रमाला सनीने लग्न लावण्यासाठी पळवून नेले रमाचा फोन येताच अक्षयने घेतली धाव रमाला वाचवण्यासाठी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • रमाला सनीने लग्न लावण्यासाठी पळवून नेले रमाचा फोन येताच अक्षयने घेतली धाव रमाला वाचवण्यासाठी.

Комментарии • 2

  • @smitavinodyelasangikar3611
    @smitavinodyelasangikar3611 6 часов назад +2

    अक्षयच विसरण्याच नाटक अजुन किती दिवस चालणार आहे. त्याच्या ह्या नाटकामुळे अभि घर सोडून गेला.आणि आता रमा पण त्याच्या आयुष्यातुन निघून जाईल. आनंद आणि जान्हवीशी पण कसा बोलतो? बरं बरं नाही म्हणून आजीने त्याला डोक्यावर चढवून ठेवलं.

  • @akashhiwrale832
    @akashhiwrale832 8 часов назад +2

    अक्षयला नाटक किती महागात पडल. अभि घर सोडून गेला तो फक्त या मुर्ख अक्षयमुळे.