Nikhil Wagle Original is live विशाळगडावरच्या हिंसाचाराला जबाबदार कोण?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024

Комментарии • 726

  • @sureshsuralkar5255
    @sureshsuralkar5255 Месяц назад +65

    निखिल सर आम्ही आपल्या पाठीशी आहे, निःपक्ष पत्रकारिता, सलाम आहे आपल्याला

  • @SwatiKothavale
    @SwatiKothavale Месяц назад +26

    आमच कोल्हापूर हे हिंदू मुस्लिम एकतेन नांदत आहे कृपया राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी कोल्हापुरातील वातावरण खराब करू नये

    • @milindgulhane302
      @milindgulhane302 Месяц назад

      फक्त स्कुल बस वर दगड मारतात ?

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Месяц назад +202

    दंगलखोरांना शिंदे व फडणवीस सरकार जबाबदार.

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Месяц назад +4

      जोक करताय राव

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Месяц назад +3

      Sharad pawar responsible ahe

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Месяц назад

      @@ashoknaik9146 कसं काय जरा सांगा बरे. मी कोल्हापूरचा आहे. सगळ्यांना माहीत आहे खरं काय ते. उगं काहीही बोलू नकात

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад +1

      Shahu khasdar ch porg nahi vhy jabbabdar

    • @हिंदुशेर
      @हिंदुशेर Месяц назад

      जोक नका कर😂😂जाऊ

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Месяц назад +97

    निशब्द करणारे विश्लेषण 🙏
    प्रशासन मुख्यमंत्री गृहमंत्री या घटनेला जबाबदार आहेत

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Месяц назад +84

    राज्याचे गृहमंत्री बे जबाबदार आहेत, त्यांनी या घटनेवरून राजीनामा देणे आवश्यक आहे.

  • @skchandpasha2830
    @skchandpasha2830 Месяц назад +113

    सलाम! निखिल वागळे सर आपल्या निपक्ष पत्रकारितेला

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Месяц назад +97

    हे सर्व कट कारस्थान फडणवीस व त्यांचे गुरु संभाजी भिडे यांनी केलेल आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्राचा ठाम विश्वास आहे.

    • @anandawale2465
      @anandawale2465 Месяц назад +5

      संभाजी भिडे सांगली कोलहापूर चया मराठा व जैन युव क ना .😮 दलीत मुस्ली म. यांच्यविशी. द्वेस😮. करायला. शिकवत आहेत हेसरवणा आहे

    • @RajaJamadar-m8l
      @RajaJamadar-m8l Месяц назад +1

      Barobar

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +55

    निखिल जी जय महाराष्ट्र जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +132

    छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील हे बरोबर बोलत आहेत. अतिक्रमण जरुर काढावे, परंतु त्यापूर्वी तेथील जनतेचे पुनर्वसन करावे. त्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये.

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 Месяц назад +2

      Shahu ch porg kayda hatat gheto ani bap bolto mla kahich mahit nahi

    • @dhanajiraopol1042
      @dhanajiraopol1042 Месяц назад

      😊
      K

    • @dhanajiraopol1042
      @dhanajiraopol1042 Месяц назад

      😊
      K

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 Месяц назад +2

      जो अतिक्रमण करतो त्याला पुनर्वसन कसे

    • @anilkumarkulkarni4097
      @anilkumarkulkarni4097 Месяц назад

      अतिक्रमण हे अनधिकृत आहे ना? मग याना पुनर्वसन का? उद्या कोणिही कोणतीही जागा बळकावेल व यांनी तर आमच्या दैवताच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. कोणत्याही धर्माचे असोत शिक्षा झालीच पाहिजे पण फक्त एकाच समाजावर कृपादृष्टि ठेवणार्‍या नेत्यांना जागा दाखवली पाहीजे.
      सर्व जबाबदार अधिकारी होय अतिक्रमणाला जबाबदार आहेत त्यांना पहिले हकलुन दिले पाहिजे.
      अनधिकृत झोपड्या पैसे खाऊन नियम तोडतात का तर स्थानिक नेते पाठराखण करतात !
      हलकट हा सौम्य शब्द आहे
      गड किल्ल्यावर असलेले सर्व अतिक्रमण सरकारनेच तोडलेच पाहिजे, नाहितर यांना तोडा.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +124

    देश आणि राज्य अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे.

    • @sudakshinabhatawdekar3527
      @sudakshinabhatawdekar3527 Месяц назад +10

      फडणवीस यांचे पूजनीय गुरुजी.

    • @Sureshpatil-wf9kf
      @Sureshpatil-wf9kf Месяц назад +6

      @@bhausahebavhad6443 absolutely right 👍👍🙏 thanks for U ji

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Месяц назад +57

    संभाजी भिडे हा फडणवीस चार माणूस आहे म्हणून त्याला संरक्षण आहे.त्या संरक्षणातच ही दंगल झाली आहे.

    • @sardesaisantosh
      @sardesaisantosh Месяц назад

      it is apparent from the media that the issue of illegal occupation of land for religious and other possible anti national activities has not been resolved for many years . Why don't people talk about it ?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +119

    अतिक्रमण हटविणे, हे झुंडशाहीचे काम नाही.

    • @sam-re1ei
      @sam-re1ei Месяц назад

      Gadavr atikraman karñe he tumhala chalte ka

    • @sardesaisantosh
      @sardesaisantosh Месяц назад

      @bhausahebavhad6443 agreed . You are right. However, its appreant from the media that the issue of illegal occupation of land for religious and other possible anti national activities has not been resolved for many years . Why don't people talk about it ?

  • @BHARATPATIL-rc5ly
    @BHARATPATIL-rc5ly Месяц назад +30

    वागळे साहेब आपल्या विश्लेषणानंतर खर काय ते कळल. याला पूर्ण पणे सरकार जबाबदार आहे.दोन्ही बाजू सरकार लोकांसमोर आणत नाही.आपणास धन्यवाद!

  • @shakilahmedshaikh9879
    @shakilahmedshaikh9879 Месяц назад +18

    सर अगदी खरं, निर्भिक पणे आपण आपले विचार मांडले, आपण MIM ला दिलेला सल्ला अगदी बरोबर आहे. या संघटनेने संयम बाळगणे हि सद्दा काळाची गरज आहे. धन्यवाद सर.

  • @user-zd2bo8dg4f
    @user-zd2bo8dg4f Месяц назад +9

    🎉 निखिल वागले जी आपको सलाम इस न्यूज़ को बताने के लिए

  • @adinathpalake
    @adinathpalake Месяц назад +42

    अतिक्रमण हटवणे प्रशासनाच काम आहे. गाव गुंडाच नाही. आणि संभाजीराजेंना विनंती आहे की त्यांच्या अडून हिंसाचार करणाऱ्यांना पाठीशी घालू नये

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un Месяц назад +18

    निर्भीड पत्रकार म्हणजे निखिलजी वागळे सर आपल्याला सलाम करतो

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Месяц назад +59

    या दंगलीला शिंदे सरकार जबाबदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे गृहमंत्री, वारीमध्ये सहभागी होऊन राजकीय नाटकात भाग घेतला होता ---- सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +85

    हिंदू मुस्लिम शीख इसाई . हम सब एक है.❤

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Месяц назад +3

      म्हणूनच मंदिरे तोडून त्यांच्याजागी मशीदी दर्गे चर्च बनवले गेलेय

    • @SOLVED101
      @SOLVED101 Месяц назад

      @@bapparawal9709 अजिंठा लेणी ..कारला..मावळ लेणी अतिक्रमण ?
      सत्य जाणा बुद्ध.विटेवरी..

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Месяц назад

      @@SOLVED101 बौद्धांचे अत्याचार?
      बौद्धमत के अनुसार कृषि पाप होने के कारण बहुत से वैश्यों ने बौद्ध होकर कृषि छोड़ दी।
      अलबेरूनी लिखता है कि चारों वर्णवाले इकठ्ठा रहते और एक दूसरे के हाथ का खातेपीते थे १। संभव है कि यह कथन उत्तरी भारत से संबंध रखता हो । दक्षिणी भारत में शाकाहारियों ने मांसाहारियों के साथ खाना छोड़ दिया था।

    • @Jaishankarr92
      @Jaishankarr92 Месяц назад

      @@SOLVED101Hagala Bhimtaa 😂

    • @SOLVED101
      @SOLVED101 Месяц назад

      @@Jaishankarr92 उत्तम भाषा..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +60

    स्वराज्यासाठी सर्व जाती-धर्मियांनी योगदान दिलेले आहे. जे काही चालले आहे, हे बरोबर नाही.

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy Месяц назад +5

      फक्त भट्ट आणि अनुयायी सोडून

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад

      ​@@dreamsneverdiehappybhimte ani muslim ह्यांचे काही योगदान नाही स्वराज्यात .

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Месяц назад

      ​@@dreamsneverdiehappyगागाभट्ट.

    • @bhausahebavhad6443
      @bhausahebavhad6443 Месяц назад +1

      अभ्यास करा. ​@@vbh4315

  • @dhondiramkamble1170
    @dhondiramkamble1170 Месяц назад +11

    जाती दोनच १) स्त्री २) पुरुष आणि धर्म एकच तो म्हणजे मानवता असे मीही मानतो.सर तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे

    • @sardesaisantosh
      @sardesaisantosh Месяц назад

      @dhondiramkamble1170 you are 100% right . That's why the constitution of this country respects everyone . But if non-muslims were 20% and Muslim were 80%, do you think that we could have the same constitution that we have today? Answer is NO. look at what happened to minority in the Middle East, including Pakistan.

  • @santoshkadrekar5090
    @santoshkadrekar5090 Месяц назад +55

    संभाजी राजांनी डोक शांत ठेऊन राजकारण कराव ऊदयाच सरकार महाविकास आघाडीच आहे

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 Месяц назад +6

      संभाजी राजे विचारानेच भाजपाई हिंदुत्ववादी असतील तर त्यांना समजावून काय उपयोग?

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Месяц назад

      अगदी बरोबर.​@@suryakanthaldankar2390

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 Месяц назад +75

    भारतात व आता महाराष्ट्रात सुध्दा, यापुढील काळात ,असेच चित्र दिसत राहील. मनूवाद डोकं वर काढतो आहे. बहुजनहो जागे रहा. महाराष्ट्राला वाचवू या.

    • @Sureshpatil-wf9kf
      @Sureshpatil-wf9kf Месяц назад

      @@purushottamwelhe4514 हा विचार करूनच मराठ्यांनी अक्कत्र या राजकारणी हे समाजाला वेठीस धरून फुट पाडतात भांडणे लावून मोकळे असतात आणि तेढ निर्माण झालीच पाहिजे अस काम करतात एक वेळ अशी येईल की नियती कोणाला माफ करत नसते

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 Месяц назад +29

    निखिल वागळे साहेब तुम्ही चांगले बरोब्बर बोललात हेच विचारांच्या आधारे आपण फारच चांगले कार्य करीत आहात

  • @SwatiKothavale
    @SwatiKothavale Месяц назад +8

    हल्ला करणारे शिवप्रेमी नव्हते ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत

  • @ahkp3937
    @ahkp3937 Месяц назад +8

    अत्यंत निंद्य व तिरस्करणीय घटना. पुरोगामी कोल्हापूर परिसरात ही जातीय विषवल्ली ज्या झपाट्याने फोफावते आहे ते अतिशय भयावह आहे. निखिल जी, आपल्या सडेतोड, परखड व निष्पक्ष पत्रकारितेला सलाम..! 🙏

  • @dsjrao
    @dsjrao Месяц назад +4

    खर आहे, हे काम सांगलीच्या किड्याचच आहे. त्यालाच चिरडा आधी.

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge Месяц назад +35

    फडणवीस यांचा हा डाव आहे

  • @mangeshpanchal8051
    @mangeshpanchal8051 Месяц назад +9

    पावसाळी वातावरण आहे कोकणा मध्ये आणि खूप पाऊस असतो ... आणि आशा या पावाळ्यात लोकांना बेघर करणे हे माणुसकी ला शोभणारे नाही

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Месяц назад +24

    मिंधे सलमानच्या घरी चाटायला लगेच धावत गेला कारण तिथे काहितरी भिकेची आशा होती.

  • @altafshaikh7481
    @altafshaikh7481 Месяц назад +23

    संभाजी महाराजांच्या मान खाली घालावी लागेल अशी ही घटना घडलेली आहे

  • @NajirNawab-yx1lu
    @NajirNawab-yx1lu Месяц назад +10

    वाघळे साहेब मी 30 ते 40 वर्षे मी पावन खिंड व विशाळगडला जातोय ह्या राजकारणी लोकामुळे तेथील लोकांचा रोजगार संपणार आहे,

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 Месяц назад

      Sarkar rojgar devu shakt nahi. Pan lokana berojgar karnyacha adikar nahi..

  • @sureshsuralkar5255
    @sureshsuralkar5255 Месяц назад +17

    100% हरणार हे लोक साहेब

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Месяц назад +8

    धुडगूस च समर्थन कोणीही करणार नाही तसंच अतीक्रमणाच ही करू नये.
    ज्यांच्या कालखंडात आणि आशीर्वादाने हे अतीक्रमण झाले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 Месяц назад +13

    संभाजी राजेंने असू करू नये महाराष्ट्र त्यांचे आतुरतेने पाहत आहे तुम्ही राजे अहा राजा रयते मध्ये भेदभाव करत नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +33

    कायदेशीर कारवाई करा. हातात कायदा घेऊ नका. मतांसाठी सामाजिक तेढ निर्माण करु नका?

  • @Radha_L
    @Radha_L Месяц назад +24

    माणुसकी हाच मोठा धर्म 🧡🤍💚

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 Месяц назад +26

    सत्ताधारी लोकांच्या फुस लाऊन ही दंगल घडवून आणली आताच काय जरुर आहे हे जाणून बुजून हे कृत्य केले

  • @zameershikalgar4007
    @zameershikalgar4007 Месяц назад +10

    सर खूप छान analyse केल तुम्ही. तुम्ही परखडपणे मत मांडत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे 🙏

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Месяц назад +9

    कारवाईला पोलिस गेले तर संभाजी राजेंद्र लगेच पोलिस स्टेशन वर पोहोचले व विरोध प्रकट केला. मग कारवाई करणार कशी?

  • @zamermulla8403
    @zamermulla8403 Месяц назад +16

    साहेब तुमचे बिचार मांडल्या बद्दल घन्यवाद

  • @yuvrajekshinge2607
    @yuvrajekshinge2607 Месяц назад +11

    ह्या हिंदुत्ववादी लोकांना त्यांचा पराभव सहन होत नाही म्हणून काही ना काही मुद्दा वेळ पाहून उकरून काढून अराजकता माजवत आहेत.. टाईमलाईन पाहा मागच्या वर्षी शिव राज्याभिषेक दिन पाहून दंगल केली कोल्हापूर मध्ये व आता १४ जुलै हा पावनखिंड संग्रामाचा दिवस आहे त्याचे टायमिंग साधून हे केलं... कोल्हापूर लोकसभा मतदार संघ मध्ये 2014 ला जेव्हा शिवसेनेचा उमेदवार पडला होता तेव्हा सुद्धा अशीच दंगल घडवून आणली गेली होती.

  • @ranjanmhatre7256
    @ranjanmhatre7256 Месяц назад +9

    निखिल वागळे साहेब आपल विश्लेषण ऐकल्यावर फार दुःख होते, राजकीय पक्षांचं राजकरण होते,पण त्यामध्ये बिचाऱ्या ज्यामध्ये ज्यांचा काही दोष नाही त्यांचा जिव जातो त्याच अतोनात दुःख होते, तुमची माणुसकी मेली काय,ॽ

  • @altafshaikh7481
    @altafshaikh7481 Месяц назад +10

    जबरदस्त विश्लेषण केलं निखिल वागळे साहेब आपण

  • @yaseryaser4608
    @yaseryaser4608 Месяц назад +4

    तुमच्या पत्रकारितेला माझा salute आज तुमच्यासारख्या लोकांची देशाला फार गरज आहे

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Месяц назад +12

    महाराष्ट्राचा गुजरात होत आहे.
    2002. मध्ये जे गुजरात मध्ये घडलं त्या सारखाच प्रकार महाराष्ट्रात घडण्याची शक्यता.......

  • @thetiger247
    @thetiger247 Месяц назад +3

    संभाजी महाराजच राजकीय करियर संपल आहे अश्या घटनामुळे

  • @liyakatmundhe8178
    @liyakatmundhe8178 Месяц назад +1

    Nikhil wagle saheb apli patrkarita la salaam 1000 vela salaam

  • @pandurangrudrawar8896
    @pandurangrudrawar8896 Месяц назад +8

    जबाबदार कोणी का असेना पण हिंदू मुस्लिम एकत्रित आले आणि मतदान केले हे काही लोकांना पचले नाही त्यामुळे घडवून आणला.

  • @ChandrakantKudale-mo9uf
    @ChandrakantKudale-mo9uf Месяц назад +9

    आपण जे बोलता ते 100%खरे आहे

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 Месяц назад +11

    शाहु महाराज 🙏🏻

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 Месяц назад +11

    दंगल खोराना आत टाका

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +4

    खासदार छत्रपती शाहू महाराज. सलाम तुम्हाला ... खासदार असावा तर असा ..
    छत्रपती शिवरायांनी कधीच जाती जातीत भेद केला नाही.. तिच परंपरा आपण चालवत आहात जय महाराष्ट्र ❤

  • @bharatipowar4019
    @bharatipowar4019 Месяц назад +6

    या सगळ्या लोकांना बाबरी मशिदीसारखे तिथे सगळा विध्वंस करायचा होता पण ते जमले नाही कारण कोल्हापूरचा शांत नागरिक संयमी नागरिक समतेवर विश्वास असणारा नागरिक पण ही गोष्ट खरी आहे संभाजीराजे ना अटक झालीच पाहिजे

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Месяц назад +7

    शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे माझ्या मते तुम्ही तुमचे चांगले विचार महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवले पाहिजे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वंशज म्हणून तुम्ही राजकारणामध्ये येऊन घाणेरडे राजकारण करत आहेत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या घाणेरड्या राजकारणा मध्ये अडकून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव खराब करू नका हीच आमची इच्छा आहे वागळे साहेब धन्यवाद विषय चांगल्या मांडल्याबद्दल

  • @firojkacchi87
    @firojkacchi87 Месяц назад +3

    याला म्हणतात खरी पत्रकारिता

  • @sudhirpol4427
    @sudhirpol4427 Месяц назад +8

    हे सरकार च दंगखोर आहे. या सरकार चा शेवट जवळ आला आहे. या सरकारच्या काळातील ही अखेरची दंगल ठरावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x Месяц назад +18

    अनधिकृत बांधकामं करायचीच कशाला, आधी विशाळगडावर अनधिकृत बांधकामं करुन वातावरण बिघडेल अशी कृती कोणत्या समाजाने केली???

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 Месяц назад +4

      ते खरंय पण होतानाच रोखायला हवे होते . दंगल आणि विशिष्ट समाजाला टार्गेट का करताय .

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 Месяц назад +10

    छत्रपति शिवाजी महाराज के नाम को बदनाम करने वाले उन के मानने वाले नहीं हो सकते।जय महाराष्ट्र,जय शिवराय।

  • @behuman482
    @behuman482 Месяц назад +1

    छत्रपतीच्या नावाला काळिमा फसणारी अतिरेकी घटना म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष नोंद झाली... 👆

  • @ishwarmaske5115
    @ishwarmaske5115 Месяц назад +10

    खुप परखड सत्य बोलता तुम्ही

  • @ajaykamble6699
    @ajaykamble6699 Месяц назад +4

    संभाजी राजेंबद्धल आदर होता, आता अजिबात नाही

  • @nayanaajgaonkar171
    @nayanaajgaonkar171 Месяц назад +3

    संभाजी यांना राजे म्हणून छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान होईल

  • @kishorsonawane5501
    @kishorsonawane5501 Месяц назад +5

    त्या जमावाला शिवप्रेमी म्हणू नका.
    शिवप्रेमी असं पावसाळ्यात कुणाचे कुटुंब उध्वस्त करू शकत नाहीत..
    ह्या प्रकरणात संभाजी महाराज यांना विचारा आपले वडील काय करतात आपण काय करतोय.... संभाजी महाराज यांनी स्थानिक आमदार यांना हा विषय विधानसभा सभेत आताच्या अधिवेशनात मांडायला सांगायला हवा होता जर प्रश्न गंभीर होता तर.....
    हा फालतू पणा का करावा.... बरं ऐण पावसाळ्यात अरे शोभतं का नाही आपण कुणाचे वारसदार आहोत .....
    ह्या प्रकरणात फक्त संभाजी महाराज जबाबदार आहेत त्यांनाच पञकारानी प्रश्न वाचारायला हवे.,....

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 Месяц назад +38

    महाराष्ट्राला नाही, संभाजीला लाज वाटली पाहिजे.

    • @Sureshpatil-wf9kf
      @Sureshpatil-wf9kf Месяц назад +3

      प्रत्येकाने आपापल्या पायरी ओळखून बोलावे योग्य आहे का नाही हे अभ्यासक टरवतील बर ☺️☺️☺️☺️😡

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Месяц назад

      लायकी राहून बोला घरी येऊन नागडा करून धिंड काढली जाईल 😠😠

    • @amrutvitthalraokayapak.7847
      @amrutvitthalraokayapak.7847 Месяц назад +13

      @@Sureshpatil-wf9kf लोकशाही ज्यादिवशी अंमलात आली,त्या दिवसापासून राजे, राजवाडे, पाटिल, देशमुख अजून बरेच काही पद संपुष्टात आली.राहीला पायरीचा प्रश्न
      अजून आपण मनुस्मृती मानता.शंका वाटते.

    • @tejas1828
      @tejas1828 Месяц назад

      Deekshabhoomi madhe jevha lokanni kaida hatat ghetli tevha kuthe geli tumchi savidhaenachi khaaj ? He dogle pana soda nakli ....savidhaan tevdha majbut nahiye na manhun ya khatna khadatat...mag te Deekshabhoomi aso ki vishalgad cha aatikraman...Hech te savidhan aahe jya madhe garib loka hatbal aahe....

    • @shilpas4159
      @shilpas4159 Месяц назад +1

      Khar ahe

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Месяц назад +13

    यांना काय वाटत असे कट करून, आमच्यात तुम्ही फूट पाडू शकता का? थांबा 3 महिने दाखवेल प्रत्येक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा ❤️❤️

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Месяц назад +15

    छत्रपती राजे काय म्हणत असतील, राजकारण आणि अश्या घटनेवरती, माफ करा पण गृह मंत्री झोप घेत आहेत का?

  • @user-pu2lb6sx5j
    @user-pu2lb6sx5j Месяц назад +2

    Trusted journalist
    Real Journalism 👌👍

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 Месяц назад +5

    साहेब नमस्कार, नेहमीप्रमाणे अगदी रोखठोक सुनावले आहे आपण. धन्यवाद!!😊

  • @MS34735
    @MS34735 Месяц назад +2

    संभाजी राजे ला लाज नाही वाटत.... हा माणूस मराठा आरक्षण obc तून च तेहवा कुठे असतो बिळात... Bjp चा चेला आहे आणि हो मराठा आहोत फक्त छत्रपती शिवाजी महाराज ना आम्ही मानतो बाकी कोणी नाही...

  • @baburaokagde6567
    @baburaokagde6567 Месяц назад +1

    निखिल वागळे सर याला जबाबदार सर्व गृहमंत्री आहेत हे खचून चौकशी करत नाहीत आंतरवली सराटी मध्ये पण हेच केले दंगल घडवणारे सरकार आहे हे हे सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणे नाही जनतेने याची काळजी घेतली पाहिजे जनतेने पुन्हा या सरकारला एक फुली सुद्धा मारली नाही पाहिजे

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un Месяц назад +13

    जो कायदा हातात घेईल त्यांच्यावर कारवाही झाली पाहिजे मग ते राजे का असत नाही

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Месяц назад +16

    शिंदे laa. महाराष्ट्र चां .. योगी होण्याचं स्वप्न पडत आहे

  • @panduranglondhe9945
    @panduranglondhe9945 Месяц назад +6

    धन्यवाद साहेब खरी माहिती आमच्या समोर आणल्या बदल. 👌👍🙏🌹🐅

  • @indianhoneybeekeepingandco4572
    @indianhoneybeekeepingandco4572 Месяц назад +11

    नशीब पाहिले दोषी हे युवराज संभाजी ह्यांची आहे हे मान्य करायची हिम्मत दाखवली... कारण त्याना वडिलांची खासदार की बघवत नाही आहे

  • @aryaservicecentre5446
    @aryaservicecentre5446 Месяц назад +3

    अगदी बरोबर आहे साहेब ह्या सरकार कडे आता दाखवयला काही नाही . आता ऐकच मार्ग आहे . हिदू आणि मुस्लीम बांधव समाजात वाद निर्माण करून आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे .

  • @marathibhashaacademy8139
    @marathibhashaacademy8139 Месяц назад +1

    अत्यंत सत्य परिस्थिती आपण मांडली सर आपले आभार

  • @hilalmulani945
    @hilalmulani945 Месяц назад +1

    Sir you are great.Your thoughts are great

  • @pravinjadhav5548
    @pravinjadhav5548 Месяц назад +1

    संभाजी राजेंची संपूर्ण महाराष्ट्राला प्रविण दादा गायकवाड यांनी करून दिली संपूर्ण महाराष्ट्र दादांनी घेऊन गेले असे म्हणतात

  • @GulabraoRaje
    @GulabraoRaje Месяц назад +2

    अत्यंत निर्भीड व सत्य विश्लेषण. कायद्या पेक्षा कोणीही मोठा नाही. जे जे चुकले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. Месяц назад +2

    अति शहाणे वागळे गडकिल्ल्यावर अतिक्रमणाचे आपण समर्थन करत आहात...🇮🇳🇮🇳

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Месяц назад +2

    हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मियांची अनधिकृत बांधकामे असताना केवळ मुस्लिम धर्मियांची घरे लक्ष्य करण्यात आली हा धार्मिक आतंक नाही का ?

  • @prafulkapale5016
    @prafulkapale5016 Месяц назад +1

    नितीन जी सुंदर बोललात फार सुंदर

  • @Kaukhann
    @Kaukhann Месяц назад

    A huge respect to you sir. This has happened in my village n i m so thankfull to you that you hve spoken the right thing. India needs people like you

  • @vyankateshsuryawanshi6931
    @vyankateshsuryawanshi6931 Месяц назад +6

    In 1992 Mahatma Gandhi started non disobedient movement however it's sudden breakdown where 'chauri chaura' incident happened where 22 police and 2 civilian died when things gone out of control.
    Gandhiji felt so bad that he take whole responsibility and strike down whole movement. Also he went out for 5 days complete fast.
    Mahatma Gandhi told us that "The eye for eye makes whole world blind" this thing we need to percolate in our society

  • @abdulmokashi7850
    @abdulmokashi7850 Месяц назад +2

    प्रथम मी आपले खुप खुप आभार मानतो.....जे काही आज घडत आहे...‌प्रथम ह्याला पोलिस खाते जवाबदार आहे... ह्या खात्याला जात धर्म कळत नसुन...ह्या खात्याला फक्त पैसा कळतो..... जिथे जिथे असे घडतंय ह्याला पोलिस खाते जवाबदार आहे....

  • @Raj-dk9ih
    @Raj-dk9ih Месяц назад +10

    अपयश गृहमंत्री आहेत

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 Месяц назад +3

    निखिल वागळे साहेब. आपलं अभिनंदन. खुलेआम मत मांडलात.

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 Месяц назад +2

    संभाजी भिडे यांची नार्को टेस्ट करा. सुतासारखा सरळ होईल. भिडे याने सांगलीत विष पसरविण्याचे काम केलं आहे

  • @alhadpasalkar7811
    @alhadpasalkar7811 Месяц назад +6

    सर खरा कळीचा नारद देवेंद्र फडणवीस आहेत.....
    आणि हे उघड सत्य आहे

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Месяц назад +1

    महाराष्ट्राच्या इतिहासात पोलिस एव्हढे निष्क्रिय कधीही झालेले नव्हते

  • @ajitdasharathdevkule7356
    @ajitdasharathdevkule7356 Месяц назад +4

    हिंसेला पाठिंबा देणारे पण गुन्हेगार आहेत…अनधिकृत बांधकाम पुनर्वसन करुन नष्ट करावे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे लोक असुदेत…..🙏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @munernadaf3462
    @munernadaf3462 Месяц назад +1

    याला जबबदार राजे संभाजी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +13

    राज्यात राष्ट्रपती राजवट लावा.

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Месяц назад +3

    योग्य विसलेषण. सर्वांनी सजग व्हावे आणि समाजातील वैमनस्य होऊ देऊ नये. छ्त्रपती शाहू महाराज यांनी योग्य भूमिका घेतली आहे

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 Месяц назад +8

    राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @subhashdhabale9041
    @subhashdhabale9041 Месяц назад +5

    खर बोललात साहेब हे कसले राजे प्रजेचा विचार न करणारे माफी तर मागावी पण शिक्षा सुध्दा व्हा वी

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn Месяц назад +6

    या.भारत.देशात.खरे.बोलणारे.फक्त. आता तुमीच.बोलणारे.खरे.पत्रकार.तुमीच. तुम्हाला कोटी.कोटी.कोटी.प्रणाम

  • @user-qy8ow7nl1s
    @user-qy8ow7nl1s Месяц назад +1

    एकदम अभ्यास व्यक्तिमत्व

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад +3

    Chatrapati Shivaji Maharaj च्या घरात, कुटुंबात फूट पाडणारे, तोडण्याचे कुकर्म फक्त BJP करू शकते!