अशी माहिती मांडणे फार गरजेचं आहे समाजा समाजा मध्ये असणारे वाद मिटण्यास फार उपयोग होईल आणि प्रत्येक समाजाला कळेल की काय योग्य आणि काय चुकीचं.. 👍👍👍 Congratulations sir
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
सर्वांना बारावी पर्यंत शिक्षण मोफत करा..दलितांचे आकर्षण तयार करण्यात आले..मागास असणे आता गरजेचं झाले आहे..ब्राह्मण सुद्धा उद्या मागास प्रवर्गातील आहे असे मागणी होईल..
Bihar Govt has just proposed reservation increase and got passed by Vidhansabha. It will now go to High Court then Supreme Court --long time story. Best way Maharashtra to find its own way to full fiil Maratha reservation.
ओबीसी रेसेर्व्हशन १९९२ मध्ये आले पण इम्पलिमेन्ट झाले का ? मराठा पण १९९२ पूर्वी ऐबक सवलत घेताच होते मग एव्हडा दुट्टपी पण का ? SC ST आरक्षण हे १९५२ पासून आहे . ज्यांना सरकारी नौकरी लागली त्यांचेच मुले पुढे ते वापरतात SC ला क्रीमचे लेअर क्रिटेरिया लावायलाच हवा आणि ST ला डोमिसाईल लोकेशन खरंच आदिवासी भाग आहे का ते चेक करा ?
भाऊ तुम्ही रोक ठोक.. शेती करतो तो कुणबी.. प्रमाणपत्रे दया.. उपकार करत नाही.. खरंच गरीब मराठा ला कोणी वाली नाही.. दोन चार श्रीमंत म्हणजे सगळा समाज नाही..
ब्राह्मणांच्या जमिनी कसत होते असे आपण म्हणता; मग ब्राह्मण शेती करत होते?? = नाही! याचाच अर्थ सवर्णाकडून शुद्रांचे शोषण होत होतें! यावर कोण विस्ताराने बलत नाही.
अशी माहिती मांडणे फार गरजेचं आहे समाजा समाजा मध्ये असणारे वाद मिटण्यास फार उपयोग होईल आणि प्रत्येक समाजाला कळेल की काय योग्य आणि काय चुकीचं.. 👍👍👍
Congratulations sir
आम्ही ओबीसीतच आहोत आता पर्यंत आम्हाला आरक्षण पासुन वंचित ठेवलं
मराठा राज्यकर्ते हे जबाबदार
Thanks for comment
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
तेली. आणि माळी. है. ओबीसी. आले. कसे. याचा. कोणत्या. पुरावा. आहे.
Thanks for comment
@@jaiwalbvbhujbal shrimant aahet mnun mali jatila obc tun vagale pahijel ka
@@rachanajadhav259 MALI hi maharashtratil sarwat shrimant jaat ahe ( bagayati sheti karanare 3 hangam sheti karanara toh mali - Mahajan)
teli ha sheti + dhanda ( telghana - chaudhary) asayacha
kunbi mhanje koradwahu sheti karnara toh kunbi
gawatun patil ha bara balutedar jatitun yayacha ( sutar lohar kunbi mali koli komati lamani-vanjari etc) jya jatiche lok bahusankhya tyatun patil yayacha
आगदी बरोबर sir
मराठा वरगाला आरक्षण पाहीजे सगळ्याच जातीमधे शाळा आहेत दवाखाने आहेत मराठा हे आरक्षण पाहीजे जय शिवराय
Thanks
मराठा आणि कुणबी एकच आहेत.
एक भाऊ मराठा एक भाऊ कुणबी
आरक्षण एकदाच द्या.
एका घरात दहा लोकांना आरक्षण
एका घरात अजिबात आरक्षण नाही
बरोबर आहे साहेब
योग्य विचार आहे
अगदी बरोबर आहे
सर्वांना बारावी पर्यंत शिक्षण मोफत करा..दलितांचे आकर्षण तयार करण्यात आले..मागास असणे आता गरजेचं झाले आहे..ब्राह्मण सुद्धा उद्या मागास प्रवर्गातील आहे असे मागणी होईल..
मागास झाला तर करेल ना मग त्यात काय नविन आहे
जो शेतकरी तो कुणबीच सरकारचा एवढा अट्टाहास कशासाठी.शैती आहे म्हणजे तो काही प्रगत आहे का ?
Thanks
कारण हे कोर्टात टिकलं पाहिजे. सरसकट दिले तर कोर्टात टिकणार नाही
❤❤❤❤❤
बरोबर आहे साहेब आरक्षण पाहीजे
Thanks
Bihar Govt has just proposed reservation increase and got passed by Vidhansabha. It will now go to High Court then Supreme Court --long time story. Best way Maharashtra to find its own way to full fiil Maratha reservation.
ओबीसी रेसेर्व्हशन १९९२ मध्ये आले पण इम्पलिमेन्ट झाले का ?
मराठा पण १९९२ पूर्वी ऐबक सवलत घेताच होते मग एव्हडा दुट्टपी पण का ?
SC ST आरक्षण हे १९५२ पासून आहे . ज्यांना सरकारी नौकरी लागली त्यांचेच मुले पुढे ते वापरतात
SC ला क्रीमचे लेअर क्रिटेरिया लावायलाच हवा आणि ST ला डोमिसाईल लोकेशन खरंच आदिवासी भाग आहे का ते चेक करा ?
भाऊ तुम्ही रोक ठोक.. शेती करतो तो कुणबी.. प्रमाणपत्रे दया.. उपकार करत नाही.. खरंच गरीब मराठा ला कोणी वाली नाही.. दोन चार श्रीमंत म्हणजे सगळा समाज नाही..
Kunbi pan bharpur shikale Ani mothya mothya padavar aahet sharad pavar
ब्राह्मणांच्या जमिनी कसत होते असे आपण म्हणता; मग ब्राह्मण शेती करत होते?? = नाही! याचाच अर्थ सवर्णाकडून शुद्रांचे शोषण होत होतें! यावर कोण विस्ताराने बलत नाही.