भारतात रोजगार कमी होतोय हे खरं नाही? l Dr. Neeraj Hatekar l EP- 1/2 | Behind The Scenes
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- गरिबीचे निकष काय आहेत? शहरी मतदार भाजपला का मतदान करतो? GDP चे आकडे फसवे आहेत का? स्थानिक रोजगाराच्या संधी का कमी होत आहेत? भविष्यात आर्थिक मुद्द्यावर निवडणुका होतील का?
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, भाग १
#ThinkBank #economics #GDP
मला हातेकर सरांचे पॉडकास्ट खूप आवडतात मागच्या दिवशी खूप मस्त होता. यांना वारंवार बोलवत जावा.
👌 सोप्या भाषेत समजावून सांगण्यात सर निष्णात आहेत. असेच प्रोफेसर सर्वांना मिळावेत.
भारतात रोजगार वाढले किँवा कमी झाले ह्या दाव्यांना काहीच अर्थ नाही कारण भारतात खूप मोठा रोजगार हा असंघटीत क्षेत्रात आहे. ज्याची काहीच नोंद नाही. हे दावे केवळ राजकीय नॅरेटी व्ह सेट करायला वापरतात तेवढीच त्याची व्हॅल्यू . अशा मुलाखतींना इग्नोअर करणेच योग्य.
नाण्याची ही पण बाजू असू शकते महाशय कारण देश राजकारणी चालवतात हा भ्रम पुसायला हवा त्या मागे असणाऱ्या थिंक टॅंकची होणारी गोची पण कळावी...मी म्हणतं नाही हेच बरोबर आहे पण हे ही ऐकायला हवं... विचारांना वाट मोकळी व्हावी कारण प्रचारकी ढोंगच ऐकूनही वीटच आलायं
✔️
इग्नोर करावे,आपले मत सुद्धा व्यक्त करण्याची तसदी घेऊ नये, आपले मत सुद्धा इग्नोर केले जाईल.
आपण लिहावे पत्र मंत्री महोदयांना असंघटित क्षेत्रातील कामगार संघटित करण्यासाठी, इथेच ज्ञान पाजळू नये.
म्हणजे देश सुध्दा प्रगती करेल.
@@PK-qe2py आपण मत व्यक्त केलेच. 😀 ही लोकशाही आहे . कॉग्रेस आणि डाव्यांच्या राज्यात मत व्यक्त करता येत नव्हते. देशाच्या प्रगती बाबत आपल्या सारख्या लोकांनी मत व्यक्त करणे म्हणजे हास्यास्पद आहे. एवढी वर्षे वाया घालवली कामगार संघटीत करायला आणि ज्ञान पाजळत आहात.
@@PK-qe2pyतुमचा दृष्टिकोन लोकशाहीत बसतो का ते तपासण्याची गरज आहे.
डॉ.साहेबांनी खूप सुंदर विश्लेषण केले आहे.
he is great because he is simple. Think bank adds to my intellectual gdp 😊
Good Topic ❤
सगळे पॅरॅमिटर 2014 पासूनच आले आधी सगळं छान होत....अर्थव्यवस्था वाढतच नाही हा पूर्व ग्रह धरून विश्लेषण करू नये, आणि सगळ्यात मोठी चूक ही की निवडणूक जाती वर झालं नाही हे सांगणे
खाणारी तोंडे जास्त असतील तर ते कुटुंब दरिद्रीच राहणार. ज्या कुटुंबात कमी असतील त्यांना प्रगतीच्या संधी जास्त असतील. आता जर पहिल्या प्रकारच कुटुंब दरिद्रीच राहिले तर त्याला समाज किंवा सरकार जबाबदार कसेॽ ते कुटुंब त्या दारिद्र्याला जबाबदार नाही काॽ
Masta!
Khup abhyaspurna vishleshan kele aahe.
Thankyou for sharing your insights with us.
हातेकर काय बोलणार?त्यानाही माहीत आहे परिस्थिती .पण स्वत:च एक विश्लेषण असतं बुद्धिवंतांचं.
Excellent discussion. Thanks.
Critical analysis ...human angle... thanks
अरे सर्व राजकारणी विश्लेषण करणारेना एवढे तरी समजतं का ? आपल्या भारतातील शेट्रफळ वाढले जात नाही तो पर्यंत रोजगानिर्मिती प्रश्न कोणतीही सरकारे सोडू शकनार नाही ! विश्लेषण करणारे सत्य सांगत नाही लोकसंख्या वाढत आहे रोजगार निर्मिती अपूर्ण पडणार आहे
खूपच सुंदर विश्लेषण केले आहे
पकोडे व्यवसाय खुप जोरात आहे
Rojgar vadtoy tar kaaal Marine lines itki gardi kashi zhali
Mala kiti CA, CFA, MBA mahite, PWC dadar la kaam kartaat..te pan gele rally madhe...cricket rally ani rozgaar cha kaahi sambandh nai ho😅
Can you also make podcast on how to utilise this data for day to day activities like job opportunities, investment.
पाचलग साहेब आपल्या चर्चेत खुपच गैर समज दुर होतो बीजेपीवाले म्हणतात कि देशाच्या फाळणीच्या वेळी आंबेडकर म्हणत होते कि सर्वं मुसलमानांना पाकिस्तान मद्धे जाऊ द्या हे खर आहे का यावर चर्चा घडवावी
Anaemia हा सुखवस्तू घरातल्या स्त्रियांना सुद्धा असतो in huge proportion, अगदीं स्वतः चांगल्या मॅनेजर किंवा तत्सम कोटीच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुध्धा असतो. त्यामुळे anaemia असणे cannot be equated to poverty/deprived population
Exactly maam... spot on
He is PhD Economics
Choice for few.. but others may not have that choice.
@@jitendrasonawane2553 but it may lead to a bias while studying.
सरांचे अनेक अंदाज madhe बाजारातील असंघटित क्षेत्र आणि मध्यमवर्गीय नाहीच आहे 😂😂😂 गरीब आणि श्रीमंत सोडून पण जग आहे आहो.....बर हेच लोक कर भरतात आणि ह्यांचा आकडा वाढता आहे हे सरांनी मांडलच नाही
एल एंड टी कंपनी ला 40000 कर्मचार्यांनी आवश्यक्ता आहे. त्यांना बेरोज़गार लोकं पाठवा
ह्यांना निकष बदलण्या चा हक कोणी दिला ?
भारतात असलेली विषमता प्रामुख्याने आर्थिक विषमता ही ब्रिटिश काळापेक्षा आता जास्त आहे असा उल्लेख झाला, तर ह्यासाठी उदारीकरण किंवा खासगीकरण हे जबाबदार आहेत का?
माझ्या मते आपण समाजवादाची मुलभूत मुल्य काळाच्या ओघात हरवत चाललोय... समन्वय हवा तोच घालवलाय ... आता डॅमेज कंट्रोल करण हाताबाहेर होतयं...ह्यातून बाहेर पडू तेव्हा कदाचित वेळ गेलेली असेल
1990 chya adhi samajwaad hota tevha saglech bhikari hote.... ata vishamta jari vadhli tari samajwad chya kala yevdhe apan bhikari nahi aahot.
1990 chya adhi sagle hasayche aplyavarte.
सगळ्यात आधी जाती धर्माच्या नावाखाली जगणं आणि मतदान करणं बंद केलं पाहिजे जर आर्थिक विषमता दूर करायची असेल तर दलित आदिवासी यामधील किती मंडळी करोडपती आहे ते बघा हे झालं अगदी खालच्या लोकांचं जेव्हा आपण Elite class ज्याला बोलतो ते त्यांची कंपनी दुसऱ्याच्या ताब्यात देत नाहीत भारतात जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठी घराणी च चालवत आहेत तेच जर आपण यूरोप अमेरिका इंग्लंड सारख्या प्रगत देशाकडे बघितलं तर तिकडे घराणेशाही खूप कमी दिसते आणि म्हणून च सत्या नाडेला सुंदर पिचाई सारखी मंडळी मोठ्या कंपन्या चे सीईओ आहेत हे दोन प्रमुख कारण आहेत आणि यातली तफावत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. कोणी किती ही बाता हाणू द्या इकॉनॉमी ला घेवून या देशात श्रीमंत श्रीमंत होत जाणार आणि गरीब गरीब होत जाणार खूप कमी लोक यातून बाहेर पडतील वेगवेगळ्या कारणांमुळे मग कोणी खूप शिकून पैसा कमवेल तर कोणाचा छोटा उद्योग त्याला साथ देईल मोठं होण्यासाठी यात त्याचे हितगुज आलेच कोणाच्या ओळखीने वगैरे
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
God bless all
One of Ledtist चॅनल when "u r inviting ध्रुव राठी viewers aee eagerly wanting for that ???
अगोदरच कमावून बसलेले पैसे शेअर बाजारात गुंतवलेले असल्याने व अजूनही सध्या बुलिश होत चाललेल्या शेअर बाजारामुळे महागाईची कोणतीही झळ पोचली नाही त्यामुळे शहरी मतदार bjp ला मतदान करतो
मुंबई मधे गुजराती मार्वाडी खूप झाले आहे ते आता मराठी लोकांपेक्ष्या खूप एकजुटीने मुंबई ताब्या घेतली आहे
कारण मराठी लोकांना सरकारीफक्त नोकरी पाहिजे, म्हणजे पगाराव्यतिरिक्त बरंच खायला मिळतं आणि नोकरीवरून कोण काढत नाही. धंदा म्हंटलं की नको म्हणतात.
GDP per capita इतका वाढला नही.... Economy वाढली म्हणून सामान्य मान्सूस श्रीमंत नही होत आहे
OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊OBC want Caste Caste ✊✊✊✊✊✊✊✊
What a joke...Ambani's prewedding and he says Local Caterer doesnt get money
तुम्ही प्रत्येक थमनेल मध्ये question Mark का लावता... सरळ स्टेटमेंट का देत नाही... तुम्हाला पण ed ची भीती वाटते का?
Kahi patla nahi baba, sarva index type he foreign designed aahet, tyacha bharta shib kahi sambandha nahi, hy index nusar Afghan Ani Siriya til lok bharta pekaha jasta happy aahet...Srilanka per capita income bhata peksha jasta aahe Ani tikde Shrilanka bankrupt aahe...he sagle news channels la ghevun propogenda karat aahet...foreign funding ne
प्रधामन्त्री किसान योजना(६००० दर तिमही) , अटल विमा योजना, प्रधान मंत्री आवास योजना, शौचालय नाही मिळाले का शेतकऱ्यांना?
मोदींना कमी मत मीळण्याच कारण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातला जातीवाद आणि एक दानव नेता आहे
थोडक्यात काय तर भाजपाने देशाचं वाटोळं केलं
BJP che matadar he fakta Shahari nahi...he logic chukiche aahe..
BJP cha voter ha Hindu , rashtra vadi, progressive minded and fukat kahi na magnara aahe...
तुमचा सर्वे पूर्ण चुकला होता
आम्ही बेशरम आहोत आम्हाला लाज नाही आणि असले बोगस सर्वे करण्यात ते पटाईत आहेत, सर्व करण्याचे लाखो रुपये घ्यायचे त्याचे नमुना प्रश्न तयार करायचे व कॅम्पस मधील हॉस्टेल च्या मुलांन कडून ते फॉर्म भरून घेऊन रिपोर्ट द्यायचा झाला सर्व्ह, मग चुकणार नाही तर बरोबर येणार...😂😂😂😂
Hatekar sahebana ek vichara. Same story tyani 2022 la pan sangitali hoti. World Economic forum, Worlb bank, IMF, ani mahatwacha mhanje tyancha khangress gappa ka ya economic ahalavar or poverty index war. Tyamule Narrative set karana banda kara. Ani asa ka arrecha ase faltuche je madun madhun je pachalag saheb karat aahet te band kara. Ullu nahi ahhet.
Ani ek kaam kara Udyog ka jaat aahet maharashtra baher hyacha avalochan karanara ekhada udyogapatila bolvun video kara. Kase local gunda sarpancha police ani system tras dete