Very very very good statement.nice presentation God bless you.all should be united under Hindu banner and not by caste banner.destructive forces want India should be divided in pieces.aware from these forces.jai Hind jai bhole nath.
84वर्षाचा थेरडा आता सत्ता ध्या बोलतो.महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो.पन्नास वर्षे गवत उपटीत होता की लुटीत गुंतला होता? पन्नास वर्षे घोडाच लावला, अजून काय करणार?
84 वर्षाचे NCP चे प्रमुख नेता नी महाराष्ट्र राज्य उद्योग प्रकल्प कंपन्या आयटी पार्क एमआरडीसी राज्यात आणले राज्यात रोजगार उपलब्ध केला राज्यातील तरूनाबरोबर परप्रांती तरुणांना रोजगार उपलब्ध झाला हे विसरून चालणार नाही
बटेंगे तो कटेंगे बस हे योगींच वाक्य लक्षात ठेऊनच आपल बहुमोल मत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला द्यायच आहे. 🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र.🚩
हिंदू धर्मातील नागरिकांनी पुरोगामी, बुद्धीमंत आणि हिंदू विरोधी पक्ष, जरी त्यांनी दिलेला उमेदवार हिंदू असला तरी त्याला मतदान करू नये, तो आत्मघात ठरेल. शिवाय योगीजी यांचा बटोगे तो कटोगे हे वाक्य ध्यानात ठेवावे. तरच आपण हिंदूम्हणून जगता येईल, हे पण लक्षांत ठेवावे. जय हिंदू राष्ट्र.
बाहरले म्हणजे डायरेक्ट मूर्खमंत्री झाले की अख्खा महाराष्ट्र ताब्यात म्हणजे साहेब आहात कुठे तुम्ही एवढा बहार आला तरी आपण समजतात काय, आता दिल्ली गाठायची आहे
Very very very good statement.nice presentation God bless you.all Hindus should united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
फक्त एकच लक्षात ठेवा या काय केले आणी आता कय करतात हिंदू देवी देवतावर कोण काय बोले ते चेहेरे मतदान होईपर्यंत डोळ्यासमोर ठेवून काळजी घेऊन फक्त हिंदू पक्षाची बाजू घेऊन जे मैदानात उतरले आसा पक्षालाच मतदान करा जय श्री राम
निर्भिड विश्लेषण नेहमीप्रमाणेच! तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे आम्हा अगतिक, हतबल अशा मतदारांचा एक मोठा फायदा होतो. स्वार्थी राजकारणी लोकांचे मतदारांना गृहीत पकडून चाललेलेमाकड चाळे पाहिले की आमचा संताप होतो. आतल्या आत घुसमटत बसतो आम्ही ! आमच्या या घुसमटीला न्याय देणारे तुमचे प्रातिनिधिक तर्कशुद्ध विश्लेषण ऐकले की खरंच आम्हाला कुणी वाली आहे असे प्रकर्षाने जाणवते. खूप खूप धन्यवाद ! वास्तवात गोड असणारी पोळी जेव्हा कडू वाटायला लागते आणि गोडाचा भास निर्माण करणारी पोळी जेव्हा खायला घेतो तेव्हा कळते की त्यात पुरणच नाही.....नुसताच पापुद्रा असतो तो! मग"""" जरा बाहेर बसा तो पापुद्रा खात """" असे ऐकायची पाळी येते....
सुर्यवंशी ला जरा आठवण करायला लावा 2014 मध्ये बीजेपी ने कशी वागणूक दिलेली....... आणि अमीत शाह च एक वाक्य आठवायला लावा कि 2029 मध्ये बीजेपी पक्षाच एकहाती सरकार आणायच...... म्हणजे शिंदे चा पण गेम करणार😅😅😅
२०१९ ला उ. बा. ठाकरे वर शरद पवार नामक एक गोड रसायनाचे तिर्थ फवरल आणि प्राशन ही केलं., झाल शिवसेनेनी पहीले राज्य कुजविले त्यानंतर पक्ष ही ठिसूळ झाला. जे चांगले मुळ होते त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यामुळे उद्धव संतापलेल्या अवस्थेत पोहोचला आहे.
कश्मीर केरळ तामिळनाडू कर्नाटक मध्ये हिंदू विभागला गेला,संपला महाराष्ट्रातील हिंदूनों आपण वेळीच सावध व्हायचं आहे आणि हिंदू सनातनी विरोधकांना धडा शिकवायचा आहे.
Sir, excellent analysis. Still there is no seat sharing in MVA alliance and declaration of the candidates by UT shows the chaos. It is likely that the confusion will continue upto the last day of filing the nomination. And SP is also finding himself in tight corner.
महायुतीत २५ वर्षे सडलो आणि ५ वर्षात महाआघाडीत शरद पवारांनी राजकारणात लायकी काय हे दाखवले. बाळासाहेब असताना पवारांची हिम्मत होती काय तिकडे बसा सांगायची.
BJP सोबत युती करून सडलो असे उद्धव जी म्हणायचे, 2019 मधील विधानसभे साठी किती जागा मिळाल्या होत्या आणि आता MVA सोबत असताना 85 जागा मिळणार ,आता उद्धव जींची खूप प्रगती होणार व उद्धव जी 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार
हरियाणातील हिंदूंनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे ! आता जबाबदारी महाराष्ट्राची ! हिंदू विरोधकांना धडा शिकवण्याची ! 🙏🚩🚩
गरीब मराठा हिंदू नाही का मग का अनन्य अमाच्यवर 😢
@@JitendraKhaire-fd3tkबटोगे तो कटोगे एक रहेंगे नेक रहेंगे
उद्धवजी युती मधे सडले आणि ह्या सडलेल्याच काकांनी कंपोस्ट करुन आपला पक्ष मोठा केला.😀
गरीब मराठा हिंदू नाहीत का? महाराजांसमोर हाणाभाका घेऊन त्यांना दिलेला शब्द का पाळला नाही.
मराठा हिंदु आहेत का ❓ का निवडणुकीसाठी त्यांना हिंदु समजता.
युती त सडले, आघाडी त कुजले आणि आता सर्वांनी झिडकारले
जय श्री राम, वंदेमातरम्, भारतमाता की जय
हिंदू एकता जिदाबाद
परत ऐकदा हिंदू च सरकार पाहिजे❤
Very very very good statement.nice presentation God bless you.all should be united under Hindu banner and not by caste banner.destructive forces want India should be divided in pieces.aware from these forces.jai Hind jai bhole nath.
But not with Ajit pawar
84वर्षाचा थेरडा आता सत्ता ध्या बोलतो.महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकतो.पन्नास वर्षे गवत उपटीत होता की लुटीत गुंतला होता? पन्नास वर्षे घोडाच लावला, अजून काय करणार?
84 वर्षाचे NCP चे प्रमुख नेता नी
महाराष्ट्र राज्य उद्योग प्रकल्प कंपन्या
आयटी पार्क एमआरडीसी राज्यात आणले राज्यात रोजगार उपलब्ध केला
राज्यातील तरूनाबरोबर परप्रांती
तरुणांना रोजगार उपलब्ध झाला
हे विसरून चालणार नाही
आता सुद्धा येऊन घोडाच लावायचा आहे.
@@environmentalhealthsafetye104 हातात तर द्या त्याच्या, सत्ता हो, नाहीतर बोलाल चावट बोलतो 😄😄
आपल्याला हरियाणा ची पुनरावृत्ती करायची आहे.
युतीत सडले म्हणजे ..... यांनाच नेहमी मुख्यमंत्री करायचे आणि मखरात बसवून ओवाळायचे. कळले का?
एकच वाक्य लक्षात...
ठेवा... बटेंगे... तो... कटेंगे...
डोंगरात राना वनात एकांतात राहणारे
सुरक्षित असून । मात्र यूपी गुजरातच्या
अर्धगड्यांना बटेंगे तो कटेंगे चे भय !! 🤔
२५ वर्षे मुंबई ओरबाडून खाल्ली . आता मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्र ओरबाडून , खरवडून , लुटून लुटून खायचा होता . 😢
उद्धवजी युती मधे सडले आणि ह्या सडलेल्याच काकांनी कंपोस्ट करुन आपला पक्ष मोठा केला.😀
बटेंगे तो कटेंगे बस हे योगींच वाक्य लक्षात ठेऊनच आपल बहुमोल मत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायला द्यायच आहे.
🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र.🚩
सर तुमचा नाद नाही करायचा खूपच भारी विश्लेषण केलं
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण योग्यच आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केले धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
प्रभाकर जी कट्टर हिंदू समर्थक ,,,, जय श्री राम
हिंदूंचे मत फक्त हिंदु हितासाठी आणि हिंदुत्वासाठी❤.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
हिंदू धर्मातील नागरिकांनी पुरोगामी, बुद्धीमंत आणि हिंदू विरोधी पक्ष, जरी त्यांनी दिलेला उमेदवार हिंदू असला तरी त्याला मतदान करू नये, तो आत्मघात ठरेल. शिवाय योगीजी यांचा बटोगे तो कटोगे हे वाक्य ध्यानात ठेवावे. तरच आपण हिंदूम्हणून जगता येईल, हे पण लक्षांत ठेवावे. जय हिंदू राष्ट्र.
महायुतीने उभाठा ला सोबत अजिबात घेऊ नये.
हाडळीला नव्हता नवरा आणि खैसाला नव्हती बायको अशी अवस्था झाली यांची.❤❤❤
आपल्या देशाच्या राजकारणात जे कमी बोलतात ते जास्त प्रभावी कामगिरी करुन जातात. फडणवीस, मोदीजी, अमीत शहा यांच्या कडे बघितलं तर लक्षात येते.
१९९५-१६९,१९९९-१६३,२००४-१६१,२००९-१५४,२०१९-१२५ जागा युतीत असता आघाडीत २०२४-८५ म्हणे सडले,
प्रगतीचा चढता (?) आलेख
युतीत 25 वर्ष सडली आता पाच वर्षात गळली , महिनाभरात सांगाडाच दिसणार की काय ?
जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. पुढे पाहू आता काय होणार आहे 1नंबर मुख्यमत्र्याचं. जय शिवराय.
संजय जर सजणा बाई असती तर किती जनांचे बरबाद घरं झाले आसते
खरच खूप हुशार आहात तुम्ही
अभिनंदन
अजूनही शहाणे झाले नाहीत मग कपाळमोक्ष अपरिहार्य आहे
मजबूत हसलो.. कमाल व्हिडिओ
माकड आणि वाघीण किस्सा जबरदस्त 😂😂😂😂❤
हरीण भक्षी वाघ दुर्गाचे वाहन 🤔
हरण शिकारी राम पुरुषोत्तम 🤔
बाहरले म्हणजे डायरेक्ट मूर्खमंत्री झाले की अख्खा महाराष्ट्र ताब्यात म्हणजे साहेब आहात कुठे तुम्ही एवढा बहार आला तरी आपण समजतात काय, आता दिल्ली गाठायची आहे
लई भारी
एकदम से सटीक विसलेशन
सर हे युतीत सडले आणि आघाडीत भरडले हे जास्त सैंयुक्तीक आहे
🙏जय हिंद सर 🙏
🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻
🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
महावीकास आघडीत आता कोण कुणाला पाडत ते बघा आता यांचा खेळ बघा
Very very very good statement.nice presentation God bless you.all Hindus should united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
सर, अतिशय मार्मिक शब्दात सुंदर विश्लेषण.. सामान्य लोकांना समजेल अश्या भाषेत राजकारण उघडून सांगण्याबद्दल मनापासून आभारी आहे 💐💐💐
ठाकरे याना कामापूरते जुळवून घेणार मग फेकुन देणार त्याना तसेच केले पाहिजे कारण ते संधीसाधू आहेत मुख्य मंत्री होण्यासाठी पवार यांच्याकडे गेले
@@Svara11Original निरोध,,
फक्त एकच लक्षात ठेवा
या काय केले आणी आता कय करतात
हिंदू देवी देवतावर कोण काय बोले
ते चेहेरे मतदान होईपर्यंत डोळ्यासमोर ठेवून काळजी घेऊन फक्त हिंदू पक्षाची
बाजू घेऊन जे मैदानात उतरले आसा
पक्षालाच मतदान करा
जय श्री राम
निर्भिड विश्लेषण नेहमीप्रमाणेच! तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे आम्हा अगतिक, हतबल अशा मतदारांचा एक मोठा फायदा होतो. स्वार्थी राजकारणी लोकांचे मतदारांना गृहीत पकडून चाललेलेमाकड चाळे पाहिले की आमचा संताप होतो. आतल्या आत घुसमटत बसतो आम्ही ! आमच्या या घुसमटीला न्याय देणारे तुमचे प्रातिनिधिक तर्कशुद्ध विश्लेषण ऐकले की खरंच आम्हाला कुणी वाली आहे असे प्रकर्षाने जाणवते. खूप खूप धन्यवाद ! वास्तवात गोड असणारी पोळी जेव्हा कडू वाटायला लागते आणि गोडाचा भास निर्माण करणारी पोळी जेव्हा खायला घेतो तेव्हा कळते की त्यात पुरणच नाही.....नुसताच पापुद्रा असतो तो! मग"""" जरा बाहेर बसा तो पापुद्रा खात """" असे ऐकायची पाळी येते....
एकदम भारी विश्लेषण
कर्मदळीद्री.😂😂
आपणही हरी यांना पॅटन राबवला पाहिजे.जागो हिंदू जागे.
अत्यंत योग्य शब्दात विश्लेषण
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. हिंदूंनो जागे व्हा! 🙏
२५ वर्षे युतीत घडले की सडले हे सांगता येणार नाही, पण आघाडीत मात्र ५ वर्षात नक्कीच बिघडले.🚩🚩
जनतेने कार्यक्षम व जनतेच्या विकासासाठी युती निवडून येण्यासाठी प्रयत्न शील सर्व जनतेने राहिले पाहिजे.
कर्तुत्व शून्य व राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणजे कोमट पाणी.
उद्धव स्वतः पासून सावधान
अतिशय सुंदर विश्लेषण ❤
खूप छान आहे माहिती व विश्लेषण
उध्दव ला १००% मधून ९०% वाटा घ्यायचा कसा हे नक्कीच चांगले कळते.
सुर्यवंशी ला जरा आठवण करायला लावा 2014 मध्ये बीजेपी ने कशी वागणूक दिलेली....... आणि अमीत शाह च एक वाक्य आठवायला लावा कि 2029 मध्ये बीजेपी पक्षाच एकहाती सरकार आणायच...... म्हणजे शिंदे चा पण गेम करणार😅😅😅
*लवकर समजोता करावा पप्पू खान, काँग्रेस आणि घरकोंबडा, शवसेणा यांनी सत्तेच्या लोण्यावर. नाहीतर बारामतीचे माकड येईल हातात तराजू घेऊन भांडण मिटवायला.*😊
ज्यांना सत्य समजतं यापेक्षा जास्त समजुन सांगायचं गरज नाही 🙏🚩🏹 धन्यवाद
प्रभाकरजी मी तुमचं बर्याच वेळा तुमच्या बिनधास्त रोखठोक बोलण्याचे कौतुक केले आहे
२०१९ ला उ. बा. ठाकरे वर शरद पवार नामक एक गोड रसायनाचे तिर्थ फवरल आणि प्राशन ही केलं., झाल शिवसेनेनी पहीले राज्य कुजविले त्यानंतर पक्ष ही ठिसूळ झाला. जे चांगले मुळ होते त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यामुळे उद्धव संतापलेल्या अवस्थेत पोहोचला आहे.
मोरचूद कामी आले आहे
Khupch chhan vishleshan.
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही प्रभाकर जी!
छान विश्लेषण
मानलं भावा डोलीच उदाहरणं चपलक बसलंय
लय भारी संदर्भ दिला साहेब. 👌👌👌😁🤪😜🤪
माकड आणि अरुंद जागेत अडकलेली सिंहिण . एकदम भारी उदाहरण.😂
Dhanyawad-Namaskaar
योग्य वास्तव मांडलत सच्च्या बाळासाहेबांवर निस्सीम भक्ती असलेल्या स्वाभिमानी शिवभक्त मावळ्यांच्या डोळ्यात हे अंजन पडो.
खरे तर उबठाला ८५ जागा सुद्धा जास्त होत आहेत . त्यांची लायकी तेव्हड्या जागा लढवायची नाही . ४०-४५ खूप झाल्या त्यातून १०-१५ निवडून आले तरी खूप झाले .
नेत्याप्रमाणे शिल्लक सैनिकांमध्ये येडेगबाळेच उरलेत ज्यांना स्वतःच हित कशात आहे हेच उमगत नाही फक्त अहंकार
शंकासूरांना काहीच कळेनासे झालेय!
जय श्री राम जय सेवालाल
Great speech 👍
Mastach.
मुलांनो एक गणित सोडवा बरं --2019 ला 126 जागा लढवून 56 जागा मिळाल्या, तर 2024 ला 85 जागा लढवून किती जागा मिळतील????... मुलांनो सोडवा बरं हे गणित 🤪
खूप छान. अत्यंत उपरोधिक शैलीतले विश्लेषण
११७ भाजप आणि १७१ शिवसेना एकत्रित अशी वाटणी असायची.
कश्मीर केरळ तामिळनाडू कर्नाटक मध्ये हिंदू विभागला गेला,संपला महाराष्ट्रातील हिंदूनों आपण वेळीच सावध व्हायचं आहे आणि हिंदू सनातनी विरोधकांना धडा शिकवायचा आहे.
Yes
||जय श्रीराम||
सडले ?? वास सुटला आता !! 😷😷😷
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai....Jay Bhawani...
कधी फुटणार महाविकास आघाडी ? महायुती तरी एकसंध रहाणार का ? महायुतीचे जागा वाटप एकाच दमात गुण्यागोविंदाने झाले का ?
🙏radhe radhe
you are really a great person 👍🏻🙏🙏
ही सगळी नाटके आहेत.त्यांना वाटतंय की युतीवाले गाफील राहतील.
जय श्रीराम
❤❤
प्रभाकरजी जबरदस्त👌👌
म्हंजे महायुती ४० जागा लीड वर आहे🎉🎉
💯
Sunder an̈aĺysis
Sir, excellent analysis. Still there is no seat sharing in MVA alliance and declaration of the candidates by UT shows the chaos. It is likely that the confusion will continue upto the last day of filing the nomination. And SP is also finding himself in tight corner.
सूर्यवंशी साहेब खरच संजीय राऊत ह्यला चांगली उपमा दिली उथल पन्यात तड फड नारा मासा
🎉😢❤❤❤❤❤
सदाली
महायुतीत २५ वर्षे सडलो आणि ५ वर्षात महाआघाडीत शरद पवारांनी राजकारणात लायकी काय हे दाखवले. बाळासाहेब असताना पवारांची हिम्मत होती काय तिकडे बसा सांगायची.
30 वर्षे महापालिका सत्ता असून मुंबई मधील मराठी माणूस हद्दपार केला आणि आता स्वतः हद्दपार होण्याची वेळ आली उस्मान वर 😂😂😂
उबाठा ला मिळतील त्या जागा पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही , जास्तीतजास्त जागा मिळविण्यासाठी धडपड चाललीय ,बाकी काही नाही.
🙏🙏🙏
कोल्हापुरात एक बोर्ड लागला होता शरद पवारांनी मारलेली पार्श्व भाग सुजलेवर कळते😂
नमस्कार साहेब 🙏🙏👍👍
दस्तुरखुद्द
सेना पक्षप्रमुख यांनीच सांगितले होते काॅग्रेसबरोबर जाउन आम्ही बहरलो युतीत सडलो
BJP सोबत युती करून सडलो असे उद्धव जी म्हणायचे, 2019 मधील विधानसभे साठी किती जागा मिळाल्या होत्या आणि आता MVA सोबत असताना 85 जागा मिळणार ,आता उद्धव जींची खूप प्रगती होणार व उद्धव जी 5 वर्षासाठी मुख्यमंत्री होणार
करामतीकर काकाला 45 जणांची यादी बनवताना घाम फुटला. उरलेले 40 अजून गोळा करताना धावपळ उडाली आहे. तिथे उबाठाच काय🤔🤦♂️
🚩
असे ही होऊ शकते.
राऊत बोलले तसेच 85+85+85 असे पक्के ठरले आणि उरलेले 33 सीट वर सांगली पॅटर्न (विशाल patil) राबवले जाईल 😂😂
त्या जरांगे पाटील च्या जागा आहेत...
35 लढणार आहेत ते
@@nandkishoritraj877 असू शकेल. शरद पवार साहेबांचे डोके असेल
काल रातीला सपान पडलं, सपनात आला नाना बाबा मि गडबडलो, गालाव्हरच्या खुणा बघओनी काका म्हणाले काय घडलं आता सांगू कसा बोलू कसा नाव नानाच सांगू कसा 😄😂😂
शेवटी सपना मंदी
शेवटी बुडबूड घागरी ची गोष्ट.
आता कळत असेल जिथे होते तिथेच ते किती तरी पटीने अधिक चांगले होते, आता हाजी हाजी करतं आहे
ह्या निवडणूकीत उद्धव आणि कांग्रेस च्या मुळाशी मोरचूद टाकणारच काका . त्याशिवाय सुसू मुख्यमंत्री कशी बनणार...