अगदी बरोबर सरोदे सर जो निवडुन येऊ शकत नाही किंवा ज्याची निवडुन येण्याची क्षमता नाही किंवा जे पडलेले आहे अशांना च राज्यपाल नियुक्त आमदार बनविले आहे राज्यपाल गैरमार्गाचा व संविधानाला न जुमानता आपल्या अधिकाराचा गैर वापर करित आहे असीम सरोदे सर यांनी केलेल विधान अगदी बरोबर आहे 🎉🎉
शेतकरी हा BJP चा मतदार नाहीच राहणार कारण आमचे सोयाबीन 4850 हमी भाव असून खरेदी 3000 ते 4000 पासून चालू आहे BJP आव्हान करावं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शेती करावी का नाही कोणतच सरकार हे ठाम पणे सांगत नाही आणि शेतकऱ्याला "बळीराजा" म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते GST ने पण शेतकऱ्यांना मारायचेच काम केले जेव्हा खते बियाणे औषधी खरेदी करतो तेव्हा GST भरतो आणि जेव्हा स्वतः पिकवलेला माल विकायला जातो अडत कपात हमाली कपात हा अशाप्रकारचा TAX देऊन येतो यंदा मतदान शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणार त्यालाच
विधान परिषद बरखास्त करा.ती फक्त राजकीय सोय लावण्यासाठी च वापरली जाते. जनतेचा पैसा तरी वाचेल.ते आमदार किती "कार्यशील" असतात ते महाराष्ट्राला माहिती आहे.
अगदी बरोबर आहे साहेब.पण सर्वोच्च न्यायालयात पण निर्णय होत नाही वेळ काढूपणा चालला आहे मग. मोदी हे चंद्र चुड च्या घरी गणपती चे दर्शन घेतात याचा अर्थ काय काढावा हे जनतेला समजलं आहे असं वाटतं मी मोदी आणि चंद्र चुड यांचा पंतप्रधान आणि सर न्यायाधीश असा उल्लेख मुद्दाम केला नाही कारण संविधान ला धरून हे लोक कामं करत नाही....
मा.शरद पवार, उध्दव ठाकरे,नाना पटोले किंवा सरोदे यांच सत्ताधारी ऐकणार नाहीत. कारण सत्ताधारी हे सत्तेचा गैरवापर करुन कोणालाच जुमानत नाहीत. आता निवडणूक लागली आता सत्ताधाऱ्यांना असे आपटतील की,त्यांच्या बापाजन्मात विचार करतील.
जय महाराष्ट्र. प्रणाम असीमजी सरोदेसाहेब प्रणाम. जय महाराष्ट्र.
एकदम बरोबर आहे सर
अगदी बरोबर बोलले सरोदे साहेब 👍👍
अगदी बरोबर सरोदे सर जो निवडुन येऊ शकत नाही किंवा ज्याची निवडुन येण्याची क्षमता नाही किंवा जे पडलेले आहे अशांना च राज्यपाल नियुक्त आमदार बनविले आहे राज्यपाल गैरमार्गाचा व संविधानाला न जुमानता आपल्या अधिकाराचा गैर वापर करित आहे असीम सरोदे सर यांनी केलेल विधान अगदी बरोबर आहे 🎉🎉
बरोबर बोललात सरोदे साहेब
हे सरकार जर परत आले तर महाराष्ट्राच कठीण आहे
साहेब पण या सरकारने १५०० .रुपयांचा बोजा चढलाय बहीनींचया मनावर.एन निवडणूकीत त्याची आठवण करून देणार हे भाजप वाले.
शेतकरी हा BJP चा मतदार नाहीच राहणार
कारण आमचे सोयाबीन 4850 हमी भाव असून खरेदी 3000 ते 4000 पासून चालू आहे
BJP आव्हान करावं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शेती करावी का नाही
कोणतच सरकार हे ठाम पणे सांगत नाही
आणि शेतकऱ्याला "बळीराजा" म्हणून त्याची खिल्ली उडवली जाते
GST ने पण शेतकऱ्यांना मारायचेच काम केले
जेव्हा खते बियाणे औषधी खरेदी करतो तेव्हा GST भरतो
आणि जेव्हा स्वतः पिकवलेला माल विकायला जातो अडत कपात हमाली कपात हा अशाप्रकारचा TAX देऊन येतो
यंदा मतदान शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणार त्यालाच
राज्यपाल सुद्धा यांना सामील?
सगळ्यात जास्त जबाबदारी महाराष्ट्र वाचवायचे तुमच्यावर सरोदे सर
Ekadam barobar ahe
आता लोकांनीं हे राजकारण समजून घेतले पाहिजे, महाराष्ट्रामध्ये काय चालले बघा, सरकार काय काय काम करत आहे ते, बेकादेशीर अजून काम करत आहे.
कोर्ट विकणे आहे
Right Sir
अगदी बरोबर आहे सर
साहित्य, कला, व विज्ञान व सामाजिक या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची निवड व्हावी असे
प्रघात आहे.
बरोबर 100
असिम सरोदे,एक प्रमाणिक आणि नेहमी सतयाची बाजू घेणारे वकील आहेत, God bless you Sarode Sahab.
निर्भय बनव जिंदाबाद
योग्य उपमा , राजकीय पुनर्वसन
कशावरही विश्वास राहिलेला नाही
न्यायदेवतेने स्थगिती नाकारली. त्याचा द्रुष्य परिणाम.
MVA लक्षात ठेवा तुमचा सुरत किंवा इंदोर होईल.. भाजपा चालबाज .. मशाल बेस्ट ऑफ लक Ban exit poll..
Jabbardast shot.
jabbardast spoech❤❤❤
एवढ थर्ड क्लास राजकारण कधीच पाहिल नव्हतं,आणि ज्यांची लायकी नाही जनतेत निवडून यायची त्यांना अशी खैरात वाटने साफ चुकिच आहे
सर निर्भय बनो कधी पासून चालु करणार लवकरच चालु करा खरच आता गरज आहे
@@sm-ss2njदलाली घेणारे भाजपा महायुती चे लोक आहे.
बरोबर सर
Ekdam barobar sir
विश्वंभर चौधरी आणि अँड सरोदे साहेब मी नेहमीच निर्भय बनो संघटनेच्या सभेला उपस्थित होतो आणि यापुढेही असणार
सर तुम्ही बरोबर बोललात
साहेब सविधानावर आपण कसा विश्वास ठेवायचा
ऐकदम बरोबर आहे सर
मोदी आणि शहा यांनी कोर्टची वाट लावली आहे,
अहो कोर्टाला आम्ही दोन वर्षांपूर्वी श्रद्धांजली दिलेली आहे म्हणून तर गॅंग स्टार वाढल्यात
सातपैकी एकही निकषात बसत नाही
हे सरकार जाणार
कोर्टात केस चालू असताना राज्यपाल आमदार नियुक्त कसे नियुक्त करू शकतात आणि जो माणूस आपल्या बाजूने निर्णय देईल असाच राज्यपाल नेमतात
Sir यात तुम्ही चांगल्या उमेदवार बाबत जनतेला खरी माहिती देणे आवश्यक ahe
एकदम बरोबर सर
कोर्टात असताना राज्यपाल कसे निर्णय घेतला
You are right saheb.
Correct speech
विधान परिषद बरखास्त करा.ती फक्त राजकीय सोय लावण्यासाठी च वापरली जाते. जनतेचा पैसा तरी वाचेल.ते आमदार किती "कार्यशील" असतात ते महाराष्ट्राला माहिती आहे.
आचार संहिता भंग,काही तासात निवडणूक जाहीर होणार याची पूर्व कल्पना असताना विधानपरिषद नेमणूका जाहीर करण्यात लोकतंत्र साधनसुचितेच्या चिंध्या वेचायच्या?*
अगदी बरोबर सरोदे आणि चौधरी सर
असीम सरोदे सलाम 100% सहमत
नविन सरकार आल्यावर ही विधानपरिषद नविन सरकारने बरखास्त करावी त्या वेळी संविधान वाचेल
महाराष्ट्र विकणार हे
Kimat kiti bola adani ghyala tayar ahe
कोर्टाकडून येणारी अपेक्षीत निर्णय बासनात बांधून ठेवलेले दिसताहेत.न्यायाधिशांनाही आपल्या भविष्याची चिंत असेलच ना?
राजकीय पक्षांच्या अधिकृतपणे तिकीट न मिळालेल्या तिकीट ग्रस्तांना योग्य रीतीने राजकीय पुनर्वसित करण्यासाठी विधानपरिषदेची संयोजन केले आहे...???
छान ❤❤❤❤❤
Very true
अगदी बरोबर आहे साहेब.पण सर्वोच्च न्यायालयात पण निर्णय होत नाही वेळ काढूपणा चालला आहे मग. मोदी हे चंद्र चुड च्या घरी गणपती चे दर्शन घेतात याचा अर्थ काय काढावा हे जनतेला समजलं आहे असं वाटतं मी मोदी आणि चंद्र चुड यांचा पंतप्रधान आणि सर न्यायाधीश असा उल्लेख मुद्दाम केला नाही कारण संविधान ला धरून हे लोक कामं करत नाही....
महाराष्ट्र राज्यातील लोक खूप हुशार आहेत हे आता खेडे गाव पर्यंत पोहचलं आहे
BAROBAR. Sir.Ji
Jay.Maharastr
Ekdum barobar bolalat sir
हळू हळू लोकशाहीला 🎉🎉😂😂
Thanks Sagle Tiger Baher Padle Tumhala Jay Maharsta
मा.शरद पवार, उध्दव ठाकरे,नाना पटोले किंवा सरोदे यांच सत्ताधारी ऐकणार नाहीत. कारण सत्ताधारी हे सत्तेचा गैरवापर करुन कोणालाच जुमानत नाहीत. आता निवडणूक लागली आता सत्ताधाऱ्यांना असे आपटतील की,त्यांच्या बापाजन्मात विचार करतील.
जय लोकशाही
Eknumber 👍🏻👍🏻
लोकांनी विचार करून या सरकारला घालवले पाहिजे
सगळे ghatana bhahya karbhar chalu आहे. जागो मतदार बंधू व Bhagini याला कायमच धडा शिकवा.
विधान परिषद बरखास्त करा
बरोबर सर !
जनताच आता या सरकारचा निकाल लावेल
साहेब अचूक विश्लेषण योग्य वेळी करून जन जागृती केली आहे, सत्तेसाठी हा गैर प्रकार सरकार करत आहे
जनतेने या सात राज्यपाल नियुक्त आमदारांचा राजीनामा घेतला पाहिजे. ईतरत्र न्याय मिळणार नाही. ... जय महाराष्ट्र.
U r right sir 👌 agadi brobar bolat aahat aapn congratulations sarode sir 💐🎉👍
Exact right talking by sarodeji because there is no protocol followed by rajyapal
बरोबर बोलतात महारष्ट्राला धोका आहे
Shame on government
जय महाराष्ट्र प्रणाम असेंबली सर्वोदय साहेब
निर्भय बनो जिंदाबाद
एकदम बरोबर हो होतोय
आम्ही काहिही करू.आमचे कोणही वाकडे करू शकत नाही सर्वांना आम्ही फाट्यावर मारतो अशी मानसिकता सरकारची दिसून येतेय.
ह्या तिन्ही पक्षाचे सरकार पूर्ण भ्रष्टाचाराला साथ देऊन लुटणारे सरकार आहे
जय श्री राम
Both of you great and honesty person in Maharashtra
कसले कोर्ट नि काय.
ती तर नाही संजय राठोडच्या वर बोलनारी कधाचीत आज तीला पगार मीळाला वाटतय
बारा ऐवजी सात कसे?
Sarode saheb and Chaudhary saheb you should fight against These people who are working illegally.
निर्भय बनो जय महाराष्ट्र
सरोदे बरोबर बोलत आहेत
Sarode saheb jay maharashtra
या सर्वा मधे फक्त फडणीस यांचे डोके आहे
आज पर्यंत हेच झाले आहे
यांची नुसती आग झाली यांची
बरं झालं मी वकील झालो नाही 🤔
ओझ्याचा बैल...
बरोबर आहे सरोदे साहेब
परफेक्ट 👍
हुकूम शाहीला सुरवात झालेली आहे
चित्रा वाघ सारख्या महिलेला राज्यपाल नियुक्त आमदार करणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली या राज्यपालांनी....
सध्याचे राज्यपाल सरकारचे चपऱ्याशी सारख्या वागत आहे
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घटनेतील तरतुदींचा सर्वच ठिकाणी गैरवापर केला आहे.
👍👍👍👍👍
भरपुर भुकत होती
👍🚩
भाजप संस्कृती हिंदुत्व हे असंविधान आहे
आमी विसरलो नाहि
23 October 2024 high court ne konta nikal rakhun thevala aahe.?
बरोबर आहे बीजेपी ही सुधरणार नाही