@@kamblerahul8505 ओबीसी ची लोकसंख्या महाराष्ट्रात 60% आहे एससी एसटीची 20% आहे तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले याचाच अर्थ असा समजायचा की ओबीसी समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना वापरून घेणार आहे पण मत देणार नाही... ओबीसी समाजात कधीच बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करणार नाही करीत नाही कारण यांचं नेतृत्व लीडरशिप ही भारतीय जनता पार्टीकडे आहे.. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सोडून ओबीसी कधीही वंचित बरोबर येणार नाही मतदान करणार नाही हे धडधडीत सत्य आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी किती ओबीसी वर एकतर्फी प्रेम केले तरी ओबीसी समाज कधीही त्यांच्याबरोबर यायला तयार होणार नाही..
प्रकाश आंबेडकर यांनी कधीच भूमिका बदलली नाही त्यांनी पहिल्यापासून सांगितले कि obc च ताट वेगळं मराठा च ताट वेगळं असावं 😊 स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर 😊
@@PanditKamble-fm3dx संविधान हे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे ती काही कोणाच्या बापाची जागीरदारी नाही मराठा समाजा राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे आणि ओबीसी आरक्षणाला तो पात्र आहे पण सरकार मतासाठी आणि राजकारणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देत नाही 50% वरचे आरक्षण देते आणि ते न्यायालयात टिकत नाही राज्य मागासवर्ग आयोग हा घटनेप्रमाणे आहे लिगली आहे यात कुठली हुकूमशाही तुम्हाला दिसते? पण या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहता प्रत्येक जण राजकीय चष्म्यातून बघत आहे राजकीय फायदा होतो का याच्यासाठी मराठा समाजाचा फरफट चालली आहे कुणीही समजून घ्यायला तयार नाही
संविधान😂😂😂 आहे कुठे संविधान..हा संविधान म्हणजे राजकारणी लोकांसाठी खेलन आहे...कसा पण वापरला जातो असा असतो का संविधान😂😂😂😂 संविधान म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा सविधानिक मार्ग आहे...जय संविधान जय भ्रष्टाचार😂😂😂😂
यांच्या असल्या दुटप्पी भूमिकेमुळे,महविकास आघाडीने यांना सोबत घेतलं नाही,,.!! ""ठाम भूमिका घ्या कोणतीतरी एक..!! "यावरून सिद्ध झालंय की तुम्ही BJP ची B टीम आहे..!!
मराठा आमदार खासदार हे सर्व जाती तील लोक निवडून देत आले. पण जरांगे हा काॅनगरेस राष्टवादी चा कार्यकर्ता आहे. त्याने खासदार साठी काम केले. तर ज्यांचे साठी काम केले त्याना आरक्षन मागणे. का मागत नाही. देतील ते फटाफट फटाफट.
तुमच्या मराठा नेत्यांसारखी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेब यांनी कधीच बदलली नाही सुरीवातीपासून ते मराठा समाजासोबतच आहेत आणि राहतील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत... मराठा समाजाचं ताट वेगळं असावं हे त्यांचं म्हणणे अगोदर पासून आहे...
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं बरोबर आहे. सगेसोयरे चा निर्णय सर्व sc st obc च्या आरक्षण चा बट्ट्याबोळ करणारा आहे. कारण राज्यात अंतरजातीय विवाह भरपूर झालेत. Sc st obc आणि मराठा असे भरपूर अंतरजातीय विवाह आहे
@@रामभक्त-र2फ मराठा हे मराठाच राहणार पण बदलत्या काळात मराठ्यांची पोर मागे पडत चालली आहेत कारण बघेल तिथ आरक्षण लाऊन ठेवलय त्यामुळे मराठे व्यवस्थित मार्गावरच चालले आहेत
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तो शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, उलट तो लुटारूंनी मदतच करतो. असाच प्रकार मराठ्यांना लागू आहे.पुढारी तुमच्या मतावर निवडून गेल्यावर ते तुमच्या हिताचं बोलणार नाहीत,उलट तुमच्या भूमिकेला विरोध करतात
@@Manojdadajarangeकोण कोणाला मतदान करते हे सर्वांना माहीत आहे आरक्षित घटक विभागले आहेत प्रत्येक जन स्वतःची लाल करण्यात गुंतलाय आणि शेवटी जात आहेच ती बघूनच मते दिली जातात
प्रकाश आंबेडकर नी sc अंतर्गत आरक्षण विभागून द्यावे... किती दिवस श्रीमंत महार म्हणेज बोद्ध समाज आरक्षण चा फायदा घेणार.. मांग, चांभार, वैगरे जातीना विभागून आरक्षण द्या.. नॉन क्रिमिलयर ची अट sc आरक्षण मध्ये लागू करा.. वेळ पडली तर जारंगे च्या नेतृत्व मध्ये ही लडाई तीव्र करू
मूर्ख आहेस,अगोदर मानसिक गुलामगिरी सोडा, अंधश्रध्दा सोडा, कुबल्या घेऊन उभे राहणे सोडा,परिवर्तन वादी विचार स्वीकारा, नंतर स्पर्धेत तुम्ही सुद्धा टिकू शकणार,नाहीतर आरक्षणाची विभागणी करून काही हि फायदा होणार नाही.
स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून.... सत्ते पुढे लाचार झाले बाळासाहेब कारण त्यांनी स्वतंत्र लाडून bjp लं फायदाच झाला हा सरकारी डाव आहे जरांगे पटलणा एकटे पडण्याचा.... काही होत नाही गरजवंत फक्तं जरांगे पाटलांचा मागे आहेत जय भवानी
आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहेत, म्हणून मराठ्यांची जात ही कुणबीच आहे म्हणून मराठा आणि कुणबी हे एकच आहेत
लोकसभा निवडणुकीत तुम्ही फक्त जातीच्या उमेदवाराला मतदान केले मग ते भाजपा असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी असो तुम्ही कोणत्याच मतदार संघात वंचितला मतदान केले नाही फक्त जातीला मतदान केले उगाचच विधानसभेची भीती दाखवू नये आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा दिला आहे हे विसरू नका.
बाबांनो इतिहास तपासून पाहा ज्या इतर जाती अधिक केल्या आहेत त्या शरद पवार यांनी केल्या आहेत अर्थात त्याला कारणीभूत गोपीनाथ मुंडे साहेब आणि इतर तत्कालीन नेते आहेत त्यामुळे हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि राहील की मूळ जे ओबीसी होते ते कोणते ?
प्रकाश आंबेडकर साहेबांनी एससी एसटी ओबीसी विजय एनटी भटके विभक्त या सर्व जातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 288 विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले पाहिजे
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी साठीच लढत नाही , ते पहिल्यापासून त्यांची एकच बाजू आहे, मराठा समाजाच आणि ओबीसी समाजाचं ताट वेगवेगळं आहे, हीच साहेबांची भूमिका आहे. उगाच काहीपण प्रचार करू नका की प्रकाश आंबेडकर साहेब मराठांच्या विरोधात आहे.
Jarange साहेब हा त्याचा समजाचा नाहीं झाला जे बाबासाहेब होतें त्यांनी आमच्या 5सारख्या गरीब marthyana न्याय दिला त्याच5 याचा विचार करू नका है पूर्ण पेशवाच्य ताब्यात गेले ले4 नेते आहेत
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर कमेंट करताना विचार करूण करा कारण त्यांच्या अजोबांच्या सविधानावर तुम्हालाच काय तुमच्या बापाच्या बापाला सुध्दा चालाव लागत आणि तुमच्या येणार्या पिढ्याणा सुध्दा.
जे गरीब होते तेंना जमीनी नहुत्या तेंची नोंदी जर सापडली तर महसुली पुरावे काय देणार जमीनी खंडाने,वाटयाने ,चावडीने कसणारे कुणबी महसुली वंशावळ कशी देणार.जरांगे साहेबांनी सरकारला यावर तोडगा सुचवला पाहीजे
आंबेडकर साहेब गरीब obc साठी पुढे आले. त्यांचे अभिनंदन 💐💐
ओबीसी आम्हाला मदत करत नाही
हे तेव्हाडच खर आहे
@@kamblerahul8505
ओबीसी ची लोकसंख्या महाराष्ट्रात 60% आहे
एससी एसटीची 20% आहे
तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले
याचाच अर्थ असा समजायचा की ओबीसी समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना वापरून घेणार आहे पण मत देणार नाही...
ओबीसी समाजात कधीच बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य करणार नाही करीत नाही
कारण यांचं नेतृत्व लीडरशिप ही भारतीय जनता पार्टीकडे आहे..
त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सोडून ओबीसी कधीही वंचित बरोबर येणार नाही मतदान करणार नाही हे धडधडीत सत्य आहे
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी किती ओबीसी वर एकतर्फी प्रेम केले तरी ओबीसी समाज कधीही त्यांच्याबरोबर यायला तयार होणार नाही..
@@kamblerahul8505आता मराठा करतील चांगली मदत प्रत्येक ठिकाणी
हा देश कोनत्या ही धर्म ग्रंथांवर चालत नसुन,हा देश सविधानावर चालतो याच सर्व भारतीयांना भान रहावे,
प्रकाश आंबेडकर यांनी कधीच भूमिका बदलली नाही त्यांनी पहिल्यापासून सांगितले कि obc च ताट वेगळं मराठा च ताट वेगळं असावं 😊 स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर 😊
धनगर समाज ST मधून आरक्षण मागतोय यावर त्यांची काय भूमिका आहे
सगळ्यांची थोडी थोडी चव घेवून बघण किती पिढ्या घालवणार....@@ankitpawar667
ओबीसी चे ताट माहित आहे पण मराठ्यांचे दिसलेच नाही.
मराठा समाज ने त्यांना कधी सहकार्य केले नाही
आणि आता त्यांना त्याची गरजही नाही
Sc st obc एकत्र आल्यावर सगळे जमिनीवर येतील
अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर 💖
अभ्यास केला नाही म्हणून तर लोक सभेला हारले.
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसारच चालणार आहे.
हुकूमशाहीची बात करू नका इथे संविधानच राज्य चालतंय
0:16 0:16 आडाणी नेता, मिपणामिरवनारा,मलाच लय समजत बाकी सर्व ऐड आहे
शिव्याशाप देणारा नेता म्हणून ओळख आहे च या जरागे याची
@@PanditKamble-fm3dx
संविधान हे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे ती काही कोणाच्या बापाची जागीरदारी नाही
मराठा समाजा राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे आणि ओबीसी आरक्षणाला तो पात्र आहे पण सरकार मतासाठी आणि राजकारणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देत नाही 50% वरचे आरक्षण देते आणि ते न्यायालयात टिकत नाही
राज्य मागासवर्ग आयोग हा घटनेप्रमाणे आहे
लिगली आहे यात कुठली हुकूमशाही तुम्हाला दिसते?
पण या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहता प्रत्येक जण राजकीय चष्म्यातून बघत आहे राजकीय फायदा होतो का याच्यासाठी मराठा समाजाचा फरफट चालली आहे
कुणीही समजून घ्यायला तयार नाही
Br❤dya😂
संविधान😂😂😂 आहे कुठे संविधान..हा संविधान म्हणजे राजकारणी लोकांसाठी खेलन आहे...कसा पण वापरला जातो असा असतो का संविधान😂😂😂😂 संविधान म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा सविधानिक मार्ग आहे...जय संविधान जय भ्रष्टाचार😂😂😂😂
यांच्या असल्या दुटप्पी भूमिकेमुळे,महविकास आघाडीने यांना सोबत घेतलं नाही,,.!!
""ठाम भूमिका घ्या कोणतीतरी एक..!!
"यावरून सिद्ध झालंय की तुम्ही BJP ची B टीम आहे..!!
आता एकच पर्व sc st OBC सह सर्व
तरी शेट्ट तुम्हाला व्होट नाही भेटत
BJP ne sodlel pillu.
😂😂😂😂
@@mr_nicotinamide4074 मग तुम्ही शेट घ्या
आरे ओट साठी नाही खरं बोलतायत
जय भीम जय शिवराय जय वंचित जय संविधान ❤
मराठा आमदार खासदार हे सर्व जाती तील लोक निवडून देत आले. पण जरांगे हा काॅनगरेस राष्टवादी चा कार्यकर्ता आहे. त्याने खासदार साठी काम केले. तर ज्यांचे साठी काम केले त्याना आरक्षन मागणे. का मागत नाही.
देतील ते फटाफट फटाफट.
महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक आहे
महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा जरांगे सोबत आहे तर फरक काय पडणार आहे जातिवाद्यांनो
1 च पर्व sc St OBC सर्व जय भीम
आमचे पाटील एक नंबर खरे आम्ही ओबीसी मध्येच आहे एक मराठा कोटी मराठा
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
Jay OBC Jay bhim
जय भीम जय ओबीसी sc,st,ओबीसी पर्व
योग्य भूमिका बालासाहेब ची
प्रकाश आंबेडकर प्रत्येक दिवशी आपली भूमिका बदलत असतात कधीच ठाम भूमिका नसती
कोणती भूमिका बदलली???
@@rajsawant3173ठाम कशावर आहे मग हे 😂
@@tejpalkakadepatil7594 अहो पाटील पहिले उत्तर तरी द्या
😂😂कुठ काय सापडल तर सापडल😂😂
जरांगे भुमिका बदलतो😅आंबेडकर साहेबांनी पहिल्या पासून रोखठोक भुमिका घेतली आहे😅 सुधरा रे.
आंबेडकर जिंदाबाद
रोखठोक भुमिका घेतली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
तुमच्या मराठा नेत्यांसारखी भूमिका प्रकाश आंबेडकर साहेब यांनी कधीच बदलली नाही सुरीवातीपासून ते मराठा समाजासोबतच आहेत आणि राहतील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत... मराठा समाजाचं ताट वेगळं असावं हे त्यांचं म्हणणे अगोदर पासून आहे...
एकच साहेब आता फक्तं बाळासाहेब #रोखठोक आणि बेखौफ✊🔥🔥
चुक
Jay bhim jay savidhan jay balasaheb
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उभे राहणारे अभय पाटील पाडणारे मराठा समाज👍👍👍👍👍👍👍👍
प्रकाश आंबेडकर कांहीतरी एक ठरवा! प्रतिमा खराब होत आहे
Jay bhim, jay obc, jay Ambedkar
जो दलित समाजाचा झाला नाही तो मराठा समाजाचा कसा होणार
जो स्वतःचा बापाचा झाला नाही तो वंचित चा कसा होणार. अकोला मध्ये मतदान नाय केले
जे दलित बोगस विचाराचे त्याचा प्रकाश आंबेडकर कधीच होत नाही
जय भीम जय ओबीसी ❤
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं बरोबर आहे. सगेसोयरे चा निर्णय सर्व sc st obc च्या आरक्षण चा बट्ट्याबोळ करणारा आहे. कारण राज्यात अंतरजातीय विवाह भरपूर झालेत. Sc st obc आणि मराठा असे भरपूर अंतरजातीय विवाह आहे
💛💙
ओबीसी मधून मिळणार नाही म्हणजे नाही
घेतले पण ओबीसी certificate kal
@@ashishl4081मिळाल आहे obc मधुन फक्त सगेसोयरेची योजनेची वाट बघतोय ते झाले की सगळ्याच मराठ्यांना आरक्षण लागू होईल मग काय बोंबलायच आहे तेवड बोंबला
Barobar
@@ashishl4081khara king kunabi ahe marathyanna maratha aslyachi laj vatate mhanun te bolatat amhi kunbi ahot.
@@रामभक्त-र2फ मराठा हे मराठाच राहणार पण बदलत्या काळात मराठ्यांची पोर मागे पडत चालली आहेत कारण बघेल तिथ आरक्षण लाऊन ठेवलय त्यामुळे मराठे व्यवस्थित मार्गावरच चालले आहेत
खूप छान जरांगे साहेब बोलले धन्यवाद
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
एकच पर्व...sc st OBC... बहुजन सर्व 💪💪💪
Only OBC jindabad
एकच गरिबीचा नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब 🙏🙏🙏
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
धमकी देण्या पेक्षा राखीव जागा सोडून सर्व जागेवर विधानसभेला उमेदवार उभे करावेत म्हणजे तुम्हाला समजेल तूमची ताकद.त्यामुळे धमकी देण्याचे बंद करा.
Ek maratha lakh maratha
आंबेडकरांची भूमिका योग्य आहे आता काही अर्धवट रावा ना समजणार नाही त्याला काय करणार
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब wel come
Ek maratha lakh maratha.....
पाटील कडक उत्तर. ज्यांनी ही क्लिप बनवली त्यांना सलाम 🙏🏾
Prakash ambedkar saheb Barobar aahet
एकही आमदार, खासदार लोक निवडून देत नाही तरी ही व्यक्ती स्पष्ट,निर्भिड बोलायला अजिबात घाबरत नाही..मानलं पाहिजे यांना..
🚩जय शिवराय 🚩
🚩एक मराठा कोटी मराठा🚩
🚩मराठा आरक्षण🚩
फक्त मनोज जारांगे पाटील
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तो शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, उलट तो लुटारूंनी मदतच करतो.
असाच प्रकार मराठ्यांना लागू आहे.पुढारी तुमच्या मतावर निवडून गेल्यावर ते तुमच्या हिताचं बोलणार नाहीत,उलट तुमच्या भूमिकेला विरोध करतात
एक मराठा लाख मराठा
जय भीम जय ओबीसी
सर्व मागासवर्गीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम केले तर किमान ७५% विधानसभेला आमदार निवडून येतील.
मी कुणबी पण बाळासाहेबांचे विचार पटत नाही एकही सीट निवडून देणार नाही
@@Manojdadajarange😅 तुझ्या नावावावरू तु मनोज दादा च आहे
भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांची लाचारी सोडून सर्व एकत्र आले तर नक्कीच बदल होईल
@@Manojdadajarangeकोण कोणाला मतदान करते हे सर्वांना माहीत आहे आरक्षित घटक विभागले आहेत प्रत्येक जन स्वतःची लाल करण्यात गुंतलाय आणि शेवटी जात आहेच ती बघूनच मते दिली जातात
@@maheshkhandagale423 पण यंदा मनोज जरांगे पाटील म्हणतील त्यालाच निवडून देऊ किंवा पाडू... एक मराठा लाख मराठा
yes
एकीचे बळ असेल तरच नेते पुढारी जनतेसमोर पाणी भरायला लागतात
आम्ही जरांगे सोबत आहे..100%..obc.. आरक्षण पाहीजेत च..
ही तर
.bbbb team आहे 😂
मनोज दादा तुम्हाला सॅल्यूट आहे पूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे
प्रकाश आंबेडकर नी sc अंतर्गत आरक्षण विभागून द्यावे... किती दिवस श्रीमंत महार म्हणेज बोद्ध समाज आरक्षण चा फायदा घेणार.. मांग, चांभार, वैगरे जातीना विभागून आरक्षण द्या.. नॉन क्रिमिलयर ची अट sc आरक्षण मध्ये लागू करा.. वेळ पडली तर जारंगे च्या नेतृत्व मध्ये ही लडाई तीव्र करू
Are te pn agree aahet SC mdhe vargikaranache pn sarkar ka karun det nasel 70 varsha pasun te bagh
मूर्ख आहेस,अगोदर मानसिक गुलामगिरी सोडा, अंधश्रध्दा सोडा, कुबल्या घेऊन उभे राहणे सोडा,परिवर्तन वादी विचार स्वीकारा, नंतर स्पर्धेत तुम्ही सुद्धा टिकू शकणार,नाहीतर आरक्षणाची विभागणी करून काही हि फायदा होणार नाही.
स्वतःचे ठेवावे झाकून दुसऱ्याचे पहावे वाकून.... सत्ते पुढे लाचार झाले बाळासाहेब कारण त्यांनी स्वतंत्र लाडून bjp लं फायदाच झाला हा सरकारी डाव आहे जरांगे पटलणा एकटे पडण्याचा.... काही होत नाही गरजवंत फक्तं जरांगे पाटलांचा मागे आहेत जय भवानी
तुझे पूर्ण नाव सांग ना .... मग आपण श्रीमंत बौद्ध आणि गरीब बौद्ध या विषया वर बोलू
@@rajsawant3173 काय वाकडे करणार😂 zaa।।।। Tu
प्रकाश आंबेडकरच हा सर्व बरोबरच बोलतो. प्रकाश आंबेडकरला टरकती याची.
😂😂बरोबर
एक वेळेस दाखवुन दिले की भिमा कोरेगाव ला मग फाटलच की
🎉 हे नेत्यांची भूमिका नेहमी बदलती असते
मनोज दादा अजून पण वेळ गेली नाही आपण येणाऱ्या विधानसभेला 288 जागा लढावा आणि सत्ता हाती घ्या तरच काही मार्ग निघेल
काका नहीं मानेंगे 😂😂😂
एकदम बरोबर आहे दादा कारण सत्तेशीवाय शहाणपण नाही त्यामुळे 288 जागा लढवायला हव्या
काका रागावतील बाळा 😂
दादांना काकांची परवानगी मिळाल्याशिवाय दादा 288 जागा लढवूच शकत नाही
रिमोट काकांकडे आहे
दादा फक्त प्यादे आहे
मराठा आणि कुणबी एकच आहेत
Narayan Rane konata maratha ahe
Nepali @@sandeeparya7944
@@sandeeparya7944 आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे हे सांगावे
@@MCCCreatorTumhi sanga kasha mule alay
आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहेत, म्हणून मराठ्यांची जात ही कुणबीच आहे म्हणून मराठा आणि कुणबी हे एकच आहेत
आता तर मराठ्यांची ताकत 10 पटीने वाढणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय नटे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब तुम्हीच ठरवा नक्की कोणची बाजू घायचीय ते नाही तर शांत बसला तर बरं होईल... जय भीम 🙏
आंबेडकरांचा आदर पण मराठ्याच्या आरक्षणाच्या आड आले तर लोकसभे सारखी विधान सभेत किंमत मोजावी लागेल.. एक मराठा लाख मराठा
मराठा समाजाने लोकसभेत माही साथ दिली तर विधानसभेचा विचार कशाला
इतिहासातला हा पहिले आंदोलन असेल की जे काहीतरी मिळविण्यासाठी नाही तर ते कुणाला मिळू नये म्हणून केले जातेय ... एक मराठा लाख मराठा..
जे मराठ्याच्या हक्काचे आहे ते त्यांना भेटलेच पाहिजे.. एक मराठा लाख मराठा..
लोकसभा निवडणुकीत तुम्ही फक्त जातीच्या उमेदवाराला मतदान केले मग ते भाजपा असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी असो तुम्ही कोणत्याच मतदार संघात वंचितला मतदान केले नाही फक्त जातीला मतदान केले उगाचच विधानसभेची भीती दाखवू नये आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठिंबा दिला आहे हे विसरू नका.
@@savitawaghmare3482 khar aahe tuz
Jay bhim
आरे दादा म्हणाला 100% मतदान करा
आता म्हणतो राजकारण्यांच्या मागे जाऊनकाआरे मग करायचं तरी काय
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
जय संविधान
जय बहुजन
VBA 🎉🎉🎉
प्रकाश आंबेडकर च्या नादी लागू नका नाहीतर याचे फळ काय आहे ते तुम्हाला कळेल
Jai bhim..saheb.
Only VBA INDIA एक मराठा लाख मराठा & ओबीसी 🇮🇳✌🙏🚩💯
जनगणना केली पाहिजे.
जनगणना करून फक्त गरीब लोकांना आरक्षण द्यावे.
Social backwardness kalto ka ?
फडणविस किती पिलावळ सोड
मराठा समाज मागे हटणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रकाश आंबेडकर म्हणजे राज ठाकरे यांचें दुसरें भाऊ
मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
आंबेडकर साहेबांनी कायद्यानुसार आरक्षण द्यावे, जय भवानी, जय शिवाजी
तेच भुमिका घेतली आहे साहेब
Jai obc
कुंबी मराठी एकच अशी अपील सुप्रीम कोर्टात करून दाखव
यांचं आज इकडे उद्या तिकडे.
Arakshan Hatav desh bachav 🇮🇳
जय ओबीसी
जरांगेच कोंबडी शिजवून स्वतःच खातोय सगळेच ओबीसींमधील जातीं नी कुठल्याहि जातीत लग्न करून सगळेच कुणबीच करा
फक्त जरागे पाटील
सगे सोयरे नियमांनी तर धनगर देखील st आरक्षणात जातील कारण जे धनगड कुटुंब महाराष्ट्रात आहे त्यांचे सगे सोयरे सगळे धनगर आहेत.
ना पाटील , ना वाडा ,ना गाव पाहिजे माझ्या रक्त्ता मधला💙 भिमराज 💙 पाहिजे . सुंदर गीत आहे काय मग सर्च करून ऐकालन .मन प्रसन्न होईल . 💙💙💙 जय भीम 💙💙💙💐💐💐💐💐
Super
Ho jatiwadi vichar aasnar gan aahe, jarange Patila cha gan eik ekda, tumcha chatiwar basun gheu Maratha aarkshn lay gar watan
फेक तिकडं 😁😂😀😁😂😀😀
काही झालं तरी मराठा माठी मागे हाटणार नाही मला वाटत काल छगन भेटायला गेलता शरद पवारांना कादाचीत गेम आसु शकते पण काही वाकड होणार नाही
बाबांनो इतिहास तपासून पाहा ज्या इतर जाती अधिक केल्या आहेत त्या शरद पवार यांनी केल्या आहेत अर्थात त्याला कारणीभूत गोपीनाथ मुंडे साहेब आणि इतर तत्कालीन नेते आहेत त्यामुळे हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि राहील की मूळ जे ओबीसी होते ते कोणते ?
पाटील कडक उत्तर 👍🏾
प्रकाश आंबेडकर साहेबांनी एससी एसटी ओबीसी विजय एनटी भटके विभक्त या सर्व जातीच्या लोकांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 288 विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे केले पाहिजे
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंबेडकर साहेबांनी भूमिका स्पष्ट करा
शरद पवार च्या नादाला लागून आरक्षण रहाणार बाजूला आणि आता राज्य रक्त बंबाळ व्हायची वाट पाहू नका
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब हे ओबीसी साठीच लढत नाही , ते पहिल्यापासून त्यांची एकच बाजू आहे, मराठा समाजाच आणि ओबीसी समाजाचं ताट वेगवेगळं आहे, हीच साहेबांची भूमिका आहे. उगाच काहीपण प्रचार करू नका की प्रकाश आंबेडकर साहेब मराठांच्या विरोधात आहे.
यावरून सिद्ध होत की बाळासाहेब आंबेडकर साहेब हे मराठ्यांच्या मतांसाठी सोबत होते.लोकसभेत सिट निघाली नाही म्हणून आता विचार बदलले.
Jarange साहेब हा त्याचा समजाचा नाहीं झाला जे बाबासाहेब होतें त्यांनी आमच्या 5सारख्या गरीब marthyana न्याय दिला त्याच5 याचा विचार करू नका है पूर्ण पेशवाच्य ताब्यात गेले ले4 नेते आहेत
आमचा वाघ मनोज दादा जरागे पाटील निस्वार्थी दादा
जरांगे चे सहकारी बाबुराव वाळेकर याची पत्रकार परिषद ऐका पुरावा सहीत जरांगे ची पोलखोल केली आहे...हा कसा मराठा समाजाचा फक्त वापर करून घेत आहे
कोणत्याही पक्षात 70 वर्षे सत्ताधारी मराठा समाजाचा आहे
Jrange patil ❤
आंबेडकर आहेत तुमचे पणजोबा आजोबा आणि बाप त्यांच्या संविधानावर जगत आलेत जर का बेटे चार चुर सुरू केली संपला कार्यक्रम. जय भीम जय वंजारी
जरागे जे दिलेल दहा टक्के आरक्षण घालवणार कारण सरकार चे लक्ष सगे सोयरे कडून वळऊन😡😡😡😡😡😡😡😡
बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर कमेंट करताना विचार करूण करा कारण त्यांच्या अजोबांच्या सविधानावर तुम्हालाच काय तुमच्या बापाच्या बापाला सुध्दा चालाव लागत आणि तुमच्या येणार्या पिढ्याणा सुध्दा.
मानला भाव कमेंटला एकच नंबर
जे गरीब होते तेंना जमीनी नहुत्या तेंची नोंदी जर सापडली तर महसुली पुरावे काय देणार जमीनी खंडाने,वाटयाने ,चावडीने कसणारे कुणबी महसुली वंशावळ कशी देणार.जरांगे साहेबांनी सरकारला यावर तोडगा सुचवला पाहीजे