जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे व आंदोलनामुळे एक नक्की झालं की मराठा समाजाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण आहेत. मराठा समाजाचे डोळे उघडले तर नक्कीच असतील. त्यांच्या बद्दल सरकारला व त्यांच्या नेत्यांना किती कळवळा आहे व ते किती महत्त्व देतात हे उघड झालं. आपल्यातले परके व परक्यातले आपले हे नक्की समजले असतील.
50%मर्यादा हटवून मराठा आरक्षण देता येते.मंडळ आयोग जेव्हा महाराष्ट्रात लागु केलं.तेव्हा कोणत्याही जातीच मागासलेपण तपासले नाही.मराठा समाजाचा भुलभुलैया करु नये.
@shahbaz_sharif तू बोलतोयस एकदम बरोबर आहे परंतु समान नागरी कायदा (UCC) आणि आरक्षण धोरणे काढून टाकणे यामधील संभाव्य गोंधळ मला समजतो, जे दोन्ही समानतेच्या तत्त्वांशी संबंधित आहेत. UCC ची मागणी वाटत असली तरी मराठा समाजाची मागणी प्रामुख्याने आरक्षण धोरणे हटवण्याची आहे. ते आरक्षण काढून टाकण्याची मागणी करत आहेत जर त्यांना ही आरक्षणाचा लाभ भेटणार नसेल तर..कारण समानता प्राप्त करण्यासाठी ते आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. हा फक्तं एक झाल्याला गोंधळ आहे ज्यात ( UCC ) म्हणजे पण एकता आहे आणि जर आरक्षण काढून टाकले तरी पण एकताच दिसणार आहे फक्तं या कायद्यांचे कामे वेगळे आहेत.
@@samfischer7013 मी तुम्हाला मराठ्यांच्या दृष्टीकोनातून सांगतो *सामान नागरी कायदा* नाही 🚫 तर *सर्व समान हक्क* ✅ मराठा समाज मागत आहे.. अर्थाचा अनर्थ नको
जनगणना करून नंतर पन्नास टक्के आरक्षण द्यावे प्रत्येक जातीला, एस टी व एस सी बांधवांना शंभर टक्के द्या. वडेट्टीवार येडा गडी आहे त्याला आमदार खासदार निवडून आणता आले नाहीत आणि बोलतो किती, कामापुरते बोला भाऊ. एक मराठा लाख मराठा
तुम्ही सगळ्या जातीचे लोक ओपन मधून फॉर्म भरता तुम्ही तुमचं तर खाता आमच्या ताटातलं पहिलं खाता आमचे मुलं 90% ते 98% घेऊन सुद्धा लागत नाहीत तुम्ही आमचं हक्काचं खाता तुम्हाला सगळ्यांना दाखवून देऊ मराठा काय आहे 👌🚩🙏🙏
राखीव जागेचे तत्व हे समानतेच्या तत्त्वाला छेद देणारे आहे, हे एक कटू सत्य आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.त्यासाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्थेची व ते पण मातृभाषेत देण्यासाठी आंदोलन हे करण्याची गरज आहे.
CG must bring amendment in Parliament to increase EWSopen 10% reservation upto 20% for larger interest of people. OBCs need not be any objection. SC may also agree with new ACT.
मग जर महायुती व महविकास आघाडी म्हणते की मराठा समाजाला आरक्षण देतांना 50%ची मर्यादा केंद्र सरकारने उठवावी ़ असा जर पेच निर्माण होतोय असे जर वाटतेय तर माझा असा सवाल आहे कि उच्च न्यायालय आणी सुप्रीम कोर्ट वेडे आहे काय आणी हे महविकास आघाडी आणी महायुती मधील राजकीय नेते मंडळी ओबीसी पुढे एव्हढे मिंधेगिरि काय म्हणुन करताहेत काही कळत नाही राज्य सरकारने कशाच्या आधारावर ओबीसीला शपथ पत्र लिहून दिले की आम्ही 50 %ची कोट्यातून मराठा आरक्षण देणार नाही ही राज्य सरकारची अक्षम्य चूक नाही काय ़ या उलट अशी परिस्थिती पाहीजे होती की मराठा समाजाला पुर्णपणे आरक्षण बहाल करून आरक्षणाची मर्यादा 60 % खुला प्रवर्ग आणी आरक्षण प्रवर्ग 40 % असायला हवा होता ़ व क्रिमिलेअरची निट व्याख्या ठरवुन त्या कायद्याची प्रभावीपण अंमलबजावणी आजपर्यंत व्हायला हवी होती पण सरकारने यातले काहीच केले नाही पण याउलट मराठा मराठा वाद तसेच मराठा ओबीसी वाद निर्माण करून आपली सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न महायुती व महाविकास आघाडी करत आहे आणी हे काम केंद्र सरकारकडे टाकुन देण्याची भाषा करत आहे त्यामुळे या नेत्यानी उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टाचा आदर राखून मराठा समाजाला 50% आरक्षण प्रवर्ग ओबीसीमधुनच आरक्षण प्रदान करावे या मुद्यावर मराठा समाज ठाम आहे व यापुढे ठाम रहाणार आहे याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी व नसता उद्योग थांबवावेत ़ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवक
आरक्षन या शब्दाचा जाळ करा सर्व धर्म समान विद्यार्थी शिक्षना बाबतीत बाकि राहुद्या का... ति ईश्वर देनगी म्हन्जे दिमाख विद्यार्थ्याचा त्याला कोनी अडवु नऐ किंवा विरोध करु नऐ
केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय करावा मराठा समाजाला विशिष्ट स्वतंत्र मिळावे मागणी रास्त आहे वजन कुणबी प्रमाणपत्र हवे त्यांना ते मिळावे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोकण यांची मूळ मागणी मराठवाड्याला स्वतंत्र आरक्षण द्या कोणाचेही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण हे मागणी आहे
आम्ही मराठे कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला हात न लावता मतदान करणार
काय पण करा आरक्षण द्यावे समाज खूप मागास आहे
भूमिहीन किती आहेत?
@@AmarnathSwami-ki2jbज्याच्या कडे जास्त जमीन आहे त्याच सोडा पण माझ्या सारख्या गरीब मराठ्यांना जमीन नाही मग आम्ही काय करायचं ???
@@maheshkadam67933 sc madhe ya sopp ahe
@@maheshkadam67933 ews
@@maheshkadam67933 हो भाऊ पण असे तुझ्या सारखे किती टक्के लोक आहेत हे तर सांग
मोदी साहेबांनी समान नागरी कायदा लागू करावा.
आरक्षण नाही तर मतदान नाही. 🚩 जय भवानी जय शिवराय🚩
बरोबर आहे
Obc मधूनच पाहीजे 50 टक्के मधून पाहीजे
जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे व आंदोलनामुळे एक नक्की झालं की मराठा समाजाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण आहेत.
मराठा समाजाचे डोळे उघडले तर नक्कीच असतील. त्यांच्या बद्दल सरकारला व त्यांच्या नेत्यांना किती कळवळा आहे व ते किती महत्त्व देतात हे उघड झालं.
आपल्यातले परके व परक्यातले आपले हे नक्की समजले असतील.
या माणसामुळे.. आज खरं कोण खोटं कोण समजतंय... जरांगे पाटील खरोखर मानलं तुम्हला.
खुर्चीला चीतकुन बस तु.
मूक मोर्चा काढला,तूच बोल ला होतास ना.
तू सर्वांचा आरक्षण आहे संजय राऊत साहेब आमचा हक्कच आहे आरक्षण
राऊत साहेब ओबीसी तून आरक्षण पाहिजे राऊत साहेब
Ek maratha lakh maratha
एक मराठा लाख मराठा हा कुणबी मराठा हा ओ बी सी मध्ये आहे कारण आरक्षण हे आमचे हक्काचे
कुणाला धक्का वगैरे लावायचा प्रश्न येत नाही आमच्या हक्काचे दुसऱ्याला दिलेली आरक्षणे मराठ्यांनी परत उद्या एक मराठा लाख मराठा
पटोले याला फक्त राजकारण करायचे आहे
50%मर्यादा हटवून मराठा आरक्षण देता येते.मंडळ आयोग जेव्हा महाराष्ट्रात लागु केलं.तेव्हा कोणत्याही जातीच मागासलेपण तपासले नाही.मराठा समाजाचा भुलभुलैया करु नये.
आम्ही मराठे कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला हात न लावता विधानसभेला मतदान करणार एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा
आरक्षण नाही तर मतदान नाही
आमच्या नोंदी 50% आत आहेत आमचं हे खत आहेत 50% वरील इतरांना द्या आम्हाला नको
समान नागरी कायदा लागू करावा 🙏🙏
Ye sabase atcha hai 🧡🚩
समान नागरी कायदा मधे आरक्षणाचा काहीही संबंध नाही.अभ्यास कमी पडतोय
@@motivationalvideo4417 चंगला आहे ना सर्व लोकाना समान मानला जाइले
मराठा समाज हे देशात नाही का मग मराठा समाजाचे आरक्षण कुठे गेले ते कोणी घेतले सांगा नसता मराठा समाजाला देशा बाहेर काढून द्या
काँग्रेस वाल्यानो पन्नास वर्षे तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही काय दिले नाही रे
समान नागरिक कायदा लवकरच आणायला पाहिजे,
भाऊ गोरगरिबांचे काय त्यांचा विचार करा समान कायदा झाला तर
केंद्र सरकारने या सर्व सामाजिक गोष्टींचा विचार करून समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी आर्थिक निकषांवर समान नागरी कायदा लागू करावा
Thanks constitutional expert for ur 2rs worthless advice.
सहमत आहोत आम्ही 🧡🗡️🚩
@shahbaz_sharif तू बोलतोयस एकदम बरोबर आहे परंतु
समान नागरी कायदा (UCC) आणि आरक्षण धोरणे काढून टाकणे यामधील संभाव्य गोंधळ मला समजतो, जे दोन्ही समानतेच्या तत्त्वांशी संबंधित आहेत.
UCC ची मागणी वाटत असली तरी मराठा समाजाची मागणी प्रामुख्याने आरक्षण धोरणे हटवण्याची आहे. ते आरक्षण काढून टाकण्याची मागणी करत आहेत जर त्यांना ही आरक्षणाचा लाभ भेटणार नसेल तर..कारण समानता प्राप्त करण्यासाठी ते आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. हा फक्तं एक झाल्याला गोंधळ आहे ज्यात ( UCC ) म्हणजे पण एकता आहे आणि जर आरक्षण काढून टाकले तरी पण एकताच दिसणार आहे फक्तं या कायद्यांचे कामे वेगळे आहेत.
समान नागरी कायदा काय आहे हे नीट समजून घ्या....
@@samfischer7013 मी तुम्हाला मराठ्यांच्या दृष्टीकोनातून सांगतो *सामान नागरी कायदा* नाही 🚫 तर *सर्व समान हक्क* ✅ मराठा समाज मागत आहे.. अर्थाचा अनर्थ नको
घटने मध्ये दर 10 वर्षाने आरक्षण वेळे नुसार बदल सुचवले आहे त्या नियमानुसार काम होणे गरजेचे आ आहे
अरे बाबा ते राजकीय आरक्षण आहे ,निट अभ्यास कर.....
म्हणजे घटनेत ज्याला आरक्षण मिळाला त्यांना कायम.आणि ज्या जाती वगळला ते कायम आरक्षण नाही, नाही बद्दल झाला तर
लोक कायदे जाळतील आसले ,
तुम्हाला धक्का न लागता मतदान करायचे
पण जरांगे म्हणत आहेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या त्यांच्या म्हणण्याचे काय याचा विचार एकाही पक्षाने केलेला दिसत नाही
विजय ला कोन विरूधी पक्ष नेता केल,याला घरी बसवा.
मग आज लय कुठे दळभद्री सरकार आहे आणि दळभद्री विरोधक आहेत
समान नागरी कायदा लागू करावा ❤
हे पटल आपल्याला पण हा विषय सगळे मान्ये करत नाही ना
जनगणना करून नंतर पन्नास टक्के आरक्षण द्यावे प्रत्येक जातीला, एस टी व एस सी बांधवांना शंभर टक्के द्या. वडेट्टीवार येडा गडी आहे त्याला आमदार खासदार निवडून आणता आले नाहीत आणि बोलतो किती, कामापुरते बोला भाऊ. एक मराठा लाख मराठा
बापट साहेबांचा खूप जास्त अभ्यास आहे वा क्या बात हे म्हणजे किती पण काही केलं तरी आरक्षण भेटणार नाही
बापट साहेब, इतर राज्यात दिलंय की
आरक्षणाची मर्यादा 50℅ च्या वरती नेऊ नये
खुल्या प्रवर्गासाठी सदावर्ते लढताहेत
सरसकट कुणबी प्रमाण पत्र देऊन विषय मार्गी लावावा. जय ओबीसी
सर्व पक्षीय बैठकीमध्ये हा मुद्दा का घेतला नाही.
सगळेच म्हणणंय 50% आरक्षण द्यावे कशामुळे राहिला आहे
तुम्ही सगळ्या जातीचे लोक ओपन मधून फॉर्म भरता तुम्ही तुमचं तर खाता आमच्या ताटातलं पहिलं खाता आमचे मुलं 90% ते 98% घेऊन सुद्धा लागत नाहीत तुम्ही आमचं हक्काचं खाता तुम्हाला सगळ्यांना दाखवून देऊ मराठा काय आहे 👌🚩🙏🙏
🎉🎉
Jai Hind Jai Hari Mauli T V 9 News M Jai ho jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏
HC, SC must give it's verdict immediately in order to take further decision for SG, CG.
❤❤❤❤❤❤
आता समजलं माराठा समाज त्याविरोधात कोन कोन आहे
हार्दिक पटेल ला पण आरक्षण द्या
भारत महासत्ता, आत्मनिर्भर होणार म्हणतो आणि इथे मागास म्हणवून कोणी आदिवासी म्हणवून घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय भीम
सजय राऊत आपन बोलु नये आपला चेहरा लाईव वाहने साठी किळस वाटु लागला आहे __एक मराठा लाख मराठा
मराठा पण आता मात्र, कोणत्याही चिन्हाला धक्का न लागता, मतदान करणार, आहे बरं का मंडळी
खरि है
मराठे तुमचा करेक्ट कार्यक्रम करू दुसऱ्याच arksn तीसऱ्याला देऊ शकता आता का दुक तोy
Kedrsrkarne महाराष्ट्र राज्य मधे जे आ रस न तिढा योग रीतीने सोडवावा
२०२४/चे लोकसभा निवडणुकीच्या आत सुटला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
आता तुम्ही ध्या आरक्षण !
आरक्षण नाही मतदान नाही
बि जे पी हूशार आहे विधानसभा लोकसभा आलि कि मराठा आरक्षन आठवते यापुढे मतदान नाही
मराठा आरक्षण देता येत नसेल ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होत नसेल तर समान नागरी कायदा लागू करा
राखीव जागेचे तत्व हे समानतेच्या तत्त्वाला छेद देणारे आहे, हे एक कटू सत्य आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.त्यासाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्थेची व ते पण मातृभाषेत देण्यासाठी आंदोलन हे करण्याची गरज आहे.
जो हुशार तोच पुढे राहील
समान नागरी कायदा आना....
संजू आगीत तेल ओतू नकोस
सर्वाना आरंक्षण मग मराठ्यानां का नाही
पाटील
50%वाढवा म्हणजे मराठाच आरक्षण कोणी खाल्य तेच म्हणतात वाढवून पाहजे वारे वा डाव दिशा भूल वक्तव्य
भगर शेतीवाल्याला पाच पाच एकर शेती द्या
V̤o̤t̤e̤ s̤a̤t̤h̤i̤ a̤a̤r̤p̤a̤a̤r̤ l̤d̤h̤a̤i̤
लवकरात लवकर तोडगा काढा
CG must bring amendment in Parliament to increase EWSopen 10% reservation upto 20% for larger interest of people. OBCs need not be any objection. SC may also agree with new ACT.
नवीन शोध , धक्का न लावताही संतती😮
समान आरक्षण द्यावे बाकीचे वाद नको
तुला म्हणून लोकांनी घरी बसवले...
एक तर पहिला सर्व आरक्षण रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा जनगणना जनगणना करून जनगणना सर्वांना सर्वांना सारखा आरक्षण द्या आरक्षण
शरदपवारभाडखानमराठासमाजाचादूसमन आहे
मग जर महायुती व महविकास आघाडी म्हणते की मराठा समाजाला आरक्षण देतांना 50%ची मर्यादा केंद्र सरकारने उठवावी ़ असा जर पेच निर्माण होतोय असे जर वाटतेय तर माझा असा सवाल आहे कि उच्च न्यायालय आणी सुप्रीम कोर्ट वेडे आहे काय आणी हे महविकास आघाडी आणी महायुती मधील राजकीय नेते मंडळी ओबीसी पुढे एव्हढे मिंधेगिरि काय म्हणुन करताहेत काही कळत नाही राज्य सरकारने कशाच्या आधारावर ओबीसीला शपथ पत्र लिहून दिले की आम्ही 50 %ची कोट्यातून मराठा आरक्षण देणार नाही ही राज्य सरकारची अक्षम्य चूक नाही काय ़
या उलट अशी परिस्थिती पाहीजे होती की मराठा समाजाला पुर्णपणे आरक्षण बहाल करून आरक्षणाची मर्यादा 60 % खुला प्रवर्ग आणी आरक्षण प्रवर्ग 40 % असायला हवा होता ़ व क्रिमिलेअरची निट व्याख्या ठरवुन त्या कायद्याची प्रभावीपण अंमलबजावणी आजपर्यंत व्हायला हवी होती
पण सरकारने यातले काहीच केले नाही पण याउलट मराठा मराठा वाद तसेच मराठा ओबीसी वाद निर्माण करून आपली सत्तेची पोळी भाजण्याचा प्रयत्न महायुती व महाविकास आघाडी करत आहे आणी हे काम केंद्र सरकारकडे टाकुन देण्याची भाषा करत आहे त्यामुळे या नेत्यानी उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टाचा आदर राखून मराठा समाजाला 50% आरक्षण प्रवर्ग ओबीसीमधुनच आरक्षण प्रदान करावे या मुद्यावर मराठा समाज ठाम आहे व यापुढे ठाम रहाणार आहे याची राज्यकर्त्यांनी नोंद घ्यावी व नसता उद्योग थांबवावेत ़
धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
मराठा सेवक
50 percent reservation for General Category should not be touched.
अरे तुम्ही काहिच करू नका
तू उपटत होता का?राऊत
Ary lavdya je tumchi sathi bolto tuch tumhala avdhat nhi
होय टरबूज ची उपटत होता , म्हणजे त्याला राज्याची वाट लावता येईल
फेकू लोकसभा वेळी काहीतरी करल.credit घेण्यासाठी 😅
0:05 0:06
अगोदर आरक्षण दया नतर वाढवा जय शिवराय
No
Rajyasarkaracha विषय केंद्र सरकार सोडविणार म्हणे 😂😂😂😂😂
घटना दुरुस्ती केली पाहिजे
Nice
10%amch ka Kami kel
लवकरच तोडगा काढा...
सत्ताधारी मंत्री आमदार खासदार...
मेळावे घेऊन तेढ निर्माण करत आहेत
काय कायदा शिकवतो,,,कायद्या मदे 14 टक्के आरक्षण असून obc समजला तो 32 टक्के कसा झाला,,,कायद्या फक्त मराठयांनच का,,,,
बापट मुर्खपणा करणरा आहे.
Modiji maratha aarksan kade lax dene hi vinati mode jidamad ak maratha lak maratha jidabad manoj patil jidabad
Maharashtra band honar mag.
तुमचे भांडणे चुलीत जाऊ द्या हिच संधी राज्यात केंद्रात एकच सत्ता आहे . गरीब मराठयांना आरक्षण द्या .
आरक्षन या शब्दाचा जाळ करा सर्व धर्म समान विद्यार्थी शिक्षना बाबतीत बाकि राहुद्या का... ति ईश्वर देनगी म्हन्जे दिमाख विद्यार्थ्याचा त्याला कोनी अडवु नऐ किंवा विरोध करु नऐ
Garaj nahi
भटांकडून काही अपेक्षा करू नका
लाज वाटली का
Br ata tumi maja paha
Band kara aarakshan
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊 एक मराठा लाख मराठा
Binkamacha pantprradhan aahe.tyat kahich kala nahi . Modisarkha bejababdar pm koni zala nahi honar hi nahi.
केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय करावा मराठा समाजाला विशिष्ट स्वतंत्र मिळावे मागणी रास्त आहे वजन कुणबी प्रमाणपत्र हवे त्यांना ते मिळावे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोकण यांची मूळ मागणी मराठवाड्याला स्वतंत्र आरक्षण द्या कोणाचेही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण हे मागणी आहे
Tuzhya bapachi thev aahe ka sanvidhan bhag
सर्व पक्षीय या आधी झोपले आहे का?
टोलवा टोलवी करू नका सांगता येत तुम्ही करा जनतेन तुम्हाला झकमारायला निवडून दिल का?
50℅ var arakshan dyayche ha anyay ahe
Bjp.. पाच.राज्यात. बेकार. हरणार. आहे... महाराष्ट्र मध्ये. तर.100%. हरणार.
तू भविष सांगतो का
Sanjay Rawat Kaise bol Rakha Hai Koni bolo Bhakt Geeta Maratha pattern
Manipur.karane.bjp.cha.dava.aahe