हि मालिका लोकांनी पहावी म्हणून कथेचा खोटा धागा धागा जोडत बसलेले आहेत. अशा रंजक कथा तयार करून प्रेक्षकांनी आनंदी येण्याची फक्त वाट बघत बसायची. चॅनेलवाले आणि युट्यूबवाले यांनी जनतेला फसविण्याचा जणू विडाच उचललेला आहे.
मालिकेत मनोजची मनसिक स्थिती इतकी. बिघडलेली दाखविली आहे.हे योग्य नाही.कारण आपली खुनाच्या आरोपातून सुटका झाली,हे कळताच त्याला समाधान ,आनंद वाटणे आवश्यक होते.पण बरेच दिवस त्याचे विचित्र वर्तन पाहून आता कंटाळा आला आहे.
आनंदी ला मालिकेत परत दाखवा प्लीज लवकर दाखवा.मालिका बोर होत आहेत 🎉
हि मालिका लोकांनी पहावी म्हणून कथेचा खोटा धागा धागा जोडत बसलेले आहेत. अशा रंजक कथा तयार करून प्रेक्षकांनी आनंदी येण्याची फक्त वाट बघत बसायची. चॅनेलवाले आणि युट्यूबवाले यांनी जनतेला फसविण्याचा जणू विडाच उचललेला आहे.
धोकेबाज मालिका आहे हि सगळ्यांना फहसवत आहे
Exactly 💯
ॲकंकंटॲकं@@JesikaB-f4w
Nice episode 👌🏻
मालिकेत मनोजची मनसिक स्थिती इतकी. बिघडलेली दाखविली आहे.हे योग्य नाही.कारण आपली खुनाच्या आरोपातून सुटका झाली,हे कळताच त्याला समाधान ,आनंद वाटणे आवश्यक होते.पण बरेच दिवस त्याचे विचित्र वर्तन पाहून आता कंटाळा आला आहे.
Ho aandila prt lovekr aana
Aandi
Very nice 👍
❤
Very nice Ananadi
Nice anandi