सरकार कर्जमाफी करणार हालचाली वाढल्या | Ajit Pawar | Dnyaneshwar Kharat patil
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- #ajitpawar #devendrafadanvis #eknathshinde #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar #dnyaneshwarkharatpatil #karjmafi #karjmafi_yojna #karjmafilist #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #agriculture #news #farming #agriculture
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
कर्ज माफ केले तर च सत्ताधाऱ्यांना मतदान
Tari sudha nahi... Pudachi 5 varsh madhe shetkari barbad hoyil
@@AnilPukale-d5p ✌️ agree with u
Ithech fasla tu 😂
100%
कोनतीही अट न ठेवता शेती सबंधीत सर्व, सरसगट कर्ज माफी व्हावी
Nahi.Sagdyanche 3 lakh/5 lakh paryant loan minus karne he best aahe.
Vidarbhat lokanche jast loan nastat.
Samja ekhadya cha 10 lakh loan asel te 5/7 houn jael asa.
Jyacha 3 ahe te zero.
शेती सबंधीत
May be 2lakh पर्यंत होईल
कर्जमाफी झाली नाही तर यांना मतदान करणार नाही
कर्जमाफीची खरोखरच गरज आहे 🙏
जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत असेल ❤
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे.
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी तरच सरकार येणार
❤🎉❤🎉
2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
Ok
Ol
Ok
Ok❤
सर्व रेगुलेर शेतकरी यांची सुध्दा कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी थकित व रेग्युलर अशी दोघांची पण झाली पाहिजे
तुमचे म्हणणे खरो होवो शेतकर्यांना मदत मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼
शक्य वाटत नाही कारण आचारसंहिते लवकरच लागणार.
खरच गरज होती. शेतकरी फक्त दुसर्यासाठी जगतोय.😢😢😢😢
चालू मधल्या शेतकऱ्यांची ही कर्ज माफ झाली पाहिजे नाहीतर चालू मधला दरवेळेस अन्याय होतो आणि थकीत वाल्यांची कर्जमाफी होते
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंतची केली पाहिजे तरच सर्व शेतकरी कर्ज मुक्त होतील
रेगुलर वाल्याना पुर्ण माफ आणि थकित वाल्याना 50% भरले तर 50% माफ अस केल तर सरकार शहन नाहितर चोराना मदत करणार सरकार
@@suwarnapawar2010 खरंय की
खरच कर्जमाफी जाहीर केले पाहिजे
कर्जमाफी तरच सरकार येणार
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ...
कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल
रेगुलर कर्ज भरतात ते काय पाप करताता का जे कर्ज थकवतात ते सोकले ले बोके असतात कर्ज माफीची वाट बगतात रेगुलर वाल्यानच सुद्धा कर्ज माप झालेच पाहिजे नाहीतर सरकार सरसकट आपटणार
खरंच कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफी झाली तरच मतदान नाही तर नाही
कर्जमाफी हे ब्राम्हस्तरत्र आणि ते शेवट शेवट निघणार आहे
शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी मोठा हल्ला दिल झालेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
शेवटचा पर्याय नाहीतर BJ P खल्लास
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा.... 🙏
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय व्हायला पाहिजे.
2024 पर्यंत रेग्यूलर व थकित कर्ज माफ करा नाही तर सरकार पडणार हे लक्षात ठेवा
कर्जे माफ झाली पाहिजे तर.सरकार
विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे
कर्ज माफी झाली.तरच मतदान अन्यथा विधानसभेची निवडणूक मध्ये मतदान मिळणार नाही.
नींतान्त गरज आहे कर्ज माफिची!
कर्ज माफी होन श्क्य नाही आता हया सरकार नि शेतकरी ची खुप मजा घेतली आहे
कर्जमाफी झालीच पाहिजे..
कोणतीही आत न ठेवता कर्जमाफी नाहीतर मतदान नाही
आई जगदंबेची साक्ष देऊन सांगतो की जर शेतकरी कर्ज माफी दिली नाही तर सध्या सत्तेवर आलेल्या आमदार यांना गावातील शेतकरी फिरून देणार नाही
महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी नक्कीच करेल
कर्जमाफी कर्जमाफी फक्त कर्जमाफी
कर्ज माफी केलीच पाहिजे...सोयाबीन चा4000 चा भावा ने लागवडीचा खर्च सुधा निघत नाही आहे...
कर्जमाफी दिली तरच सरकार येणार
कर्ज माफी व्हायलाच पाहिजे नाहीतर काही खर नाही😂
खरोखरच कर्जमाफी करायला हवी... मॉर्गेज देऊन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज माफीचा लाभ मिळावा...
3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे कारण शेतकरी खुप अडचणीत आहे जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करील तेच सरकार येईल
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंत ची केलीच पाहिजे
कर्ज माफ केले तरच मतदान होईल
जी सरकार कर्जमाफी करेल तेच सरकार येणार
कर्जमाफी झालीच पाहिजे2019,2024
19 ते 24 कर्जमाफी झाली पाहिजे अडीच लाखापर्यंत सरकारी चा असेल तर
केंद्राने मदत केली तर सर्व शक्य आहे
कर्ज माफी केली नाही तर अजित आणि फडणवीस यांचा शेतकरी बंधुनो यांचा सुपडा साफ होईल
फक्त रेग्युलर शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
😊 सरसकट कर्जमाफी झाली तर आनंदच आहे, देव यांना सदबुद्धी देओ
कर्ज माफी हाच पर्याय उरलेला आहे बिजेपीकडे नाही तर काही खरं नाही
खुप महत्वाची माहिती सांगितली दादा धन्यवाद
फक्त घोषणा होणार आहे कारण कि आचार संहिता लागेल लवकर
आम्ही सुद्धा दुसऱ्याकडून पैसे भरतो म्हणुन सरसकट झाले पाहिजे
कर्ज माफ झाले पाहिजे
हिंमत असेल तर कर्ज माफ करून दाखवा
कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट द्या 50,000 द्या नाहीतर एक लाख रुपये द्या हम सरसकट द्या
कर्जमाफी झाली तर सत्ताधारी मतदान करू
खरात पाटील साहेब तुम्ही जे बोलताय अतिशय योग्य आहे,पण जर सरकार कर्ज माफी करतं नाही तर आम्ही शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, कर्ज माफी हि झाली पाहिजे
जय जवान जय किसान 💪
कर्ज माफी झालीच पाहिजे 👍
कर्जमाफी झाली तरच तुमचा सरकार येणार
दादांच्या माहितीसाठी,
कर्जमाफी साठी निधी कमी पडत असेल तर सरकारने लाडक्या बहिणीला दिलेले 3000-4500 परत द्यायला आम्ही तयार आहोत.
आवळा देऊन कोहळा घेतात.
बस कर भाऊ 3 दिवसांनी आचार संहिता लागणार आहे 😅😅
Pese ghetle watte jr boln chenj zal
सरसकट सर्व शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पाहीजे
कर्ज माफी झाली पाहिजे
2024 पर्यंत सरसकट कर्ज माफी रेगुलर सहित झाली तरच दिवाळी गोड होईल शेतकऱ्याची आणी सरकार.पण बी जे पी.च राहील
चालू वर्षीची सरसरट कर्जमाफी झाली पाहिजेत
300000 पर्यंतचे सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे
थकबाकी दार असो वा रेगुलर कर्ज भरणाऱ्या यांची संपूर्ण कर्ज माफ व्हायला पाहिजे तरच ते सरकार सत्तेवर येईल
कर्ज माफी आता खरोखर गरजेची आहे आणि ती झालीच पाहिजे 😊
छान माहिती दिलीत पा,कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे.
शेतकरीकर्जमाफी केलीच पाहीजे
शेतकरी बेहाल त्यामुळे शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे जे रेगुलर आहे त्यांना
कर्ज माफी झाली पाहिजे सर
२०१९ पासून २ लाखांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
कर्ज माफी केली तरच माहायुतीला मतदान केले जाईल
कर्ज माफी गरजेची आहे
फक्त कर्जमाफी
धन्यवाद खरात पाटील
Bhau tumachya video ne shetkaryanchya himatila bal yete aaple manapasun Dhanywad 🙏
फारच छान व्हिडिओ होता कर्ज माफ करा
भाऊ समायिक शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन अनुदान कधी मिळणार कृपया सांगावे 🙏🏻🙏🏻
चालू वर्षाची कर्ज माफी सरसकट झाली तरच सरकार राहील
सरकारने कर्जमाफी ही केलीच पाहिजे कर्जमाफीची शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे कारण की उत्पादन कमी उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही
झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी काळाची गरज आहे
रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे
धन्यवाद सर
शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाल्याच पाहिजे
खरात sir ,, लाडक्या बहणीचा प्रभाव कमी करा तर कर्जमाफी होईल नाही दिली तर पडणार नक्की
कर्ज माफी केली तर सत्ताधाऱ्यांना मतदान
कर्ज माफ करा
तरच सरकार येईल
कर्जमाफी झाली पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मांडणी आहे
देउनच टाका एक दाची ❤
धन्यवाद. सर
Kharat sir Thanks for all details farmars notification
मी आजच आमच्या प्रतिनिधींना तशी विनंती केलीय
कर्ज माफी व्हायलाच पाहिजे