Комментарии •

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d 4 дня назад +2

    पाच वर्षे काय करीत होते आमदार महाशय. निवडणूक आली की हे सर्व चालू होते.

  • @VijayaNaranavar
    @VijayaNaranavar 4 дня назад

    Jay ho

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 3 дня назад

    उन्हाळ्यात पाण्याचे टॅंकर का चालू केले.

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 3 дня назад

    पैसे भरले शिवाय पाणी सोडत नाही.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 дня назад

    हे दोन आमदार भाजपमध्ये नसते तर जेलमध्ये असते.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 дня назад

    एक गाव संपूर्ण भिजत नाही आणि हा आमदार स्वतःला जलनायक म्हणतो.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 дня назад

    अरे टेंभू योजनेला अनिल बाबर यांचे नाव दिले आहे. GR वाचा.

  • @aniljadhav2704
    @aniljadhav2704 4 дня назад +1

    पावसाळ्यात कोण पण पाणी आणेल उन्हाळ्यात टैंकर शिवाय होते का

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 2 дня назад

    Una matdna ala ki. Fakta Pani. Daista