महाराष्ट्राची बातमी Live: महाराष्ट्रात गडकरींवर मोठी जबाबदारी, भाजपचं समीकरण काय? Nitin Gadkari
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- महाराष्ट्राची बातमी Live: महाराष्ट्रात गडकरींवर मोठी जबाबदारी, भाजपचं समीकरण काय? Nitin Gadkari in Maharashtra | Vidhansabha Election 2024
#vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
गडकरी तुम्हा विषयी महाराष्ट्र मध्ये फार किमत आहे महाराष्ट्रात येऊ नका त्याना त्याची किम्मत समजू द्या
😂😂😂
O@@S.V.Deshmukh
गडकरी हे निस्पृह व्यक्तीमत्वाचे धनी आहेत. सध्या भाजपमध्ये जो तमाशा सुरू आहे. त्या तमाशात पडतील असे वाटत नाही
ते ठीक आहे..पण किस्सा मंत्री महाराष्ट्रात आले की आम्हाला आणखी किस्से ऐकायला मिळतील.. California, london, Japan येथील हायवेचे...किंवा अलीकडे कोणत्या देशात हायवेचे नियोजन चांगले आहेत त्याचे पण आम्हाला किस्से ऐकायचे आहेत...आमचे रस्ते कसे का असेनात...पण बाहेरच्या देशातील किस्से आम्हाला ऐकायचे आहेत...किस्सा मंत्र्यांकडून..😅
गडकरी तर एक नंबर फशिव गांडिव माणूस
महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर विसरून चालणार नाही
नितीन गडकरी यांचेवर जबाबदारी म्हणजे तहान लागल्यावर विहीर करण्याचा प्रकार
Delhi madhil competitor ?
गुजराथी हटाव महाराष्ट्र बचाव
संविधान बचाव भाजपा हटाव
जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
जय शिवराय
👌👌👌👍
संविधान कोण बदलणार आहे तो नेमका कोण आहे समजेल का . आरे भाऊ सुर्य चंद आहेत तोपर्यंत संविधान कुणीच बदलू शकत नाही. तेव्हा हा भ्रम लोकांमध्ये पसरवू नका.
वातावरण गढूळ झाले ते स्वच्छ करण सोप नाही
आशिषभाई देवेंद्र फडणवीस हे चंनचल मंत्री आहेत ज्या पद्धतीने महाराष्ट्र रसातळाला गेला तो या व्यक्तीमुळेच महाराष्ट्राचे गणित बिघडून ठेवल कारण मि पणा नडला आहे .जनता डोळे बंद करुन पाहू शकत नाही. जजय महाराष्ट्र.
See the Foreign Direct Investment (FDI) figures
@@samarthdandawate2465can u put here?? If FDI increased its means credit goes to CM or industrial minister...if you interested Tarbuj performance then see crime rates.
गप रे लाउड्या तुला काय झाट्ट कळत का रे?????
Compare any 5 year term of any chief minister of Maharashtra, and compare stats and see for yourself there hasn't been a better cm in the history of Maharashtra than Fadnavis
@@vaibhav.dvd55 No need to compare with any CM just ask to Amit Shah if he had done great job then why made DCM and demotion and just for your info he has no prestige or respect in Maharashtra politics and peoples in Maharashtra.
साहेब गडकरी साहेबाना लोकसभेला कुणी पाडायचा डाव टाकला होता लोक विसरत नाहीत त्यामुळे तुम्ही किती टिमकी वाजवली तरी फरक पडणार नाही (आणखी गडकरी साहेब हे विसरले असतील असं वाटतं नाही )
नाही हो. गडकरींच्या नावाच्या किंवा इतर कोणत्याही नावाचा बदल करून फायदा नाही. आता शंभर टक्के सत्ता बदल होणार.
😂😂😂
😂😂😂
बीजेपी हटाव
मग कोण मंदबुद्धी किंवा सचिन वाजे किंवा वांगे वाली ताई
@@tarachandmeshram2300बदलापुर प्रकरण दाबणारे
BJP 🚩✌️
@@tarachandmeshram2300 तुम्हlला धरणवीर चालतो तसा
जनता खूप हुशार आहे
महाराष्ट्रात गडकरी जी बाय प्लेन येणार की नॅशनल highway ने येणार? बाय रोड आले तर अजून दोन महिने तरी ते महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत. त्यांना बाय रोडने येताना, फिटर, गाडीचे स्पेअर पार्ट ची भरलेली एक्सट्रा गाडी सोबत ठेवावी लागेल.
Good one 👍
बरोबर आहे
सगळे तसलेच
फक्त
पॅकिंग वेगळे
आता मा. गडकरी साहेब मदतीला आले तरी बीजेपी ला वाचवू शकणार नाही
होय शरद पवार ला आणा म्हणजे महाराष्ट्र लुटून नेतील आणि उध्दव बायकोच्या पदराला धरून घरात बसतील.
गडकरी आले काय अन कोणीही आले तर पवार साहेबां समोर कोणताही नेता टिकणार नाही
शेट
शरद पवारांना महाराष्ट्रान कधी स्वीकारल् नाही दोन, तीन खासदार आणि चाळीस पन्नास आमदार..., बस् टाटा बाय बाय खतंम..😂😂
आता महाराष्ट्र मध्ये केंद्रीय मंत्री कोनी ही येवो परंतु भा ज पा पुर्ण पणे साफ होणार .
पापाचे धनी होणार
😂
काय करतील गडकरी
काही होनार नाही
काही चघळुनका
जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय भारत राजीव गांधी झिंदाबाद
गडकरी साहेबांनी महाराष्ट्र मध्ये लक्ष देऊ नये असं मला वाटते
एकच साहेब श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
श्रीमान नाही जनाब 😂
गडकरी साहेब हे भाजपाच्या खेळात पडणार नाही असे आम्हाला वाटते 👍
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपा पराभूत होणार, असे दहा नितीन गडकरी जरी केंद्राने पाठवले तरी भाजपा पराभूत होणारच....
शिंदेंना सोडत नाही म्हणजे चांगलं पॅक केलं आहे आमदारांना ...!!
Te sagle namune aahet tyana kon ghenar pan ny 😂😂
मी जरी उध्दव ठाकरेंचा फॅन नाही तरी सर्वसामान्य जनता त्यांना महाविकास आघाडीचे नेते समजतात व त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहतात.
😂😂😂😂😂
भाजप आता येत नसते. फडणवीस च पाहिजे म्हणजे भाजप चा सुफडा साफ होणार
Mag pawar saheb yenar aani dilele maratha aarakshan janar
Gup yedya 😂
अगदी खरं @@adityagaming423
गडकरीची किंमत करु नका, हा माणूस ना बीजेपी चा, ना इतरचा हा माणूस फक्त जनतेचा,
जो भाजप आणि मिंधे बरोबर तो आमचा विरोधक मग तो गडकरी असो , फडकरी असो अथवा जग जिंकणारा सिकंदर असो हा महाराष्ट्र गद्दारांना आणि घरफोड्यांना कधीच मतदान करणार नाही करतील ते फक्त *वडापाव भजेपाव आणि नाईंटी लाव म्हणणारेच* बाकी कूत्र सुध्दा हू़ंगनार नाही ❤एक मराठा लाख मराठा आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ❤
जो भाजप घरफोड्यां आणि मिंधे गद्दारांना मदत करेल तो आमचा विरोधकच मग तो गडकरी असु देत की फडकरी आणुदेत कींवा जग जिंकणारा सिकंदर असु देत , कारण हा मर्द मराठ्याचा आणि जातिवंत हिंदुंचा महाराष्ट्र आहे हा कधीच गद्दार आणि दुसऱ्याचा बाप चोरुन घरचा संसार थाटनाराला मदत आणि मतदान करत नाही हा आजवरचा इतिहास आहे ❤एक मराठा लाख मराठा ❤ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ❤
नितीन गडकरी मुळे भाजपला नक्की च फायदा होईल.
गडकरींची एंट्री फडणवीसांची नामुष्की
जनतेच्या मनातूनच भाजप उतरली आहे.त्यामुळे आता कोणीही आले तरी घंटा फरक पडणार नाही.
गडकरीच येण शरद पवार यांनाच मदतीच ठरणार
वांगे वाली ताई
आता कोणीही येउदे सत्ता जाणार म वि आ येणार
आशिष काहीच गणित बदलणार नाही ,छत्रपती यांचे पुतुळ्यात यांनी भ्रष्टाचार केला पैसे खाल्ले
भरपूर फायदा होईलच.धन्यवाद.
मोदी शहा यांच्या आवाक्यात ठाकरे येत नाहीत.तेव्हाआता यांना गडकरी आठवले.पण आता वेळ निघून गेलेली आहे.काहीही झाले तरी महाराष्ट्र भाजप मुक्त होणारच.महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरेच.
कोणी ही येऊ द्या भाजपा ला सणसणीत सडेतोड उत्तर मतपेटीतून देणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान जय भीम जय भारत
राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद
😂
गडकरी वाटते तितके सोपे नाही भारतातले पुल,सडके वाहुन गेले याला कोण जबाबदार आहे तेव्हा कोणाचाच कावा चालणार नाही
Khare aahe
Nagpur madhe 2 adhikari nhai che 2 koti ghetana pakadale pudhe Kay zale
Kanda rice soyabin ,kapus bhavababat niryat banildi n karnyababat kadhi bolle ka
😂😂😂
धन्यवाद. श्री. आशिष जाधव व अश्विन महाजन आपणास विनंती आहे. बस झाले राजकारण कंटाळा आला टिव्हीवर हे बघताना. जरा बदलापूर प्रकरणाचे काय झाले. त्यांच्यावर व्हिडिओ बनवा. का तो महत्वाचा मुद्दा नाही काय ? महाराष्ट्राचे राजकारण विधानसभेच्या निवडणुकीत मतदार धडा शिकवतील.
भाजपला कोणतेही डावपेच आखू द्या, आता पुन्हा भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही.
विरोधकही ज्यांच्या कामाची स्तुती करतात.असे नेतृत्व नितीनजी गडकरी यांचे आहे.त्यांचे नाव पुढे केले तरच भाजप सत्तेत येऊ शकते.
Nothing will change
महाराष्ट्र चा bjp चा खरा चेहरा हा नितीन गडकरी च आहेत .....
स्वपक्षिय मोठे नेते व सर्व इतर पक्षीय नेत्यांमध्ये गडकरी वर जास्त विश्वास आहे ........
गडकरी ठाकरे पवार हे भविष्यात एकत्र येऊ शकतात व राज्यात पुनः खरी युती व सोबतीला पवार हे समीकरण दिसले तर अचंम्भीत होण्यासारखे काही नाही
नितीन गडकरी नावातच दम 🚩🔥💪✌️✌️🚩
नितीन गडकरी सर्व पक्षांना एकत्र अनु शकतात.
नितीनजी गडकरी यांचा फायदा नक्की होईल 🎉
Only Thakre $ Pwar saheb
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!
नितिन गडकरी जी💪💪💪💪 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
Thu thu thu.......
He is a paper tiger.
गडकरी काय आहेत हे फक्त राजकीय लोकांना माहीत आहे. सर्व साधारण जनता त्यांनाओळखत नाही.त्यामुळे काहीही फरक पडणार नाही.
ज्या वेळेस जनता नितीन जी ना महाराष्ट्र मागत होता तेव्हा झोपले होते का? पुरी वाट लागल्यावर जाग येते का?
100 टरबूज आणि एक नितीनजी, तरी आज ही बरोबरी होणार नाही. हिंमत असेल तर करा डिक्लेर नितीन गडकरी मुख्यमंत्री, आजच निर्णय jahir🚩
नितीन गडकरी यांना टार्गेट होनार
60/- किलो कांदा झाला त्यावर बोला... लसन 100/-रुपये पाव झाला आहे... गरिबांना फुकट राशन देता म्हणजे काय सरकार उपकार करत आहे का? विचारा त्या मोदी शहा ला आणि गडकरी ला...
माहाविकास आघाडी संता येणार आहे
नमस्कार शुभ संध्या. मला राजकारणातलं जास्त कळत नाही खरं तर. तरीही एक सांगतो की मला स्वतःला नितीन गडकरी हे व्यक्ती म्हणून जरी आवडत असले तरीही, मी सध्या वाचत असलेल्या दगाबाज या शरद पवारांवरील पुस्तकांत, गडकरी आणि पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध याबद्दल सखोल माहिती मिळाली, त्यावरून नितीन गडकरी सच्चाईने, वा इमानदारीने, पवारांबरोबरचे मैत्रीचे संबंध बाजूला ठेवून भाजपाला कितपत उपयोगी होऊ शकतील अशी मला शंका आहे. अर्थात माझी ही शंका चुकीची पण असू शकते. पण तरीही, . . . . . .
लोकसभेला गडकरींना खड्यां सारखे बाजूला ठेवले होते. आता आठवण झाली.
आशिष सर कोणी येऊ दे सुपडा नक्की च आहे 9 जागांवर आणुन ठेवले आहे आता महाराष्ट्र ची जनता 24 आमदार वर आणुन ठेवणार
100 गडकरी आले तरी.काही.फरक पडणार नाही ,,,, ❤❤❤ गडकरी साहेब तुमची हवा संपली आहे त्यामुळे आहे तिथे सुखी राहा ,,, कारण मतदार आम्ही.आहोत ,,
आम्ही जनता त्या गोडबोल्या गडकरी चे पण ऐकणार नाही... तुम्ही बीजेपी साठी बकबक करने बंद करा...
सर मराठवाड्यात अतिवृष्टीने जे आभाळ कोसळले, पीके वाहून गेली आहेत, जनावरे दगावली आहेत ,त्यावर शासनाला धारेवर धरणे आवश्यक आहे व ओलादूष्काळ जाहीर करणे अत्यावश्यक आहे.
अतिशय सुंदर आणि खर विश्लेषण 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
नितीन गडकरी मुळे नक्कीच भाजपला फायदा होईल.विदर्भ आणि मराठवाड्यात लोकसभेत जे भाजपचं नुकसान झालं आहे ते फक्त आणि फक्त श्री नितीनजीच भरुन काढु शकतात.
IBN लोकमत चे एडिटर ते संपादक. शुभेच्छा जाधव साहेब
गडकरी साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा
अश्विन आणि आशिष भाऊ आपण फार मोठे TV किंवा RUclips पत्रकार आहात but गडकरी साहेब is Face of PM candidate not CM, म्हणुन आपणास विनंती आहे आपण आपल आकलन आपल्याच पुर्तिच ठेवावे जय महाराष्ट्र
Next Chief minister Nitin Gadkari pahijet
आशिष जी पक्ष आणि फडणवीस गडकरी सहेबांबरोबर कसे वागले, त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला हे जनता विसरणार नाही.
Fakt MVA
आशिष सर महाराष्ट्र राज्यात आज तरी जनतेच्या मनात दोन नेते आहेत नितीन गडकरी व पंकजाताई मूडे यांनी दोघांनी हात काढला तर 50पण जातं नाही पंकजाताई व गडकरी यांची गरज आहे
आशीष जाधव तुम्हाला काॅग्रेस सरकार मध्ये नक्कीच मंत्री पद मिळणार
BJP.NE CHA KARYAKRAM KELA...NITIN GADAKARI CHA...
आशिषजी महाराष्ट्रात सोयाबिन उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत काहिही केल तरी भाजपाचे सरकार महाराष्ट्रात येत नाही.
गडकरी यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून घोषित केले तरच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येवू शकते अन्यथा नाही
जो पर्यंत दुधाला 40रू भाव देत नाही तो पर्यंत भाजपला मतदान नाही आमचे पार नुकसान झाले आहे 🙏
देल्ही मधले दोन गुज्जू गडकरी यांना राष्ट्रीय राजकारणातून बाहेर काढताना दिसत आहे आणि स्वतः चे स्थान मजबूत करण्याची शक्यता दिसते.
नितीन गडकरी महाराष्ट्रात प्रचारासाठी आल्यास त्याचा परिणाम निगेटिव्ह होणार
गडकरींनी साहेब केंद्रात पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत त्यांना महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही उलट गडकरी साहेबांचे नुकसान होईल
गडकरी जरी महाराष्ट्रात आले तरी गधांरांना आणि मलिदा टोळीला क्षमा नाही.हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे.
गडकरी आले तरी काहीच फरक पडणार नाही.
वातावरण घाण करायचं आणि गडकरीवरती जबाबदारी द्यायची. परत अपयश्याचं खापर त्यांच्या माथी मारायचं. हा गुजराथ्यांचा डाव दिसतो. गडकरीसाहेबांनी जबाबदारी घेऊ नये.
गडकरी साहेब महाराष्ट्रात येऊन फायदा होणार नाही त्यांनी येऊ नये त्यांच्याबद्दल आमचे मत चांगले आहे केंद्रात त्यांचे काम चांगले आहे
महाराष्ट्र विधानसभेमध्ये भा,ज,पलायश मिळवायचे असेल तर नितीन गडकरी साहेबांना पंतप्रधान पद बहाल करा अन्यथा भा,ज,पा महाराष्ट्रातुन हद्दपार करूया
Gadkari Saheb Tumhala BJP Padayala Sangat Hoti Tumi Maharastat Yeu Naka❤
गडकरी स्वतःच जुगाड करून निवडून आले, भाजप विरोधी भागात 42-43% मतदान झाले त्यामुळे गडकरी थोडक्यात तरले. विदर्भात गडकरी फार चालत नाही.
भाजप राज्यात कोणाला ही विधानसभा निवडणुकीसाठी पाठवू दया काही फरक पडणार खरे तर दिल्लीत चार भिंतीत बसून ज्यांनी राज्यात उलथापालथ केली त्यांना राज्यात पाठवून दारोदार प्रचारासाठी फिरवले पाहिजे.यांना आपण महाराष्ट्रच्या राजकारणात काय प्रताप केले आहे ते दिसले असते.राहीले गडकरी यांचे शरीराचे जरी फिरतील परंतू मनाने ते फिरणार नाही.
वसुली सरकार पाहिजे की काम करणारी सरकार पाहिजे जनता ठरवेल
भारतीय जनता पार्टी ची बी टीम कोणती
राष्ट्रवादी काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी.
हे जनतेला समजावून सांगितले तर बरे होईल
नितीन गडकरी आले तर भाजपच्या दोन चार सीट वाढतील या पेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. 100% सत्ता बदल होणार.
मागील 10 वर्षात नितीन गडकरी ने केलेले एक काम दाखवा फक्त जे चांगलं आहे. समृद्धी महामार्गाची अवस्था पण तुम्हीच दाखवलेली पावसाळ्यात काय झाली. नगर मनमाड रस्त्यावर एकदा टू व्हीलर चा प्रवास करायला लावा अक्कल ठिकाणावर येइल
गडकरी साहेब महाराष्ट्रात येऊन किंमत कमी करून घेऊ नका.
कुठलाहि फरक पडनार नाही, पंतप्रधान महाराष्ट्रात 100वेळा, येऊन गेलं उलट जागा कमी झाल्या, गडकरी आले तर आनखी कमी होनार
असे किती गडकरी आले तरी आता महाराष्ट्र ऐकणार नाही
गडकरी नाही महाराष्ट्रात कोणीही आला तरी निवडणूकीत फरक पडत नाही, कोणीही चेहरा आणला तरी विधानसभेत 50च्या वर जात नाही, महाभ्रष्ठाचारी सरकार जाणार आहे
गडकरी साहेब येऊन फडणवीस यांच्या पापाचे धनी होणार
फक्त गडकरी साहेबाना मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट केले तर भाजपा ल्ला राज्या त कोणताही पक्ष रोखू शकणार नाही
२०१४ मध्ये ज्यावेळी भाजप सत्तेवर आली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे यांचंही नाव आघाडीवर होत , हे आपण सांगितल नाही, मधूनच देवेंद्र फडणवीस यांच नाव पुढे आलं
28:43 भाजप यायचा असेल तर नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरच महाराष्ट्राचा पूर्ण विकासाचा पॅटर्न बदलून जाईल
गडकरकने फक्त शेतकऱ्यांचे जमिनी घेऊन रस्ते करावेत त्यात चांगली कमाई आहे
म्हणजे केंद्रात फडणवीसांची काय किंमत आहे ते समजते.
गडकरी साहेबांनी आपली किंमत कमी करून घेऊ नये