म्हणून आजही Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल 'घात की अपघात' असा प्रश्न विचारला जातो । Bol Bhidu |
HTML-код
- Опубликовано: 26 сен 2024
- #BolBhidu #AnandDighe #EknathShinde #BalasahebThackeray
धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. मी आज जाहीरपणे बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावच्या सभेत हे वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित झाल्या. ’त्यामुळे काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलचं राजकारण तापणार हे स्पष्टपणे दिसत आहे.
पण आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो, आजही लोकांना कोणते प्रश्न पडतात आणि का? यासाठी आपणाला नेमकं त्या दिवशी काय झालं होतं ते पहावं लागतं.
I am a witness to the incident that happened with Dharamveer Anand Dighe. I will not speak publicly today. On the day of my interview there will be an earthquake, Chief Minister Eknath Shinde made this statement in a meeting in Malegaon and once again doubts about Anand Dighe's death were raised. Therefore, it is clearly seen that in a few days, the politics of Anand Dighe's death will once again heat up in the politics of the state.
But why are suspicions raised about Anand Dighe's death, what questions do people still have and why? For this we have to see what actually happened that day.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
जो व्यक्ती मोठा होतो
त्याला संपवलं जातं
धर्मविर मोठे झालें होते
म्हणून त्यांना संपवलं
धर्मविर शरीराने संपले
विचाराने नाही
ते विचाराने जिवंत आहे
आणि राहणार
जो पर्यंत सुर्य चंद्र आहे
तो पर्यंत!!!!!!!!!!
जय धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🏻
बरोबर त्यांना संपवलं तेही जवळचे लोक होते
Absolutely right
हेच वाक्य आता ट्विटर पण बोलकी भवड्या, बघ तुझ्या एकनाथ शिंदे ची काय अवस्था झाली Delhi वाल्यांकडून हिंदीत बोल मराठी नाही चालणार इथे असे बोलत आहे
Absolutely 🌹💐🌹
एकच साहेब दिघे साहेब🚩
अशा गोष्टींची चर्चा काय करता
१)छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु घातपात
२)छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत घातपात
३)गांधीजी यांच्यासोबत घातपात
४)स्व.आनंद दिघे यांच्या सोबत घातपात
५)स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत घातपात
असे किती विषय आहेत हो
६) स्व.बिपीन रावत घातपात
७)CRPF 40 जवान घातपात
८)26/11 मधील शहीद घातपात कोण करत??? आहेत उत्तर जनतेकडे
Bharatacha swatantra kal ani purva kal cha itihas neet mahiti pahije asel tar mitrokhin archives vacha je KJB member ni lihila ahe. Netaji ani lal bahadur shastri rahila ajun.
मित्रा छत्रपती शिवराय नैसर्गिक मृत्यू .छत्रपती संभाजी महाराज घातपात नाही तर फितुरी
महात्मा गांधी सरळ मारलं घातपात नाही बाकी तुम्हीं शोध घ्यावा
Justice Loya?
ghandhi 😂
Gandhiji yaat basat nahi...Tyach naav pn gheu naka
महाराष्ट्रातील जनता वेडी नाही वाघाचे हृदय असणारे दिघे साहेब Greatest होत होते.
गोपीनाथ मुंडे च्या बाबतीत पण हेच आहे. Accident म्हणून विषय मितवला.
Shushant shing rajput फाशी घेऊन मेला त्यावर न्यूज चॅनल वले 5 महिने डोकं फोडून घेतात
पण त्या वेळी गोपीनाथ मुंडेंची 4 दिवस पण न्यूज दाखवली नाही
@@No_Filter_17 khar aahe bhava
Accident mhanun sampavla vishai...kiti sopa ahe na asa bolna....siddh karun dakhva bolla koni tar? Mag ky karnar? Jibh taalu la lavyla ky jata mhanun tich savai lagli ahe lokanna
🍉🍉ने 😢 आपल्या साहेबांना संपवल. फडणवीस ने 😭 आपल्या देवाला संपवलं...
💐🙏 Miss you Saheb 🙏💐
हे मात्र अगदी बरोबर आहे मुंडे साहेबामुळे भाजपला चांगले यश मिळाले होते कधी नाही तो मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एका बहुजन समाजाकडे येणार असी आशा असतानाच मुंडे साहेबांचं अपघाती निधन झालं. जरा संशयास्पद आहे पण काय माहित.
धर्मवीर शरीराने संपले
पण कार्याने, विचाराने आणि लोकांच्या मनातून संपले नाहीत...
हे महाराष्ट्र आहे भावा इथे शिष्य जर गुरू पेक्षा पुढे जात असेल तर गुरू तला उडवतो हे महाराष्ट्र च राजकारण आहे ...
Tasech zale ahe
घात झाला धर्मवीर आनंद दिघेंचा 🚩🚩
हा कसला शिष्य स्वतः वाचवण्यासाठी स्वतः मोठं करण्यासाठी फयद्या नुसार बोलणे... आता 21 वर्ष झाली त्यांना सर्व सुख भोगून पद भोगून गुरू आठवण झाली..
Exactly
Vikram saheb tumhala history tar mahit asel kauntya Raja la marachya kiwa sattetun khali padachya asel tar aaplya la pan titkatch shaktishali banava lagta, eknath shinde tevha chote कार्यकर्ते hote tyani tevha bole aste tar kauni bharosa thevla nasta anni tyancha pan ghat jhala asta....
atta te pan titkech shaktishali jhale ahai ki te samorchya मगरूर raja la khali padu shakto anni tech kela
Ata bolun fakt Mantripad milaval ani kay kel.
😂 आणि अजूनपन गुरू चा फोटो शिष्य आपल्या पक्षाच्या पोस्टरवर लावतो
@@vikrampatil6822 गुरूला मारण्यात ही याचाच हात असेल
आज जे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत केल आहे.त्याचीच भीती बाळासाहेब ठाकरेंना होती.कारण आनंद दिघेंच प्रस्थ व लोकप्रियता बाळासाहेब ठाकरेंच्यापेक्षा वाढत होती. त्यामुळेच कदाचित....!!!
Ka risk ghet ahes baba khar bolun ..
yes
Sangaych ky aahe tula
आगदि बरोबर
💯
धर्मवीर फक्त एकच आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज...
अरे मग शिवाजी महाराज कोण
🤔
@@No_Filter_17 swarajya rakshak
Chatrapati shivaji maharaj aani chatrapati Shambhu raje ne swarajya saathi aaplya rakthanch Parva nahin keli the dharamveer aahet aani aaj che politicians tyanche naav gheun jante la lootat
@@rangari01 Tushar kiti hushar 😎
सगळ्यात महत्तवाचं आहे की वाढती लोकप्रियता सेने ला खपली नाही.की त्यावेळेस बाळासाहेब नं दिघेची लोकप्रियता खपत नव्हती.
Same bro majhe ajoba pn
😂😂😂😂 fakt 20 Varsha juni ghost aahe … aajoba Kay vadil pan sangtil
@@dipulmanwar5649 अरे दोघांनी सांगितला आहे.
दिघे साहेब यांना घातपात झाला की नाही माहीत नाही पण आजकाल रोज कित्येएक सरळ आणि खरं बोलणाऱ्या माणसांवर पण चुकीच्या धोरणामुळे घातपात होत असतो
ज्या बस मुळे अपघात झाला त्या गाडीच्या ड्राइवर चे पुढे काय झाले? ते पुढे का येत नाही? आपण त्याच्यावर कांही प्रकाश टाकू शकाल का?
Ekdum mst question
अरे ती बस सलमान खान चालवत होता
सॉरी भाई
अरे ती बस सलमान खान च ड्रायव्हर चालवत होता
Thanya madhlya vandana stand madhun punyala janari buss hoti ti, apghata nantar Gadicha break fail jhala hota ashi mahiti denyat ali
Dighe Saheb ka car bus se nahi takraya tha.
shivsena made him disappear
एवढे जवळ चे नेते असताना सुद्धा बाळ ठाकरे किंवा उद्धव कोणीच त्यांना बघायला सुद्धा आले नाही...
Shinde saheb evhdge naraj hote tar 20 varsh kaa rahile shivsenet?
बाळासाहेब ठाकरे हे आले नव्हते कारण सुरक्षेच कारण पुढे करून शिवसैनिक त्यांना येण्यासाठी मज्जाव केला आणि हे सर्व आनंद दिघे यांचे निकटवर्तीय शिवसैनिक होते.
@@Aryan63830 काय पण फालतू कारण देतात...मुंबईत बाळासाहेबांना शिवसैनिक लदून धोका होता....🤣🤣🤣
@@nikhila7668 मी काय बोललं फक्त शिवसैनिक त्यांना येऊ देत नव्हते
@@TheOpposition barobar
पुत्र लय हट्टी होता त्यामुळे पुत्र प्रेमा पोटी व पुत्रा ला वर काढण्या साठी हे सगळे करण्यात आले 💯
Khar bollas bhava 😞
100 % true
Prove krun dakhva
Ani tumcha kade mahiti asel tr prove police la pn dya ugach kahi pn bolu naka
@dhirajsonawaतुमचं म्हणजे वकीलासारखे 🤔ne3720
एकदा त्या रिक्षा वाल्या एकनाथ शिंदे ची ही नार्को टेस्ट करा की सत्य काय ते बाहेर येईलच उगाच कशाला नको त्या विषयावर चर्चा मग कळेल कोणी घातपात केलाय तो
Are tuzi kay layki ae sang tu rikshawala mhnto
Tyanchi narco test kelyawr je ghatpaat krnaryaacha naav samor eil na
Tyana purna Maharashtra hadrun jaiiiilll😃
2 नेते म्हणजे आंनद दिघे आणि राज ठाकरे जय महाराष्ट्र👍👍👍
Aagdi manatal bolet dada जय महाराष्ट्र 🚩🙏
Great 👍
समजा घातपात असेल ही ,पण ही गोष्ट करणारी व्यक्ती हि वाईट आणि इतक्या दिवस लपवुन ठेवणारी व्यक्ती ही दुप्पट वाईट
गप्प बसले असतील कारण त्या वेळी त्यांच्या कडे पर्याय नसेल
@@desiboosterdose 🤣🤣 किंवा तेव्हाच उघड केलं असत तर करोडोंचा धंदा जमवणारा सिनेमा बनवता नसता आला
@@surajwavre8291
मूर्ख माणसं वायफळ बडबड करतात ते काही खोटं नाही.
मुंबई ठाण्यात कोणीही चांगला ओळखीचा असेल तर जाऊन विचार.
@@desiboosterdose 🤣🤣 तुझ्यासारखी मूर्ख लोकं वायफळ बडबड वर विश्वास ठेवतात, नाहीतर त्या मुंबई ठाण्यातल्या लोकांवर दिघेंच्या फॅमिलीने विश्वास ठेवला असता ना??🤣🤣ते सगळे उध्दव सोबत आहेत.
@@surajwavre8291
त्यात काय नवल. धनंजय मुंडे पण काका ची साथ सोडून गेलाच ना एनसीपी मध्ये.
अरे अभ्यास करत जा जरा. उगाच दिसत त्या वर जाऊ नको. एक दिवशी तुलाच उचलून घेऊन जातील. 😂
बाळ ठाकरे यांनी आनंद दिघे यांना मारलं असं ठाण्यातील लोक आजही म्हणतात.
Asa ahe ki .. doghehi khup mothe hote .. Balasaheb pn ani dighe saheb pn .. lokana savaych aste charcha karaychi .. Tumhi mhanta te khara aselhi.. pn kiti lok boltat? .. ani mg tarihi thane made shiv senechi satta Kashi ky yete ? Tyach veli shinde ka nhi mg Baher padle ? Ani lokani hospital fodnyapeksha Matoshree fodla asta na mg … he sagla khota ahe
खरी गोष्ट आहे
@@Raj-ko6hx tumhi tumchya tarka nusar boltay, pn tya time la jvlche lokkanni je bghitlela, tyanna je mahiti ahe... Tech kharr ahe.... Dighenna marlela ahe... Jvlchya lokkan madhe amche gharatle hi lok tithechh hote ..
काही काही तर म्हणतात T बाळू ने मारलं...🤕
जर एकनाथ शिंदे ह्याना खरा मृत्यू कसा झाला आहे आणि हा कोणी केला हे माहीत आहे तर ठाण्यातील जनतेसमोर खरे चित्र उभे करावे हिच खरी गुरूदक्षिण दिघे साहेबांची असेल तरच त्यांच्या आत्म्यास शांती लागेल तुम्हाला सांगायच नसेल तर तुम्ही कधीच ह्या जन्मात दिघे साहेबांना आपले गुरू बोलू नका
आपला दिघे साहेबांचा कार्यक्ररता
Ekdum barobar
.... शिवसेनेत मोठे बदल होणार हे धर्मवीर move रिलीज झाल्या -झाल्याच हे स्पष्ट दिसत होत
Dighe saheb was true leader.......history will not forgot his sacrifice..............Dighe saheb amar rahe⚡💕🙏🏻
जनतेच्या हितासाठी असे true leader अधिक काळ राहत नाही, ही politicle party मधिल मोठी विकृती आहे..
तूर्तास विषय निघालाच आहे मग.....
"लोकनेते बहुजननायक स्व.गोपीनाथ मुंडे साहेब".....यांचा 2014 साली केंद्रात "मोदी सत्तेत" आल्यानंतर अवघ्या 10-15 दिवसांत "दिल्लीत घात" कोणी केला मग......???
ते उघड आहे दिल्लीच्या मर्जीतील माणूस एकच होता देवेंद्र फडणवीस बाकी दोन स्व.गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघे काही डाळ शिजू देणार नव्हते
🤣🤣🤣 आता तुला "हिंदू द्रोही, आधी हनुमान चालीसा म्हणून दाखव, पाकिस्तानी, काँग्रेसी" वगैरे विशेषण लावायला आंड भक्त येतील, तयार रहा.
Fadan20 😂😂😂no I never said that 😂😂
फडणवीस... आणि खडसे
हिंदु विरोधी नी केला.
लोकानी शहाणे होण्याची गरज आहे. दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे आता उघड करुन काही उपयोग नाही. कारण त्यांच्या मृत्यूचे जबाबदार लोक आता जिवंत हि नहीत. आता शिंदे तोंड का उघडत आहे? इतक्या दिवस तुम्ही त्याच्या सोबत होता ना तेव्हा वाटल नाही का कोणा सोबत रहातोय
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
अरे भाऊ आता शिंदे साहेब यांच्या हातात सत्ता आहे, म्हणून ते बोलत आहे
@@rahulsable4756 सत्ते साठी अफवा पसरवली या शिंदेन
Ata ekdusryacha nav gya...baghitla na ed bd laun family la aat takun pn jhukat nahi ..tr nav badnam kra hech .. strategy kra ....
एकलव्याचा अंगठा शेवटी गुरुनेच कापला .
#घात
Barobar aahe
मी सहमत नाही हे काम कोणीतरी दुसऱ्यांनी केलं कदाचित नारायण राणे
@@Aryan63830
😂
महाभारतात अंगठा होता
पण येथे गळा होता
Ghatpat krnari loka powerful hoti
Samjalaaaa kahi ????
लोकनेते पण तेवढेच जबाबदार आहेत हे विसरून चालणार नाही.
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka?????
Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....actually evdhe varsh shinde ka gapp basle....paisa kamwla toh konasathi...
खरे हिंदुहृदयसम्राट धर्मवीर आनंद दिघे साहेब
अरे मग बाळासाहेब कोण
😂😂😂
@@No_Filter_17 कुणास ठाऊक
@@No_Filter_17 Politician 💯
ते तुझ्या घरा पुरते,
माझ्या मते....आनंद दिघे....विनायकराव मेटे.....गोपीनाथ मुंडे ...यांचा मृत्यू चे गौड बंगालच आहे
सत्य परेशान हो सकता है!
पराभूत नही!
कभी ना कभी सत्य सामने आयेगा!
Dharmveer 2 me sab pole khul jayegi
जसा मुंढे साहेब यांचा खून केला तसाच दिघे साहेब यांचाही झाला असणार
Khar aahe 😢
तो अपघात होता दिल्ली च्या ** त्या ठिकाणी** बरेच अपघात झाले आहेत videoपहा
असाच व्हिडिओ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर वरही बनवा. विशेष म्हणजे त्यात CBI अहवाल याचाही उल्लेख यावा
👍
आनंद दिघे हे मरनार हे त्यांनी ३ महिने पूर्वी च सगीतले होते जुने ठाणे चे नागरिक हे जाणून आहे आणि दवाखाना कोणी जाला हे पण लोकांना माहित आहे आणि कोणी मारले हे पण लोकांना माहित आहे म्हणून आज पण ठाणे ची जनता ही शिवसेने बरोबर आहे
बरोब्बर
Koni ,nav nahi sangitla
दवाखाना कोणी जाळला .
Explain Kara mag dusari I'd banvun
आम्ही ठाणेकर आहोत आणि प्रत्येक जुना ठाणेकर तुम्हाला सांगू शकेल दिघे साहेब कसे गेले .
Tumhi sangaa
Sang mg
Murderer was powerful
Dusryach aikunach na... Ka swara gela hota baghayla.. halkya kanache lok
@@nishaadbhushan8689 tula thanya baddal kay mahiti aahe te bol
100% वाढती प्रसिध्दी बगवली नाही
नक्कीच ठाण्यातल्या भरपूर लोकांना माहित आहॆ आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ला बघवत नव्हते म्हणून काही घात केला असणार आणि तशीच गत शिंदे साहेबांची होणार होती कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्री वर गेले होते तेवाच त्यांचा कार्यक्रम ठरलं होता शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांनी बाळासाहेब यांचा बेडजवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लावली होती असं बऱ्याचा बातम्यामध्ये आला होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीतर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता
मग महाराष्ट्रात शिंदे साहेबांना एवढी नावे का ठेवली जात आहेत ?
@@aishwaryakadam8290 kon thevt ahe naave baaap lekaaa fakt an tyance 4-5 palalele kutri
Manus ha kartrutvane ghadat asto nashibane nhi
@@criticalkeen8464 Barobar ahe tumach 👍 Pan RUclips la comments vachate tevha 100 paiki 80 comments madhe tyana navech thevaleli asatat . Ani tyatil 40- 50 % comments tar gaddaar mhanunch asatat .
@@aishwaryakadam8290 it cell of mavia
Kon cament kartay gaddar mhanun rashtravadi vale aani congres vale tyan tyanchi satta gelyach dukh aahe
आनंद दिघे साहेब साहेबान सारखा दूसरा नेता होनर नाही
आनंद दिघे यांचा बरोबर घात झाला हे खरंय....पण हे दाबण्यात आले
Barobar👍🏼👍🏼👍🏼
Dighe Saheb ko rajinama dene ke liye Hospital main message dene Kon aaya tha?
Jyanni ghatpat kely te loka moti hoti...
सत्ते आहे👉
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka?????
Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....ani ata ugach topic kadhtoy...tevach sangaych na. .ka evdhe varsh gappa basla
सत्य परेशान हैं ! पराजीत नहीं
ठाण्यात अनेकजण आज पण संशय घेतात.
कोहलपुरत पण चार जन घेत होते
शिंदे चा आनंद दिघे होणार होता, पण कमळी कडे गेले वाचले, आनंद दिघे ना बाळासाहेब आणि त्यांच्या बडव्यांची संपविले आहे, हे सत्य आहे
Ani tech sangayla raj thakre ale hote pn tevdyat sagl game karun takl tyani
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन🚩🚩
एक्कु शिंदे हा सिनेमात जरी "*"माझा आनंद हरवला"* म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो मुळशी पॅटर्न मधला *राव्हल्या* सारख्या *"अरारारारा खतरनाक"* म्हणत असणार.
तसे झाले ही असेल... परंतु जेव्हा आवाज उठवायला हवा होता तेव्हा फक्त एखादं पद मिळेल म्हणून गप्प बसवलेले किंवा बसलेले एकनाथ शिंदेही तेवढेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी त्या गोष्टींवर आज बोलून स्वतःच्या गुन्ह्यांची नकळत कबुली दिल्यासारखेच होईल...
सगळ सोडा पण बाळासाहेब स्वतःला वाघ म्हणायचं मग गर्दी ला घाबरून का गेले ते? दिघे साहेबांच्या अंतिम संस्काराला का गेले नाही?
😅
Ghabarle balasaheb.
आनंद दिघेंचा अपघातात मार तरी लागला होता पण गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला स्क्रॅच सुद्धा पडले नव्हते तर त्यांचा मृत्यू कसा झाला 🤫
संपूर्ण ठाणेकरांना माहीत आहे..!
पण बोलण्याची "कुर्बानी" देणार कोण..?
असा हा धर्मवीर धर्माची स्थापना करून मोक्ष प्राप्ती केली. जय दिघे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
त्याच्या मृत्यूचा बदला शिंदे नी मस्त घेतलाय... सगळ्यांना माहीत आहे कोणी कट रचला होता. पण स्पष्ट बोलू शकत नाही
Barobar bolas bhava
Barobar bolla bhava.....paristithi aniyantrit hou naye mhanun....
बरोबर बोला भावा
आनंद दिघे - रामदास कदम - एकनाथ शिंदे... यांच्यात एकच साम्य आहे....... दाढी....टिळा..... तिघांना..... शिवसेना कडुन ... देण्यात येणारी.... वागणुक.....हिडीस फिडिस
बाळासाहेब यांनी मराठी माणूस माणूस म्हणून स्वताच्या तुंबड्या भरल्या आणी त्याचा उपभोग त्यांचे घेत आहे
खरी बात आहे
💯👍
कोणी आपल्या वर जात असेल तर त्याला खाली आणण्यात येते व असे एकनाथ शिंदे च्या बाबतीत होत होते हे त्यांना समजल्या वर ते लांब झाले💯
Movie last scene post credit scene pahun bagha tyat uttar milel kadachit. Kavala shivat navta .
Apghat hoynya purvi matoshree banda hota dighe sathi
हा एकनाथ शिंदे नमस्कार करतात आणि कावळा शिवतो.आता काहीतरी इच्छा बोलायची असते आणि त्यांची इच्छा काय असेल ते कळतच आहे
@@Aryan63830 reporter kahi vicharat hota te pahila ka . Sakal pasun hasat bolat asnara manus achanak kasa gela? Medical report ? Postmortem report ? Toxicity report ?
Movie madhe heart attack dakhvaycha 2 sequence . Aekda builder bhetayla jatani ani last hospital madhe. Pan atach ya video kay sangitla lagopat 2 heart attack ale hospital madhe kahi ardha aek tasani. Mala tar asa vatay drug / medicine induced heart attack ahe.
धर्मवीर सिनेमा नीट पाहिलात तर एक गोष्ट लक्षात येईल त्यात नारायण राणे ज्यावेळी आनंद दिघेना भेटतात त्यावेळी त्यांचा तोंडी एक शब्द असतो तो म्हणजे 'आता थांबा' आणि त्याच वेळी दरवाजा जवळ उभा असलेला कार्यकर्ता संशयाने नारायण राणे यांच्याकडे बघतो.
काही शिवसेनेच्या जवळच्या लोकांकडून असे सांगन्यात येते की दिघे हॉस्पिटल मध्ये असताना नारायण राणे हे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा निरोप देतात की साहेबांनी तुम्हाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून काढलं आहे. याच गोष्टीचा आनंद दिघे धसका घेतात आणि त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका येतो.
Murderer kon ahe saglyanna changla mahit ahe pn bolnar kunich nhi 😃
खर आहे
May Anand Dighe Saheb Soul Rest In Peace
सरळ अर्थ असा होतो की नारायण राणे यांना सगळ माहीत आहे एका बापाची औलाद असेल तर त्याने सगळ खर काय आहे ते सांगावे
शिंदे च सर्व सांगणार आहे थोडे दिवस थांब
तोच करता करविता आहे त्यानेच राजीनामा मागितला होता चित्रपटांत पण पहा साहेब आता विश्रांती घ्या मध्ये थोडा वेळ आहे बाहेरील शिवसैनिक आश्चर्य चेहरा आहे मी 10 वेळा तो scene पाहिला
Mag evade diwas ka gapp hota
@@Aryan63830 picture la kaay khara manta re....
Udya picture madhe dighe gelech nahit asa pan dakhvtil....
Movie ha eknath scripted hota... tyala rajkaranat fayda milnyasathi... sagala well planned hot
Attach ka kadhla movie? Yevdhi varsh guruchi athvan navhti ka?
@@amolmhatre1 ते पण आहेच भावनिक साधं घालत मुंबई महापालिका ठाणे महापालिका घशात घालायची त्याच वेळी दिघे कुटुंबीयांशी का बोलले नाहीत हा प्रश्न आहेच??
गुन्ह्या सोबतच गुन्हा लपवणारे देखील तितकेच दोषी असतात🚩🚩
मला पडलेले २/३ प्रश्न -
1. हे खरे आहे का,?
की एका नगरसेवकाच्या हत्येच्या आरोपात दीघे साहेब जेल मधे 2 वर्ष असताना मोठे साहेब त्यांना एकदाहि भेटायला गेले नवते. ( मोठया साहेबांची पॉलिटीकल पॉवर वापरून त्यांना लवकर बाहेर का काढले गेले नाही?)
2. दीघे साहेबांच्या अपघातानंतर हि मोठे साहेब एकदाहि त्यांना भेटायला गेले नवते का?
3. मोठे साहेब हे अंडरवर्ल्ड चे कार्यकर्ते/आपले नगरसेवक/आमदार/कार्यकर्ते यांच्याशी "मुंबई सागा" या चित्रपटा मधे दाखवल्यासारखे वागत होते का?
👉हे सर्व असे का?.
आता पण तेच झाले आहे आदित्य ला वर काढायचे होतें त्यामुळे एकनाथ शिंदे यांना किंमत देत नव्हते त्यांना कमी करत होतें हे त्यांना समजल्या वर ते लांब गेले 💯
ठाणे ताब्यात घेण्यासाठी व भावी शिवसेना नेते मुख्यमंत्री होण्यासाठी आनंद दिघे सोबत एकनाथ शिंदे नि काही तरी केले असावे,
100% sahmat
Right ..
काय सांगता येत नाही... कदाचित घातही असू शकतो,
कारण,दिघे साहेबांची लोकप्रियतही वाढली होती, त्यामुळेसुद्धा
आणि शेवटच्या वेळी,नारायण राणे सुद्धा त्यांना भेटायला गेले होते.. त्यामुळे संशय व्यक्त होतोच..
राजकारणातली घराणेशाही कारणीभूत आहे.ठाण्यातल्या जनतेला जावून विचारा
सगळ्यांना माहीत आहे दिघे साहेबांचं काय झालं ते पण बोलणार कोण
Kay zale???
सुशांतसिंगच काय झाले हे पण अजून एक रहस्य आहे.
दिघे साहेब व अरुण गवळी यांचा गेम झाला...
कारण दोघांची प्रतिमा बाळासाहेबांपेक्षा मोठी होत होती....
अरुण गवळी चा कुठे गेम झालाय तो तर जिवंत आहे
@@RohitSharma19112 भाऊ त्यांना सेना सोडायला भाग पाडले व शिवसेनेच्याच नगरसेवकच्या मर्डर केस मध्ये अडकवले...
@@kanaiyaraje_pawar96k real fact tho nagarsevak amchya area madhi la hota te pn shivsena cha
राजकारण आणि माझं दूरपर्यंत अस नात नाही पण व्हिडीओ पाहिला आणि कुठे तरी एक शंका मनात आली आहे बस ती व्यक्त करतोय आनंद दिघी यांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांना कोणी कोणी काय काय खायला किंवा प्यायला दिलं हा मुद्दा तर कोणच नाही बोललं कदाचित त्यांना कोणी जेवण दिल असेल त्यात विष असेल किंवा नारळ पाणी मध्ये विष दिल असेल कारण बहुतेक सर्व जण आजारी माणसाला भेटताना खायला किंवा पिण्यासाठी नारळ पाणी तर नेतोच असं ही होऊ शकतं कदाचित ठाऊक नाही पण हा व्हिडीओ पाहून तरी अस वाटतंय की खून झाला असावा कदाचित
धर्मवीर आनंद दीघे याचा खुनच करण्यात आला
आनंद दिघे साहेब यांना प्रणाम करून काही गोष्टी लक्षात आणून देऊ का ? 1) आनंद दिघे साहेब कसे गेले हा प्रश्न इतके वर्ष का विचारला नाही किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी का सांगितलं नाही ? मग आताच का ? ज्यांनी धर्मवीर पहिला असेल त्यांनी शेवटाची पाच मिनिट अगदी बारकाईने पुन्हा आठवून पहा एकनाथ शिंदे ( CM) साहेबांच्या पिंड दानाचे वेळी कसली तरी प्रतिज्ञा केल्या प्रमाणे निग्रही चेहरा करतात आणि कावळे पिंडाला शिवतात . काय शल्य होत त्याची प्रतिज्ञा शिंदे साहेबांनी तेंव्हा केली ? प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट केवळ लोकांना सांगण्या साठी निर्माण केला खरे निर्माते दिग्दर्शक शिंदे साहेब च आहेत . आनंद दिघे साहेब अगदी झोकून देऊन काम करायचे परिणामी प्रकृती ची हेळसांड झाली च असणार शिवाय त्यांचं SMOKING अशा परिस्थिती त MASSIVE HEART ATTACK अगदी अशक्य नाही . हॉस्पिटल जाळलं आणि त्या बरोबर सत्य ही . कृपया 20 - 22 वर्षांनी या महान नेत्याच्या मृत्यू च राजकारण होऊ नये हीच सदिच्छा ईश्वर दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती देवो .
jar tevha shinde ne awaz kela astana tar tyanchya pan photo var haar chadla asta anni jari tasa nasta jhala tari tyanchya bolnya la titka mahtva dhila nasta karan tevha te itke mothe neta navhte...
te बोलतात na eka ghamadi anni shakti shali rajyala khali uttravchya asel tar aaplya la titka शक्तिशाली banava lagta paatbal titka lagta je tevha tyachyakade nasava.. je aaj ahai mhanun aaj tyani ha उठाव kela assava
Saglyanna changla mahit ahe kuni Marla tyanna pn bolnar kunich nhi 😃
Because person was tooo powerful
आनंद दिघे साहेबांचं नक्की काय झालं खरोखरच सामान्य जनतेला समजलं पाहिजे मग जनतेला समजेल मराठी माणसांसाठी कोण होतं
सत्य समोर यायलाच पाहिजे असे महाराष्ट्राला वाटते.
साहेब...तुम्ही कायम आमच्या जगण्याचा आदर्श असाल.
जेव्हा आपण एखाद्या बरोबर विचारांनी लढुन जिंकू शकत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं....
हा घातपात नक्कीच असू शकतो, कारण उल्हासनगर मध्ये सुद्धा बालासाहेब ठाकरेचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका शिवसैनिकाचा खुन करण्यात आला होता, खरतर बाळासाहेब ठाकरेनी त्यांच्या पुत्रप्रेमासाठी असे बरेचजन घातपात करून बाजूला फेकलेत, राज ठाकरे पक्षाबाहेर पडण्याच हेच प्रमुख कारण असाव !
डोक्यावर पडल्यासारखे उत्तर देताय तुम्ही
साहेबांना कट रचून मारण्यात आलंय 😥
अपघातात मारता आल नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये मारल
Kuni marala he pn saglyanna changla mahit ahe pn bolnar kunich nhi
@@criticalkeen8464 koni marlay???
एखद्या पक्षातील एक छोटा कार्यकर्ता जेव्हा मोठा होत जातो तेव्हा त्याला संपवण्यासाठी सर्व व्यवस्था ही त्याचं पक्षातील राजकारणी करतात ही वस्तू स्थिती आहे....
Absolutely murder 💯
त्यांना अटॅक च आला होता हा फक्त त्यानं विश्रांती साठी राजीनामा मागितला होता आणि ते काम कोण केलं इतकाच विषय आहे.बाळासाहेब ठाकरे राजीनाम्याचा विरोधात होते
Prove it
@@sameersalunkhe2260 नंबर द्या नारायण राणे च्या तोंडून ऐका
@@sameersalunkhe2260 truth not die ...... you ask Thakre family
Yes and Rikshavala was the murderer
स्व आनंद दिघे साहेब जाऊन २२ वर्ष झाली त्या २२ वर्षात एकनाथ शिंदे यांना जिल्हाप्रमुख पद,चार वेळा आमदार,मुलगा २ वेळा खासदार,शिंदे २ वेळा मंत्रीमंडळात सत्ता नसताना विरोधीपक्ष नेता,पुर्ण ठाणे शिंदेच्या ताब्यात मातोश्रीचा गेली २२ वर्षात हस्तक्षेप नाही..नगरविकासमंत्री पद शिंदे कडे सगळा मलीदा शिंदेनी खाल्ला एवढ्या वर्षात कधी दिघे साहेबांची आठवण आली नाही वा दिघे साहेबांसोबत काय घडल हे सांगावस वाटल नाही मग २२ वर्षाने शिवसेना सोडल्यावर उपरती आली व असले विचार डोक्यात आले, शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला काय वेडे समजता काय ???
तुमच हे घाणेरड राजकारण जनतेला माहित आहे दिघे साहेबांचा वापर आजपर्यंत केला याच्यापुढे त्यांच्या मृत्युच राजकारण तुम्ही करीत राहणार वा शिंदे वा ... खाल्लेल्या मिठाला तरी जागा !!मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....
मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?
ShivSena Uddhav Thackeray Aditya Thackeray🔥🚩
अगदी बरोबर.....एकनाथ rao फक्त राजकारण करत आहे
अहो ही सगळी पद त्यांनी मिळवली ति स्वतःचा मेहनतीने मिळवली आणि नगरविकास चा मलिदा शिंदे साहेब सोडून बाकी सगळे लोक खात होते त्यांचा विधानसभा चा भाषण ऐका इतक्या वर्षात दिघे साहेबांची आठवण शिंदे साहेबाना आली नाही म्हणालात तेवाच समजला तुम्हाला शिंदे साहेब ठाण्याबद्दल काहीच माहित नाही उगाच कॉपी पेस्ट मेसेज टाकत आहात आणि दिघे साहेब यांचा बद्दल जे काही राजकीय झाला असेल तेच शिंदे साहेब बरोबर होऊ नये म्हणून त्यांनी निर्णय घेतला आहॆ आणि प्रत्येक गोष्टी ला योग्य वेळ यायला लागते तर ति आता आली आहॆ आम्ही ठाणेकर फक्त शिंदे साहेब बरोबर आहो नि राहणार
@@jeevanmhatre3534 sarv mahit hot tar evdhe diwas gapp ka basle , atta satte sathi uthav karta ala tevha dighe sahebansathi nahi jamla uthav karayla ,
@@jeevanmhatre3534 copy paste che dhande nahi amche , khup lokanna uttar dyavi lagta mhanun mazach mi copy kelay
दिघे साहेब म्हणाले होते. निवडणुका आल्या की आमची आठवण शिवसेनेला होते. असे कुठेतरी मी वाचले होते
Truth Must come out !
Dharmveer anad dighe saheb was great 🚩🚩
यावरून असं दिसतं की दिघेंची हत्याच झाली असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही
ठाण्यातील खूप लोकांना माहीत आहे आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ठाकरेंना बघवत नव्हते.म्हणून काही घात केला असणार.आणि तशीच गत एकनाथ शिंदे साहेबांची होणार होती.कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्रीवर गेले होती तेव्हाच त्यांचा कार्यक्रम ठरला होता.शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर,संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या बेड जवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लागली होती.आस बऱ्याच बातम्यांना मध्ये आल होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाही तर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता.
दिघे साहेबांचा घात एकनाथनेच केला, कारण दिघे साहेब ठाणे जिल्ह्याचे राजे म्हणून ओळखले जायचे, त्यावेळी महत्वाकांक्षी एकनाथ ला पुढे जायला वाव नव्हता, जो व्यक्ती पक्षप्रमुखाच्या छाताडावर पाय देऊन मुख्यमंत्री होऊ शकतो तो दिघे साहेबांना सुद्धा संपवू शकतो.
Agdi barobar
घातपात होता की दुसरे काही हे फक्त शिंदे साहेबच सांगू शकतात
मला असे वाटते की एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबाचे निष्ठवंत कार्यकर्ते होते. दिघे साहेबांबरोबर काय झालं हे त्यांनी कुणालाही न घाबरता तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगून द्यावे. तेव्हा खरंच दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल.
आनंद दिघे साहेब समर्थक...
हातामध्ये शक्ती असल्याशिवाय अशा गोष्टी बोलता येत नाहीत पण संशयाला निश्चित आता जागा आहे आणि संशय हा सिद्ध करता येऊ शकतो
आपण निघताना bye bye करतो पण त्याचबरोबर टाटा केंव्हापासून म्हणायला सुरुवात झाली
Nice question
शिवसैनिक ❌ दिघेसैनिक ✅
अपघात असेल किंवा घात,पण आता मृत्यू चं भांडवल करणारे २०/२२ वर्षांत गप्प का बसले होते
kauntya ghamadi anni shakti shali raje la jar satte varun padachya asel tar mansala swatala titka शक्तिशाली asna jaruri asta. anni jar 25 years purvi ha vishya kadla asta tar kadachit tyanchya photo var pan haar baghat aste sarve...
Thanks dhanayvad madam FOR giving political knowledge
काल ज्याच्या सोबत चहा प्यायलो तो माझा परममित्र हार्ट अटेक होऊन आज रात्री देवाघरी गेला.... 😥😥😥
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
Shraddhanjali 🙏
प्रत्येक विषयाला शांशयाच नाव देऊन लोकांचं मन भटकावत आहे, महा राष्ट्र चे काम कडे दुर्लक्ष्य होतं.....शेतकरी सांगून मारतो की मी या कारणामुळे तरीही त्यावर काही तोडगा निघत नाही,,,,,फक्त वेळ वाया घालवणे... जय महाराष्ट्र
आम्हाला सुद्धा संशय येतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा बंद रूम मध्ये सुनावणी झाली ती वीस वर्षासाठी लॉक करून ठेवली आहे नेमकं काय झालं ते जनतेला कळलं पाहिजे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांच्यात द्वेष निर्माण किंवा दरी निर्माण करण्यात करण्यात कुणाचा हात होता
I like to see your research work.
Keep it up.
पण
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर .
आनंद दिघेंचा घात झालाय हे सर्वांना माहीत आहे पण बोलणार कोण???
दिघे मातोश्री ला वरचढ ठरत असल्याने खटकत होते...
तुम्हाला काय वाटतं कुणी केलं मला असं वाटत आहे की राज ठाकरे यांनी केलं बरोबर आहे की नाही सांगा तुम्ही
😢👍👍
मी त्यावेळेस ठाण्यामध्येच होतो सिंग आणि हॉस्पिटल जवळ सर्व लोकांना नारायण राणे यांचा संशय येत होता कारण नारायण राणे भेटणारे हे शेवटचे व्यक्ती होते नारायण राणे भेटल्यानंतर काही वेळातच दिघे साहेबांची मृत्यूची बातमी बाहेर आली आणि लोक खरोखरच चिडले होते म्हणून सिंघानी हॉस्पिटलला आग लावण्यात आली पण त्यावेळी मात्र नारायण राणे वरच संशोध आहे नक्की
Ranyanich gem kela asel
"हिन्दु रहदय सम्राट" की हिन्दु रह्दय विदारक ह्या प्रश्नाचे उत्तर तमाम भारतीय मतदार नागरिकच मतदानद्वारे नक्कीच देतील याबाबत "भारतीय संविधान " आणि येणाऱ्या निवडणुकीद्वारे नक्कीच प्रामुख्याने मतदारच देतील . "जय भारतीय संविधान "
दिघे साहेबांच्या घाताला उद्धव ठाकरे जिम्मेदार आहे.कारण आनंद दिघे हे राज ठाकरे यांना पक्षप्रमुख करण्यासाठी आग्रही होते 😭
Balasaheb was not a good person but still people consider him as an idol. The only good part is, Marathi Manus had power in his gov but, cause of that Thakare become a rich.
I can see how Shivsena changed from Hinduism after 2005, even when balasaheb Thakare was alive.
Rahude re .hushara
@@vaibhavkathane6263 are kiti divas asa satranjya gheun chalanar political party valyanchya ? Grow up before you die 😅
Amhi satranjya uchlto ani tu kay modichi taat chat to kare...lokana sanga peksha swata sudhar
Tuch marachya phle sudhar mnje zal😀😀nhi tr pastava hoil kontya murkhacha support krun var alo mnun😜
Living forever right
दिघे साहेबांच्या मृत्युनंतर नारायण राणे,छगन भुजबळ,राज ठाकरे,गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली.
Dighe Saheb was a great leader, politician , person.
Proud to be Dighe ❤
यात लोकानि जास्त लक्ष घालु नये. नक्कि काय झाल हे खुद्द डॉक्टर आनि आनंद दिघेच सांगु शकतात. इतराना मिहिति असेल तरि सुध्हा त्यांच्यवर आज कोणि विश्वास ठेवनार नाहि. म्हणून या कडे लक्ष न दिलेलच बर.
Barobar bolla dada tumhi