मना पासुन धन्यवाद श्री. जयंत पाटील साहिबानी मनापासुन कळकळीने शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न मांडले असा नेता विधानसभेत राहीलाच नाही .खर पाहीले तर जयंत पाटला सारखाच ज्याला महाराष्ट्राची संपुर्ण माहिती व जाणिव आहे असाच मुखमंत्री पाहिजेल.जनतेच्या मनात आले तर होईलच फार दिवस राहिले नाहित. जय जवान जय किसान!!
हो स्वतःचे कारखाने असून ही शेतकऱ्यांना ऊसाला दर देत नाहीत सर्व पेक्ष्या 200 ते 100 रुपय कमी देतात . आणि विधान सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून किती आपण विचार करतो हे दाखवतात
मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री साहेब तसेच रोहयो मंत्री साहेब व पाटील साहेब यांना ग्राम रोजगार सेवकांची हात जोडून विनंती आहे की रोजगार सेवक ही गेली १६ वर्ष झाली भरडत आहे त्यांला मजुरा येवढं देखील मजुरी मिळत नाही... १६ वर्ष काम करतुया तर त्याला फिक्स पगार मिळावा हि विनंती आहे
_Assembly असो वा विधानपरिषद असो जे सत्रांचे अधिवेशन घेतले जातात ? त्यात प्रामुख्याने लोककल्याण व जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे व योग्य न्यायनिर्णय घेणे अपेक्षित असते.त्यासाठीच अधिवेशन असते.तेव्हा मूळप्रश्नांकडे लक्ष देणे.हे महत्वाचे आहे._
सर्व मंत्र्यांचे, चांगभलं हो शेतकऱ्यांचे, काही भी, हो, मोदी भाऊ, फडणवीस, भाऊ,आमित भाऊ आसाच, देश आणि, राज्य,चालवा, आयत्या, आमदार खासदार घ्या,आणी, पळवुन जाणारेना आती, हुशार, आम्ही, मतदार, सर्व,येढे, आहे
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. आणि राष्ट्रवादी. भाजपा एक समस्या आहे फक्त भाजपा सोडा सर्व समस्या समाप्त होतील हे नक्की. मात्र त्यासाठी भाजपाला विरोध करुन भाजपाला सपोर्ट करु नये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडली तर महाराष्ट्रात फक्त सपोर्टच दिसत आहे.
शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना कांदे भाव खूप वाढलेत निर्यात बंद होईल का ?.असे पत्रकाराने विचारले असता ते म्हणाले आत्ता श्रावण चालू आहे हवे तर एक महिना कांदा खाऊ नका पण निर्यात बंद होणार नाही चार पैसे शेतकऱ्यास मिळतात तर मिळू द्या ना
कर्ज माफी सरकारने फक्त जाहीर केली... पण फक्त ५% लोकांना च मिळाली... फक्त १ली लिस्ट काढली बकीच्यांचा काय ? दिखावा करत आहेत फक्त. Schems च्या नावावर जाहीर करायचं आणि नंतर विसरून जायचं. फक्त शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे शेतकऱ्यांची...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भाग 10-10 किलोमीटर वर विहीर नाही अंदाजे मराठवाडा आणि विदर्भाचा जलसिंचनाचा अनुशेष 6 लाख कोटी वर पोहोचला आहे त्यामुळे या विभागाचा विकास झाला नाही याबद्दल मराठवाडा विदर्भातले लोक एवढे मूर्ख कसे बोलत का नाहीत
जयंतराव केवळ 3 महिन्यात कोणती प्रगती आपण केली ते सांगा ना! 8 महिने हळू हळू दुष्काळ स्थिती ओला व सुका दुष्काळ होत आहे. शेतीचे नुकसान झाले की आ ता मदत देवून शेतकरी काय लगेच पेरणी करणार काय? तुमचा पक्ष प्रादेशिक तुम्ही कुठे जाणार हो प्रचारा ला? तुम्ही असताना कोणती विमा कंपनी तोट्यात गेली होती, काय वाट्टेल ते बोला असे कसे चालेल? आता आपण पुन्हा कधी मंत्री होणार? फार अवघड झाले आहे नाही?
अधिवेशन म्हणजे अधिवेशनात फक्त खडाजंगी बघायची बाकी काही नाही जनतेला सांगायच आम्ही तुम्हाला सुविधा देण्यासाठी , महाराष्ट्राचा विकास होण्या साठी खुप भांडलो विषय पण संपला, वेळ पण गेला, दिवस भरला पगार चालू पेन्शन चालू घरचे खुश मी पण खुश न्युज वाले आहेत सांगायला चटनी मीठ राईच तेल तुप लावून 😂😂😂😂😂😂😂😂
श्री. जयंतराव पाटील साहेब, तुम्ही काँग्रेस बरोबर सरकार मध्ये होता तेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणूक झाल्या त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रचाराला जात नव्हते का? आपलातो बाब्या व दुसऱ्याचा तो कारटा असे वागू नका. तुम्ही कृष्णा डेअरी चे मालक चेअरमन आहात.
तुमचे सरकार तुमच्या नेत्यांनी बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसायची ट्रेनींग दिले आडीच वषॆ तुम्ही शेतकर्यांना काय दिले हे माहीत आहे.तेव्हा ऊगीचं शेतकर्यांविषयी पुळका दाखवन्याचा प्रयत्न करु नका
साहेब तुम्ही प्रामाणिक आणि आणि अभ्यासू नेतेआहात अर्थमंत्री म्हणून तुम्ही प्रामाणिक काम केलेलेआहात त्याबद्दल तुमच्याबद्दल आदर आहे
आदरनीय आमदाराना विनंती आहे भावी महाराष्ट्राच्या निवडनुक बेलट पेपर नि करा यावर सर्वानी बोला . हि सर्व आम जनतेची मागनी आहे.
Ch*****🤣🤣🤣🤣
पाटील साहेब.शेतकरी विषयी सहानुभूती दाखवल्या बद्दल धन्यवाद.ऊसाला दर द्या....
आमचा नेता
आमचा स्वाभिमान
जयंत जय हो
मना पासुन धन्यवाद श्री. जयंत पाटील साहिबानी मनापासुन कळकळीने शेतकऱ्याचे ज्वलंत प्रश्न मांडले असा नेता विधानसभेत राहीलाच नाही .खर पाहीले तर जयंत पाटला सारखाच ज्याला महाराष्ट्राची संपुर्ण माहिती व जाणिव आहे असाच मुखमंत्री पाहिजेल.जनतेच्या मनात आले तर होईलच फार दिवस राहिले नाहित. जय जवान जय किसान!!
Great व्यक्तीमत्व like you saheb ❤
अभ्यास पूर्ण भाषण
Right
अभ्यासपूर्ण मांडणी
जयंत पाटील साहेब अभ्यासू नेता. शेतकऱ्यांची अवस्था अगदी रास्त मांडली. सरकारचे चांगलेच वाभाडे काढले.
हो स्वतःचे कारखाने असून ही शेतकऱ्यांना ऊसाला दर देत नाहीत सर्व पेक्ष्या 200 ते 100 रुपय कमी देतात .
आणि विधान सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून किती आपण विचार करतो हे दाखवतात
Exllent speech big boss Jayant Patil saheb
आशा नेत्याची देशाला गरज आहे.
धन्यवाद जयवंत दादा
जयंत पाटील एक अभ्यासू व्यक्तिमत्व 👌🏻👌🏻👌🏻
अभ्यासपूर्ण भाषण.
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न सोडवणे हे फक्त आणि फक्त आपल्यामुळे थाबले आहे. तो निर्णय तात्काळ घ्यावा
बेस्ट जयंत पाटील
Excellent narration of public problems. Jayant Patil ji is a very intelligent and experienced person.
पाटील साहेब आभार
Ghotale kiti ke liye tere sang tu pahale
Excellent speech on farmmers tragedy continue strggle sir
Next C. M. Maharashtra 🙏🙏
जयंत पाटील साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद दोन लाखांच्या वर कर्जाचा मुद्दा घेतला
ऊस दर शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा अशी मागणी संघटनेने केली आहे
पारोळा एरंडोल मतदार संघ मध्ये कुठलाही नूकसान भरपाई मिळाली नाही साहेब
सत्ताधार्यांवर वचक असणारे.अभ्यासु नेतृत्व साहेब
Excellent speach.thanks jayant saheb.
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे
पाटील खर आहे धन्यवाद
Ek no saheb
पाटील साहेब आम्हाला कुठलेही पैसे नाहीत मिळाले आम्ही रेगुलर सोसायटी भरतो तरी पणास हजार नाही मीळले आपला एक शेतकरी😢😢😢😢
जर केंद्र राज्याला न्याय देत नसेल तर केंद्राचा निधी देऊ नका
आपला सगळा टॅक्स
Gst
इन्कम टॅक्स
डीजल टॅक्स
केंद्राला जाऊ देऊ नका
मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री साहेब तसेच रोहयो मंत्री साहेब व पाटील साहेब यांना ग्राम रोजगार सेवकांची हात जोडून विनंती आहे की रोजगार सेवक ही गेली १६ वर्ष झाली भरडत आहे त्यांला मजुरा येवढं देखील मजुरी मिळत नाही...
१६ वर्ष काम करतुया तर त्याला फिक्स पगार मिळावा हि विनंती आहे
साहेब
संजय शिरसाठ बिनपगारी सभापती 😂
हा बिनडोक सिरसाठ सभापती काय विनोद?
@@bhujbaltanajibabanbhujbal4623😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂😂😂
साहेब एकदम बरोबर बोलले 50 हजार अनुदान अजून राहिलेला आहे नॅशनल बँक यांचं
Best ❤
👌👌👍
वाहन कर्ज माफ करा साहेब
_Assembly असो वा विधानपरिषद असो जे सत्रांचे अधिवेशन घेतले जातात ? त्यात प्रामुख्याने लोककल्याण व जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे व योग्य न्यायनिर्णय घेणे अपेक्षित असते.त्यासाठीच अधिवेशन असते.तेव्हा मूळप्रश्नांकडे लक्ष देणे.हे महत्वाचे आहे._
शासन आपल्या दारी पैसा वाटणारा याला भरपूर यश आले म्हणजे बास झाले बाकीच्यांना काय तसेच बोबलत बसा
खूपच छान विचार
Best leader in assembly
एक छदम दिले नाही पण ऊधव साहेबांच्या काळात आम्हाला पिक विमा 3वर्ष चांगला विमा रकम भेटलेली आहे .
कांद्याचे रू. ३.५० चे अजून सर्व अनुदान मिळाले नाही त्याचे काय झाले हे कृषी मंत्र्यांना विचारा ?
Kadak sir
50000 महात्मा फुले सन्मान योजना पैसे आले नाहीत अजून
Jayant patil bolale jindabad
कापूस दर शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा अशी मागणी आहे
सर्व मंत्र्यांचे, चांगभलं हो शेतकऱ्यांचे, काही भी, हो, मोदी भाऊ, फडणवीस, भाऊ,आमित भाऊ आसाच, देश आणि, राज्य,चालवा, आयत्या, आमदार खासदार घ्या,आणी, पळवुन जाणारेना आती, हुशार, आम्ही, मतदार, सर्व,येढे, आहे
अश्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे.अनाजीपंत नुसता आरडाओरड करुन खोटे बोलतोय.
शिरसाट😂😂😂😂😢
बेलट पेपरवर निवडनुका घ्या
तुमच्या मतदार संघात ऊस उत्पादक शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहे ऊस दराबाबत बोला
बोगस बियाणे, बोगस खते निर्मिती कंपण्यावर कारवाई करावी.
सगळेपक्ष एकझालेतरदेशाचाविकासहोईलकाफक्तशेतकरी शेतकरी
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. आणि राष्ट्रवादी. भाजपा एक समस्या आहे फक्त भाजपा सोडा सर्व समस्या समाप्त होतील हे नक्की. मात्र त्यासाठी भाजपाला विरोध करुन भाजपाला सपोर्ट करु नये. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडली तर महाराष्ट्रात फक्त सपोर्टच दिसत आहे.
_मतदानप्रक्रिया ही मतपत्रिकांद्वारेच घेऊन दाखवा.मग कळेल भाजपाचा खरा / असली इमेज ?_
अरे तो राहुल्या नार्वेकर काय अमृतामामीकडे गेला काय झवायला
मराठा आरक्षणावर चर्चा कधी घेणार
आम्हाला तर 1 रू पन पिक विमा नाही मिळाला सांगली जिल्हा
शरद पवार केंद्रात कृषी मंत्री असताना कांदे भाव खूप वाढलेत निर्यात बंद होईल का ?.असे पत्रकाराने विचारले असता ते म्हणाले आत्ता श्रावण चालू आहे हवे तर एक महिना कांदा खाऊ नका पण निर्यात बंद होणार नाही चार पैसे शेतकऱ्यास मिळतात तर मिळू द्या ना
कर्ज माफी सरकारने फक्त जाहीर केली... पण फक्त ५% लोकांना च मिळाली... फक्त १ली लिस्ट काढली बकीच्यांचा काय ? दिखावा करत आहेत फक्त. Schems च्या नावावर जाहीर करायचं आणि नंतर विसरून जायचं. फक्त शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे शेतकऱ्यांची...
Grampanchayt data entry operator babat bola
Jayant patil saheb khup chan mat mandl
Sahib Eak number
विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भाग 10-10 किलोमीटर वर विहीर नाही अंदाजे मराठवाडा आणि विदर्भाचा जलसिंचनाचा अनुशेष 6 लाख कोटी वर पोहोचला आहे त्यामुळे या विभागाचा विकास झाला नाही याबद्दल मराठवाडा विदर्भातले लोक एवढे मूर्ख कसे बोलत का नाहीत
तुम्ही ऊस उत्पादकांना दरतेवढादया
मला 78000 च्या 25% 4 हजार मिळाले,संपूर्ण पीक उध्वस्त झाले होते
या पुढील सर्व निवडणुका बेलट पेपरवरच घेण्यात याव्यात. हा विषय सर्वांनी सरकारकडे मागणी करावा.
टरबूज च्या डोक्यात किती घुसले हे दाढीवर हात फिरवत दादांना विचारा 🍉🍉🍉🧔🧔🧔🧔🧔😎😎😎😎😎
टृीपल ईजींन सरकार ची ओडाओड चालली आहे जनतेच काही देनघैन नाही
यवतमाळ जिल्ह्यातील तूर पिकाचे नुकसान झाले
कांदेविक्री झालीय साहेब
Abhyaspurn saval
शेतकर्या यांचा खरा पक्ष राष्ट्रवादी शरद्रचंद्र पवार साहेब
जयंतराव केवळ 3 महिन्यात कोणती प्रगती आपण केली ते सांगा ना!
8 महिने हळू हळू दुष्काळ स्थिती ओला व सुका दुष्काळ होत आहे. शेतीचे नुकसान झाले की आ ता मदत देवून शेतकरी काय लगेच पेरणी करणार काय? तुमचा पक्ष प्रादेशिक तुम्ही कुठे जाणार हो प्रचारा ला? तुम्ही असताना कोणती विमा कंपनी तोट्यात गेली होती, काय वाट्टेल ते बोला असे कसे चालेल? आता आपण पुन्हा कधी मंत्री होणार? फार अवघड झाले आहे नाही?
अंगणवाडी संपावर बोला कोणीतरी
😢
साहेब कंटाळून गेलोय bjp +×मित्र पक्ष यांना लक्ष द्या sillod
😅😅
दुध दरवाढ लागू करा लवकर
पाटिल साहेब , तुम्ही जि ऊस दर मोनोपोलि करता ती बंद करा .बस बाकी काही नको.
अधिवेशन म्हणजे अधिवेशनात फक्त खडाजंगी बघायची बाकी काही नाही जनतेला सांगायच आम्ही तुम्हाला सुविधा देण्यासाठी , महाराष्ट्राचा विकास होण्या साठी खुप भांडलो विषय पण संपला, वेळ पण गेला, दिवस भरला पगार चालू पेन्शन चालू घरचे खुश मी पण खुश न्युज वाले आहेत सांगायला चटनी मीठ राईच तेल तुप लावून 😂😂😂😂😂😂😂😂
कशाला बोलता भाजप मधे जायच ठरल
श्री. जयंतराव पाटील साहेब, तुम्ही काँग्रेस बरोबर सरकार मध्ये होता तेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणूक झाल्या त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रचाराला जात नव्हते का? आपलातो बाब्या व दुसऱ्याचा तो कारटा असे वागू नका. तुम्ही कृष्णा डेअरी चे मालक चेअरमन आहात.
जयंतराव, मुद्देसूद विषय मांडणी, पण यासाठी अध्यक्ष ही हुशार हवा ... 😂😂
Dushkal buldana jilha aahe pan vima milale nahi vima dyave soyabeen dar wadvawe
*पततिंनतचृनवचच*
तुमचे सरकार तुमच्या नेत्यांनी बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसायची ट्रेनींग दिले आडीच वषॆ तुम्ही शेतकर्यांना काय दिले हे माहीत आहे.तेव्हा ऊगीचं शेतकर्यांविषयी पुळका दाखवन्याचा प्रयत्न करु नका
Tumchya sarkha netha sagli kade ala tr kuthech kasli kami bhasnar ny Saheb
शेतकरी बांधवांनकडे दुर्लक्ष नाही आतापर्यंत अकरा हजार कोटी वाटले तरी सारखाच शेतकरी अहो दुसरे प्रश्न उपस्थित करा
Nasikche..amfarkute.geleahet
Sagal thik aahe pn ha gaddar shirsath ky kartoy 😂😂
BJP
Barobary Pan Modi shebach kuch chukaty
Jaivant patil kite motya gara padlya
Maratha samjache navavar rajkaran karta aani rajyat yevdi gambhir paristiti aastana aarchsana var bolnar nahit fakt rajkiya bhasn chalu aahe aani tumche sarkar hotech ki mug tava kay hat bandhle hote ka yek Maratha lakh maratha
Korona mein tere Sarkar ne kya Kiya
Tuzha vavar vik m
कुठे राजाराम बापू अन कुठे जयंत पाटील पवारांचा चमचा
Bjp sarkar apayshi aahi Kendra Jumle baji bas jhali