Raju Shinde यांचा ठाकरे गटात प्रवेश, BJP चे नेते पक्ष का सोडतायत ? पवार ठाकरेंकडे पक्षांतर वाढणार ?
HTML-код
- Опубликовано: 6 июл 2024
- #bolbhidu #RajuShinde #devendraFadnavis
संभाजीनगरचे भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न करुनही शिंदेंनी हा निर्णय घेतला. संभाजीनगर शहरातल्या विधान सभा मतदारसंघांमध्ये राजू शिंदेंचा चांगला होल्ड असल्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं सोडून जाणं हा भाजपसाठी धक्का तर ठाकरेंसाठी मोठा दिलासा मानला जातोय. पण गेल्या काही महिन्यांत उन्मेष पाटील, सूर्यकांता पाटील अशा भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळं एकीकडं दिग्गज येत असले तरी स्थानिक नेते बाहेर पडत असल्यानं भाजपची ग्राउंडवरची ताकद कमी व्हायला लागल्याचं सांगितलं जातं. पण हे नेते भाजपला सोडून जाण्यामागची नेमकी कारणं काय, त्यांना इतर पक्षात नेमकी कोणती स्पेस दिसतेय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
फडणवीस भाजपमधील भाजपच्याच नेत्याना मोठ होऊ देत नाही
You are right..👌👌👌👍👍👍
मग उद्धव ठाकरे काय करतात शरद पवार काय करतात राज ठाकरे अजित पवार काय करतात हे लोक स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष बदलतील का?
फडणवीस काय करतायत,,,,स्वताचे मुलाला बेदम मारतायत आणि दुसऱ्याच्या मुलाला कडेवर घेऊन फिरतायत
एकदम बरोबर...
@@user-md1zf1of2i तुझ्या सारख्या बालिश बुद्धीच्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा व्यक्तीने इतक्या मोठ्या गोष्टी करू नये😂😂😂 तुझ्या विकसित न झालेल्या मेंदूला झेपणार नाही😂😂😂 एक ऑफर आहे तुझा मेंदू बाजारात विक कोट्यवधी मिळतील कारण आज पर्यंत वापरलाच नाहीस😂😂😂😂 इतका बिनकामाचा लाळ चाटू गुलाम आहेस रे😂😂😂😂
दुसऱ्यची घरे फोडल्यावर मग आपल्या घराच काय होत हे आपोआपच नियती सांगते
Baramatiche kaka ne fodafodich rajkaranala suruwat Keli ha itihas bagal bacchyyana mahit nahi. Tyanuley konhi yet Ani dyan det. Congress ne kiti fodafodi Keli, lok resort madhe ya purvi thevi te pan mahiti ghya.
UTHANE PAN 2019 MADHE DEWENDRJINCHYA PATHIT KHANJIR KHUPSLAY.
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची घरं खाणता ख्वाजा यांनी फोडली
टरबुज लवकरच फुटणार
फुटायाला सुरुवात झाली 😂😂😂😂 लवकरच विसर्जन 😂😂😂
😂😂😂
😂😂😅
टरबूज फुटणार आणि पडवळ लांब होणार?
कंटाळा आला ऐकून ऐकून 😂
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दव साहेब ठाकरे ❤
Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢.
Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉
What you have done 😮
Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt..
Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
@@advaitkulkarni21या म्हाताऱ्या ने भ्रष्टाचार केला आहे.😂
खांयाला, चोरी करायला,भेटत, नाही
बोल, भी डू, खोटारडे आहे
@@PrasadAdhav-dv7kh bjp fact bhrashtachar karat ahet, Maharashtra madhye rahun jikun Yeun gujrat chi kaam kartat, kiti hi lachari
जे पेरलं ते उगवणारच!!!!
फक्तं 🍉🍉🍉🍉🍉 मुळे , भाजपची वाट लागली. महाराष्ट्र प्रेमी जनतेचा कौल भाजप विरोधात नाही तर 🍉🍉🍉🍉🍉 विरोधात आहे.
💯
@@vikaspatil4590 अजिबात नाही आम्ही महाराष्ट्र प्रेमी आहोत आणि टरबूज आणि भाजपा एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुळात महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मातीतील पक्ष जस शिवसेना, राष्ट्रवादी,शेतकरी कामगार पक्ष, मनसे यांचच आहे.त्यामुळे भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव. टरबूज असला तरी पाडणार नसले तरी पडणारच . मराठा तितका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
एक स्वाभिमानी अस्सल कट्टर महाराष्ट्र धर्मीय माणूस
बरोबर
फडणीस हा महाराष्ट्र द्रोही आणि गुजराती प्रेमी आहे.
@@vikaspatil4590 कारण की तो फक्त एक ब्राम्हण आहे म्हणुन
Bjp मुक्त महारास्ष्ट्र येणारी विधानसभा निवडणूक भाजप साठी सोपी नाही म्हणून ..
@@VASAVESANDIP-mw5ig Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢.
Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉
What you have done 😮
Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt..
Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
@@advaitkulkarni21👌👌👌
Ho manya aahe @@advaitkulkarni21pan thakre project hou det nahi barsu vadhvan la pawar cha pathimbja aahe pan thakre cha nahi राज्याला हेच परवडणार नाही त्या पेक्षा काँग्रेस शरद पवार सत्तेत पाहिजे ठाकरे पूर्ण कम्युनिस्ट झाला आहे
पण भाजपला पाडतयका , ,, आरक्षणाच्या नावावर मराठा समाजाला मूर्ख बनवलं जातंय,, मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारे सगळे मूर्ख आहेत😢😢
भाजपला ठाकरेंशिवाय पर्याय नाही, हे भाजपच्या नेत्यांना समजायला हव.
@@sunilthokal3365 नको समजू दे.उलट चांगले आहे. या महाराष्ट्रातील घाण निघून जाईल भाजपची
Are nhi yr bjpe ksi pn power madhe aali nhi pahije nhi tr punha yenare prakalp bujarat la jail 😢
BJP हटाओ देश बचाओ 🤣🤣🤣
Nahi phakt 🍉🍉hatao..
BjP kadhi hi parwadli congress ani rashtrwadi congress peksha..
Kamit kami ha ekach paskha ahe jo non maratha Nete tayar karto
Bhim Hatao Desh Bacaho 😂
@@PiyushKMohan संत्रे के छिलके 🤣🤣🤣
@@shaileshkamble5669 Bhim ke pappu 🤣
bhimtya😂
एकच महाभयंकर चुक, कुणालाही प्रवेश !
त्यातल्या त्यात राष्ट्रवादीला ?
नेते फक्त तपास यंत्रणेच्या जोरावर भाजपसोबत जात होते.
❤
आता महाराष्टात भाजप संपणार आहे म्हणून भाजप सोडून नेते जात आहेत
३ दिवसांनंतर आरतीचा व्हिडिओ 😂❤
फडणवीस हेच मुख्य कारण आहे तसेच राष्ट्रवादी ला सोबत घेणे हा त्याचा मूळावर उठत आहे...
जैसे कर्म जैसे फल
जर विधानसभा निवडणुकीत भाजपचा Performance सुमार झाला तर निकालानंतर भाजप सोडून जाण्याचे प्रमाण अजून वाढेल..
सरशी तिथे पारशी हा राजकारणाचा नियम आहे..
आता समजलं तुम्ही त निष्ठावंतांना सोडून रेडिमेड उमेदवार यांना पसंती देत होते शेवटी ते वापस चालले
छत्रपती संभाजी नगर मधील विधानसभेकरिता आमदार पदाची जागा शिंदेच्या सेनेकडे जाईल मग भाजप मध्ये राहून काय उपयोग हा व्यवहारिक मुद्दा कुणीही उचलेल
म्हणून हि गळती चालूच राहील.
Satik, sir.
💯brobr video bnwanare na nhi kalal 😅😅😅
@@chandrashekharchandvale9375 काय अगाध अज्ञान आहे😂😂😂😂 घरातले पण कोणी ऐकत नाही ,तुमच्या मताला काडीची किंमत नाही म्हणून इकडे येऊन सगळे फ्रस्ट्रेशन काढणे हा सोपा उपाय मिळाला ना😂😂😂😂 एवढं व्यावहारिक ज्ञान असण्याचा तुमचा अती आत्मविश्वास असेल तर स्वतः काढा चॅनेल मांडा मत 😂😂😂मग बघू तुमच्या अर्धवट मूर्खपणाचा कळस असणाऱ्या आचरट चार ओळींना काय प्रतिसाद मिळतो ते😂😂😂😂😂😂 चूक तुमची नाहीं😂😂😂 अभिजित बीचुकले आणि तुमच्या सारख्या जोकर , बालवाडी नापास अंगुठा छाप लोकांना प्रतिसाद देणाऱ्या आचरट, अक्कल शून्य लोकांची चूक आहे 😂😂😂 बघा ना तुम्हाला पण ४८ लाईक्स आले अभिजित बिचुकले यांना पण कसब्याचा विधान सभा निवडणुकीत ४८ मते पडली😂😂😂😂😂 तुमच्या सारख्या जोकर लोकांचा आत्मविश्वास अशा पाठिंबा देणाऱ्या आचरट बेअक्कल लोकांमुळेच वाढत असेल नाहीं का😂😂😂😂 बाकी तुमचे चांगले आहे चंद्रशेखर बीचुकले काका😂😂😂😂
अगदी बरोबर फडणवीसां मुळे हे सगळं घडते, जशी करणी तशी भरणी
Bjp ला विंनती आहे की फ20 विधानसभेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा kara म्हणजे सुपडा साफ😂😂😂
उतरती कला लागली😅
ज्या स्पीड ने वर गेले त्याच्या डबल स्पीड ने खाली येणार महाराष्ट्र मध्ये
राष्ट्रीय पक्ष मुक्त करा महाराष्ट्र प्रादेशिक पक्षाची हवा येऊ द्या महाराष्ट्र तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रवादी पक्षाचे सरकार येऊद्या महाराष्ट्र मध्ये
Ek Number bola
Absolutely correct ..need only UBT sena and NCP Sharad Pawar group. MS is a developed state center govt taking our investment out of state
@@riaanthakur5326yes. Perfect khanadanikhor jodi. Saglya Mumbai polisla kamala lawate 100 khoke mahinyala UDYOGPATInkadun kadun gola karayla .
2.5 varshat prachand vikas kela ya jodine 🇺🇬🇻🇬
पण हे लोकं bjp मध्ये परत जाणार नाही याची खात्री आहे का ....... जाणता वैतागली आहे ह्या गोष्टीना
हा विषय महत्त्वाचा आहे.पुन्हा एकवेळ ठाकरे गट फुटणार
भाजपचीही वाट लावली आणी महाराष्ट्राचीही वाट लावली अणाजी पंतान
चंद्रराव मोरेच्या भटकत्या आत्म्याने वाट लावली
मी ही BJP च होतो पण मत काँगेस ल केलं
काऊन तुला मुस्लिम प्रेम चांगला वाटतो का
येथे पदे कमी लोक जास्त झालेत😂
घरात जास्त पाहुणे झाले कीं घरच्यांना बाहेर जावं लागत... हीच अवस्था झाली...😂😂
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞👌👍
गरज सरो वैद्य मरो अशी नीती संघाबद्दल ठरवल्यावर आणि काय परस्थिती निर्माण होणार?😢😢
भाजपा मराठी जनतेला आपली वाटत नसून गुजराती माणसाची जास्त वाटते हा सर्वात मोठा मुद्दा आहे भाजपा च्या पिछेहाट चा महाराष्ट्रात….असे मराठी जनतेला का वाटते या मागे बरीच कारणे आहेत जी सर्वांना माहीत आहे
मी फक्त कमेंट बघायला आलोय फडणवीस ला किती लोकं शिव्या देते😂😂😂😂😂😂
@@comred946 काही लाळ चाटू बालवाडी नापास अंगुठा छाप गुलाम त्या फडण्या ची बाजू घेत होते 😂😂😂 त्यांची अशी फाडली की रूमचा दरवाजा बंद करून रडत बसलेत 😂😂😂 😂😂😂😂
ED मागे लावतील सगता येत नाही.
देशात आता मजबूत विरोधी पक्ष आहे,त्यामुळे आता ED ची बिडी केव्हाच विझली आहे...
इ.डी.लावायची असेल तर आधी भाजप नेत्यांना लावा. मग विरोधी पक्षातील नेत्यांना लावा. आशी मागणी जोर धरेल. आता पहिल्या सारखे चालणार नाही.?
Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢.
Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉
What you have done 😮
Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt..
Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
राजकीय विश्लेषण अगदी खर केल आहे
असेच नेते उबाठा पक्षात जाऊन उमेदवारी मिळवतील आणि निकाल काय लागेल ते सर्वांना कळते.
Te pn hartil
लोकांचे घर फोडले की आपल्या घराचेही वाटोळेच होते दादा
जैसी करणी वैसी भरणी 😂😂😂😂😂
फडणवीस आहे तो पर्यंत bjp ला वोट नाही... 👍👍👍
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
सगळ्याना समजायला लागलंय
टरबूज आहे तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची वाताहत होणार
फक्त फडणवीस भाजपची वाट लावत आहे. आम्ही सर्वसामान्य माणूस तर भाजपवर नाराज झालो आहोत.
सर्व जिल्ह्यात यापेक्षा वाईट परीस्थिती होणार
हे राजकारण आहे पक्ष सोडन प्रवेश करणं फार काही वेगळं नाही.
ताई, लोकसभेत भाजप आणि इतर पक्ष किती विधानसभा मतदार संघात आघाडीवर आहेत हे बघा. तुमचे तुम्हालाच कळून येईल की तुमचे विश्लेषण किती सदोष आहे…
पुढे पुढे तर भगदड पडणार बघा आता ......
दोन पक्ष फोडले भ्रष्ठाचारी पक्षात घेतले आयाराम गयारामांना टिकीट देणार तर निष्ठावंत पक्ष सोडणारच.....
खूप चांगला निर्णय घेतला
गुजराथी प्रेम कारणीभूत आहे
१०० % भाजप हा महाराष्ट्रा त हारलेला पक्ष असेल, त्यांनी फक्त पाप व राजकारणच केलं
नियती,निसर्ग नियम दुसरं काय
कधी कधी हे आवश्यक सुद्धा असत😂
जसा करनार तसा भरनार 😊
हवा का झोँका, महाविकास आघाडी च्या बाजूने आहे, त्यातही उद्धवजींच्या बाजूने हवा आहे
उद्धोउद्दीन खान घर कोंबडा जिंदाबाद
😂
विश्लेषण छान आहे
बीजेपी मुक्त हा एकच पर्याय जनतेला 👍🏻तरच चांगले दिवस येतील जनतेला शेतकरी ला
फडणवीस यांनी मुळ भाजप कार्यकर्त्यांना काही दिलं नाही, उलट सत्तेसाठी आलेले मुंगळे पोसले, वारं फिरल आणि ते माघारी निघाले.
निष्ठावान कहां हैं?????
त्याचे होतेच कुठे तेव्हा 😂😂😂
ईडी सीबीआय आयटी ईवीएम मूळेच माजले आहेत खाजपा वाले
ह मुघलांची वंशज
महायुतीचे सरकार येणार 🚩✌️
OBC & Maratha want Caste Census ✊✊✊ BJP Bhagao 🙏🙏
Kahi nahi lagat caste census,
Amhi Pratham Hindu 🧡
तू निळा अंडा जातीवादी समाज शिकू नको आम्ही प्रथमतः हिंदु आहोत
@@PrasadAdhav-dv7kh abe manuvadi Andya tula jyala support karayachay kar, tula koni rokaley be 🤣😂 BJP Bhagao 🙏🙏 OBC want Caste Census ✊
Aamhi hinsak hindu nahi😂 😂
@@pradnyaghayal3469 नपुंसक हिंदु आहात का?
वंचित बहुजन आघाडी येत असेल आघाडी सोबत तर खाजपा सुपडा साफ होणार समान वाटप करा आणि खाजपा हटवा महाराष्ट्र वाचवा
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
तर्फडांविस चा फोटो नका लावत जाऊ
बागितला तरी राग येतो
पावसात पोलिस भरती घेवून नुकसान केलं आमचे
१०५ आमदार निवडून येऊनही BJP च्या कचखाऊ धोरणामुळे मंत्री न होता येणे आणि उपर्याना/भ्रताचारी नेत्यांना मंत्रीपदावर बसवणे जनतेला आवडलेले नाही.
तसेच मूळ BJP कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून उपर्यना आमदार खासदार करण्याचे धोरण ही लोकांना अजिबात आवडले नाही हे नक्की.
अनाजी पंतामुळे भाजप ची वाताहत झाली आणि त्यांच्या पापाची कर्मामुळे सोडून चाललेत कार्यकर्ते
नगरसेवक तेही माजी. आत्ता युती मध्ये
तिकीट मिळत नाही म्हटल्यावर असे होणार.
गेल बाई bjp आता.१०५ चे किती होता काय माहीत 😂😂😂
ठाकरेंशिवाय भाजपाला पर्याय नाही. हे भाजपलाही समजायला लागलेले असावे
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी यांला घरचा रस्ता दाखवायचा आहे
झाड मोठ झालं की स्वतःच्याच फांद्यांच्या भाराने असहाय होते व मोडून पडते. सत्तेसाठी व सत्ताधरासाठी हाच नियम लागू आहे.
दुसऱ्याची घरे फोडायला सुरू केलं की आपलंही घर एकदिवस फुटतच...
बहेरली आत घेतलीत की.... आतली एकनिष्ठ लोकं बाहेर जाणारच....त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलाव्यात का....😂😘👍
अपयशी लोकाना घेऊन bjp ने स्वतःची वाट लावली😅
so called चाणक्य ने BJP संपवली 😂😂
Bjp Hathav Maharashtra Bachao😊
BJP हटाव औरंगझेब की सरकार लाओ.. असं म्हण
@@Asttro_siddhi 😂😂 Aurangazeb vadi Modi nako ahet mhanun tar BJP hatao😂😂
@@adesh014 नवाब मलिक अब्दुल सत्तर कोणा सोबत आहेत 😂😂😂😂 या लाळ चाटूलां काहीच अक्कल नाहीये😂😂😂😂
@@Asttro_siddhi अरे बालवाडी नापास अंगुठा छाप व्हॉट्स ॲप फॉरवर्ड करून किती आयुष्य वाया घालवणार 😂😂😂😂 इतका बिनकामाचा आहेस का 😂😂😂😂 तुझी लायकी घरगडी होण्याची पण नाही😂😂😂😂 काय मजा येते रे तुमच्या सारख्या लोकांना लाळ चाटून पुसून स्वच्छ करण्यात 😂😂😂 कधी तरी स्वाभिमानाने जग कामधंदा कर 😂😂😂😂
@@Ramesh-ws9jw रामाला मदत करायला रावणाचे भाऊ पण आले .. कारण त्यांना धर्म कळला... रामाला रावण मारायचा नव्हता तर त्याचा अहंकार संपवायचा होता.
मजा येईल
सर्व घोटाळेबाज जमा करून सरकार स्थापन केले व निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्तरंज्या उचलव्या लागल्या कि हेच होणार.. 😀😀
भाजप चे राजकारण हे मराठा द्वेस्ट, मुस्लिम द्वेस्ट जास्त प्रमाणात होत आहे... एवढा मोठा समाज पूर्णपणे विरोधात ठेऊन राजकारण होऊ शकत नाही हे फडणवीस साहेब ला कळत नाही.. आणि exclusive politics कोणालाच आवडत नाही... Inclosive politics आवडते...
*"काँग्रेसमुक्त भारत"* करता करता.....
*"बीजेपीमुक्त महाराष्ट्र"* व्हायला लागला!!!!
😂😂😂😂😂😂.....
Yes
4divas champache 4divas tarbujche😢😢😅😂
आरती ताई ठाकरे गट म्हणु नका, तुम्हाला ही माहित आहे खरी शिवसेना कोणती आहे
ही टरबूज ची राजकीय करणी ची माज आहे.कारण नवीन लोकांना पद व निष्ठावंतांना ठेंगा.ह्याला नाही हटवलं तर बिजीपी खर नाही.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेच
Good 👍
Raju bhau shinde ❤ कार्यसम्राट
महापौर गेल्याने कुठे फरक पडतो का भाजपने एका रस्त्याला 40 40 आमदार फोडून यायची ऐसी की तैसी केली😂😂😂
केंद्र सरकारची पाठबळ असताना, महाराष्ट्रासाठी काही करायची इच्छा नाही,
लोकसभेला पडल्यानंतर विदर्भातील सिंचन प्रकल्प पेनगंगा नळगंगा जोड प्रकल्प आठवला,.... या दहा वर्षात केला असता तर चांगल झाले असते, या माणसाने बहुजन समाजासाठी सिंचनाचे प्रकल्प लक्ष दिले नाही , बोलायचे काय आणि करायचे काय,जळगाव जिल्ह्यातील केंद्र सरकारची कंपनी मध्यप्रदेश ला गेली , 13 कोटी जनतेवर अहंकारी नेतृत्व बळजबरीने लादले जाते, भाजपा चांगले प्रतिमा, जनाधार असलेले लोकनेते आहेत, त्यांना केंद्रातील नेतृत्व डावलत, हेच लक्षात येते.
Totally correct..
भाजपा मध्ये काँग्रेस आणि एनसीपी व ईतर पक्षातील बाहेरचे नेते प्रचंड प्रमाणात भरती करण्यात आले आहेत त्यामुळे.मुळ भाजप कार्यकर्त्या ना व नेत्याना अजिबात स्कोप नाही त्यांना.राजकीय कारकीर्द बिलकुल उरली नाही.त्यामुळे भाजप मधून बाहेर पडने हाच पर्याय उरला आहे
टरबूज करस्थनी आहे दुसरे काही .
मी ऐक सादा कायं करता आहे मी शिवसेना ही एक सादि विचार करणारी चलवल आहे हे समजतो मी हे ठाणे इथु ण शिकलो आहे आज जर सामाणे माणसांचा विचार जर आसेल तर हा विचार जरुरी आसेल
ये तो होना ही था
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी तडीपार होणार कारण.. पंधरा लाख रुपये दोन करोड नौकरी हा वादा पुरा केला नाही
Fadnwis हटाओ। ।।।।।बीजेपी बचाओ
तीथली जागा भाजपला सोडत नसतीन
बोल भिडू खरा बोला... अमिषाला बळी पडू नका..नाहीतरी सोशल मीडिया चा वाटोळं झालं 2014 पासून 🙏
नेते फडणवीस ला कंटाळून भाजप सोडून जात आहे...
पण केंद्र सरकारला हे कळून सुद्धा फडणवीसलाच मोठे करतायत ते...
निष्ठावंत नाही आता भारतीय जनता पक्षामध्ये
भारतीय जनता पक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण समाप्त होणार 😂
Uddhav Thackerena madat kara 🙏
पक्ष फुटीचॉ फ़ायदा zala आहे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना karan ata direct vidhaparishad cha ticket मिळणार
जेसी कर्णी वैसी भरणी