आशिष सर मी आपलं चॅनल रोज पाहतो परंतु तुम्ही सुद्धा फारच समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय असं मनापासून वाटतंय त्यामुळे तुम्हाला खरच मनापासून खुप खुप धन्यवाद आई जगदंबेच्या आशिर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏
ठाकरे सेना उध्वस्त होण्यास संजय राऊत यांनी परिश्रम घेतले. त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्रातून हद्दपार करून समूळ उच्चाटन करण्याचे महापाप मुख्यमंत्री करत आहेत याची केंद्राने गांभीर्याने नोंद घ्यावी.
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनीच करोडो रुपयांना चुना लावला असून त्यास विमा कंपनी सुद्धा जवाबदार आहे 👍
येवढ्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी ED करणार असल्याचे जाहीर करावे , ही सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाहिजे. खूप खूप मोठा घोटाळा प्रकरण आहे.🎉🎉😮😮
मा मुख्यमंत्री साहेब हे एवढे पुरावे कमी आहेत काॽआणी क़ोकाटे साहेब यांचेवर कोण दबाव टाकत आहे त्यांची आजची भाषा बदलली आहे मुंडेना वाचवण्य चे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत
साधी गोष्ट त्या जिल्हा चा मंत्री म्हणून धनजंय मुंडे यांच्या शिफारशीनुसार पद दिलेली असणार .....मग तुम्हीच बगा लाडकी बहिण योजनेचा अध्यश कोण ....कृषी मंत्री कोण ...राख , वाळू कोणी चोरली
धनंजय मुंडे याने इतके पराक्रम केले आहेत ते स्वतःच्या हिमतीवर केली असेल असे वाटत नाही त्याच्यामागे कोणती तरी अदृष्य शक्ती जरूर असेल परंतु याची पूर्णपणे निःपक्षपाती चौकशी होईल का यावर प्रश्न चिन्ह आहे.
मुंडे हे खरे नाव असले तरी मोठ्या मंत्र्यांचे रॉकेट असणार म्हणून त्यांना शिक्षा होतं नाही. संपूर्ण कृषी मंत्री जबाबदार आहेत तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री ही जबाबदार असणार. नसेल तर मीडिया व मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.
देवा भाऊ. Mister clean..Chief minister. जागे व्हा. तुमची प्रतिमा धनुभाऊ घोटाळे मुळे मलीन होत आहे. कठोर निर्णय घेऊन कारवाई करा.धनु घोटाळे ला ऑर्थर रोड च्या सरकारी बराकीत पाठवा.
सेवा केंद्र वाल्यांचे परवाने जरी रद्द केले तरी ते घरातील दुसऱ्या माणसाच्या नावाने नवीन परवाने सेवा केंद्रे काढतील, संबंधित शेतकऱ्यांवर सुद्धा मोका लावा
बघा शेतकरयांना किती जण लूबाडतात म्हणून सरकारने व्यवस्थित लक्ष द्यावे हा सगळा प्रकार शेती मालात पण आहे दुध दर पडले सरकारने अनुदान चालू केले ते कुणाला पोहचले ते मध्ये गप्प तसेच सोयाबीन चे तसेच कापूस कांदा
CSC केंद्र वाले सरकार कधुंत 40पैसे आणि शेतकऱ्या काढून 100 रूपये घेतले आहेत. आणि kyc च्या नावाने पुन्हा शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे शेतकऱ्याला किती लुटणार
मा. आमदार सुरेश धस साहेब आपण आवाज उठवला आपले अभिनंदन
पण यामागे कोण आहे. यांना पाठीशी घालणारे कोण कारवाई होणार का हा प्रश्न आहे
हे सुपारी तंत्रच!!!
😅
भाजपचे आमदार सुरेश धस यांचे जाहीर अभिनंदन
पूर्ण महाराष्ट्र बघत आहे या चॅनलला शुभेच्छा
धन्य वाद साहेब आपण खरं बोलत आहे
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजून मुख्यमंत्र्यांना कुठले पुरावे पाहीजेत
जोपर्यंत त्यांना बॅग जातात तोपर्यंत घेणार नसतील ते,काही बाकी असेल अजून 😅
पूर्ण महाराष्ट्र लुटला एक परळी ने😂 जय मुंडे अँड कंपनी 😂😂😂
इतके आरोप असून सुद्धा मुंडे यांना अटक का होईना
आशिष साहेब हे प्रकरण कधी दाबून जाईल हे तुमाला व लोकांना ही माहित पडणार नाही
आशिष सर मी आपलं चॅनल रोज पाहतो परंतु तुम्ही सुद्धा फारच समाज सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलंय असं मनापासून वाटतंय त्यामुळे तुम्हाला खरच मनापासून खुप खुप धन्यवाद आई जगदंबेच्या आशिर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा न घेता काढून टाकावे जेणेकरून प्रतिमा मलीन होऊ देऊ नये
ठाकरे सेना उध्वस्त होण्यास संजय राऊत यांनी परिश्रम घेतले. त्याच पद्धतीने भाजप महाराष्ट्रातून हद्दपार करून समूळ उच्चाटन करण्याचे महापाप मुख्यमंत्री करत आहेत याची केंद्राने गांभीर्याने नोंद घ्यावी.
अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनीच करोडो रुपयांना चुना लावला असून त्यास विमा कंपनी सुद्धा जवाबदार आहे 👍
पत्रकार मंडळींनी या सर्व मंत्र्यांच्या नार्को चाचणी करण्यासाठी पाठपुरावा करावा
विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान विम्यापासून करू नका
यांचा सुद्धा राजीनामा घ्या
भाजपाचे आमदार सुरेश धस साहेब पीक विमा घोटाळा बाहेर काढला धन्यवाद साहेब महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र साहेब
अधळ दळतय कुञ पिठ खातय
धनु राजीनामा दे, खरा जातिवंत असशील तर
या नवीन कृषी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पाहिजेत आणि त्यांनाच मंत्रिमंडळातून काढला पाहिजे
सुरेश धस साहेब तुम्ही सत्त बाहेर काडता सर्व महाराष्ट्राची जनता बघते आहे मुख्यमंत्राी महोदय दुध का दुध पानी का पानी होऊ द्या.
असे घोटाळे करणाऱ्यांमुळे ज्यांनांगरज आहे त्यांना ही सुविधा मिळत नाही त्यामुळे ज्यांनी हा गैरप्रकार केला त्यांचेवर कठोर कार्यवाही शासनाने करावी
सेवा केंद्र ने घोटाळे केले अस बोलतय आता.....मग त्या विभागाचे कृषी मंत्री झक मारत होते का.......खंडणी च्यां बैठका घेत होते 😂
येवढ्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी ED करणार असल्याचे जाहीर करावे , ही सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाहिजे. खूप खूप मोठा घोटाळा प्रकरण आहे.🎉🎉😮😮
जनाचे नाहीतरी मनाची लाज वाटू दे
जनता सबकुछ जानती है
सगळ्यांच योजनांचा गैरफायदा घेणारे कांहीं लोकं आहेत.
यापुढे सर्व शासकिय योजनां प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात आणाव्यात
Transparency asAli pahije
तरीही त्यांच्या पक्षनेता जनतेलाच विचारतो द्या पुरावे म्हणून
मुंडे कडे कोणतेही मंत्री पद देऊ नका आमदार की रद्द करा
धन्यवाद साहेब खरं बोलल्याबद्दल अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा
खासच ठोस विश्लेषण
मा मुख्यमंत्री साहेब हे एवढे पुरावे कमी आहेत काॽआणी क़ोकाटे साहेब यांचेवर कोण दबाव टाकत आहे त्यांची आजची भाषा बदलली आहे मुंडेना वाचवण्य चे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत
अजून पण अजित दादा ला त्यांचा धनू निर्दोष वाटतोय😅......मुळात अजित दादा च्या राष्ट्रवादी ला खंडणी भेटायची तर त्यांचा धनू चांगला असेल 😂
तथाकथित कृषी मंत्र्याची चौकशी झाली पाहिजे..
पीक विमा योजनेत फार
मोठा घोटाळा झालेला दिसतो.याची पूर्ण चौकशी
करून दोषींवर कारवाई
झालीच पाहिजे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
,, मला वाटते काँग्रस,राष्ट्रवादी, शिवसेना नेते, आमदार, विरोधी पक्षनेते गप्प का आहेत.
फक्त सुरेश धस
सर तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडून धरा शेतकऱ्याचे आश़ीवाद लागतेन तुम्हाला जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभुराजे
क्रुषिमंञी कोकाटे तुम्हाले लाज वाटलीपाहिजे कोणत्याही
माझी लोकमत ला एक विनंती आहे तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा दस साहेबांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे तर गुंडगिरी खतम होईल
वारे बीड जिल्हा no. ०१.
एक नंबर धस साहेब
आरे याचाच अर्थ बोगस software आहे
अधार लिंक असल्यावर असा व्हयला नको
विद्यमान कृषीमंत्री यांची केविलवाणी धडपड.माजी कृषीमंत्रयाला वाचवण्याची
In Agriculture Department in each section corruption done by @Agriculture Minister
पण असल्या योजना आता बंद झल्या ते योग्यच.
आता म्हनु नका बीड ला बदनाम करू नका
मंत्री धनंजय मुंडे सगळीकडे घेरले गेले आहेत 😭😭😭😭😭😭😭i😭😭😭😭😭😭😭
धन्या 🥵🥵अति निर्लज्ज 🥵🥵
तुम्ही संतोष देशमुख प्रकरण दाबायचं चालू केले का मीडिया वाल्यांनी फडणवीस साहेबांनी याचे उत्तर पहिले सांगा
साधी गोष्ट त्या जिल्हा चा मंत्री म्हणून धनजंय मुंडे यांच्या शिफारशीनुसार पद दिलेली असणार .....मग तुम्हीच बगा लाडकी बहिण योजनेचा अध्यश कोण ....कृषी मंत्री कोण ...राख , वाळू कोणी चोरली
हा मंत्री सर्व गोलमाल बोलतो
Journalism 👌👌
पिकविम्याऐवजी शेतकऱ्यांना 2000रू महिना द्यावा व लाडका शेतकरी योजना जाहीर करावी धास यांचा घरचा अहेर
Aashish sir he prakaran on laaun dhara . Shubhecha !
लोकं अभिमानाने सांगतात आम्हाला डब्बल विमा मिळाला.
महाराष्ट्र विकून खाला तरी हांचे पोट भरणार नाही. कारण इन्व्हेस्टमेंट करायला हांचा कडे बिल्डर लॉबी आहे.
एवढे लाड का धनंजय मुंडे चे
हाकलून द्या त्याला
विरोधी पक्ष झोपले का ??
रहा ना उभे ठामपणे धस साहेबांसोबत ❤
अवघड दिसतंय हे सगळं 😮😮
धन्याला पाठवा कायमचे घरी , कोणाला समर्थन देताय अजित पवार
धनु भाऊ दोन दोन बायका आणि पैसे खाण्यात एक नंबर.... च्यायला धनु भाऊ..... Tusssi ग्रेट हो 😂😂😂😂 hopeless character
जाधव साहेब नमस्कार
देवेंद्र फडणवीस आता नपुसंक झाले त्यांच्यात २०१४ अगोदर चा जोश नाही राहिला
E V M सरकार
जो आमदार शेतकऱ्यांना न्याय देतो तो कधीच पराजित होत नाही उदाहरण म्हणजे सुरेश अण्णा दस एक नंबर माणूस
विधानसभा निवडणूक अगोदर महाराष्ट्र कळायला पाहिजे होता
आश्चर्य आहे,, निवडून न येता मंत्री😂😂😂😂, बेईमानी, गद्दारी कशासाठी, फक्त पैसे लाटण्यासाठी, लोकांना वेठीस धरण्यासाठी,
सरकारने लाज लज्जा सोडली आहे shetkaryana वाऱ्यावर सोडले आहे कर्जमाफी आश्वासनाची काय झाले आहे
धनंजय मुंडे याने इतके पराक्रम केले आहेत ते स्वतःच्या हिमतीवर केली असेल असे वाटत नाही त्याच्यामागे कोणती तरी अदृष्य शक्ती जरूर असेल परंतु याची पूर्णपणे निःपक्षपाती चौकशी होईल का यावर प्रश्न चिन्ह आहे.
मुंडे हे खरे नाव असले तरी मोठ्या मंत्र्यांचे रॉकेट असणार म्हणून त्यांना शिक्षा होतं नाही. संपूर्ण कृषी मंत्री जबाबदार आहेत तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री ही जबाबदार असणार. नसेल तर मीडिया व मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा.
देवा भाऊ. Mister clean..Chief minister. जागे व्हा. तुमची प्रतिमा धनुभाऊ घोटाळे मुळे मलीन होत आहे. कठोर निर्णय घेऊन कारवाई करा.धनु घोटाळे ला ऑर्थर रोड च्या सरकारी बराकीत पाठवा.
सर्व पुरावा आहे तर धन्याला पण टाका जेलमध्ये
सेवा केंद्र वाल्यांचे परवाने जरी रद्द केले तरी ते घरातील दुसऱ्या माणसाच्या नावाने नवीन परवाने सेवा केंद्रे काढतील, संबंधित शेतकऱ्यांवर सुद्धा मोका लावा
एका अर्जासाठी 40 पैसे नाही तर 40 रुपये मिळतात
आरोप खोटे असतील तर मुंडे साहेबांनी जनतेसमोर आणावेत म्हणजे जनतेला समजेल खरं कोण आणि खोटं कोण
अरे बाबा आतापर्यंत आमच क्षेत्र च नही तरीही मदत मिळाली😂😂😂😂😂
धनु.वालुचा.पैसा.कमवण्याचा.नवीन.पैटर्न
आगदी बरोबर आहे आशिषसर
4percent la vidyamaan कृषी मंत्री रीतसर मान्यता देत आहेत..... यापूर्वीचे तर महाराष्ट्राला माहीत आहेत 😂😂
आधी पुर्ण तपास व्हावा म्हणजे सत्य बाहेर येईल
पिकविमा काढताना कृषी अधिकाऱ्यांनी कॅम्प घेतले होते. त्यात अर्ज भरताना प्रत्येक अर्जमागे अधिकाऱ्यांनी 10 रुपये घेतले होते.
बघा शेतकरयांना किती जण लूबाडतात म्हणून सरकारने व्यवस्थित लक्ष द्यावे हा सगळा प्रकार शेती मालात पण आहे दुध दर पडले सरकारने अनुदान चालू केले ते कुणाला पोहचले ते मध्ये गप्प तसेच सोयाबीन चे तसेच कापूस कांदा
अजित दादा हा डुप्लिकेट नेता आहे आहे
महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अजित दादा गटाला भविष्यात कधीच मतदान करणार नाही
उच्चस्तरीय चौकशी व्हावी. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली. व कडक कारवाई करावी.
दादा सारख्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणार मनाला पटत नाही दादा योग्य तो निर्णय घ्या
Sir.👍
🇮🇳🙏🚩
ना खाउंगा ना खाणे दुंगा.ही अफवा होती
Well. Sir
जाधव.साहेब.महाराष्टात.आशेच.पैसे.कमवायचे.पांयडे.पाडत.राहिले.तर.कस.होनार.महाराष्टातील.शेतकर्याचे
Dhas Saheb, konachyahi dabawala Bali padu nka . Sakal Janata aaplya bajune aahe , rahili. Go Ahead !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती आहेत
या सर्व गोष्टीला अजित पवार चा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे या घोटाळ्याचं काहीही होणार नाही
शेतकऱ्याच पण पुरत नाही या आका व मंत्री यांना लाजा वाटत नाही पहिलेच भाव नाही शेतमालाला शेतकरी परेशान आहेत
Mala taar manik kokate var suddha doubt aahe... Kasa firvato bagha mudde
फडणवीस याच्यांवरचा विसवास उडाला आहे. सत्तेसाठी लोचट, धंनजय मुंडे आणि फडणवीस काहीतरी साटलोट आहे. हे नक्कि आहे .
ज्या मंत्र्यांनी लाभ घेतला, त्याच्याकडून व्याजासहित वसूल करून घ्यावे सरकारने
आण्णा 🙏🙏🙏🙏
पीक विमा या राजकारणी लोकांच्या शेतकरी 1 रुपयात पीक विमा आहे त्यामुळे लोक विचार करत नाही पण 1 रुपयाने किती तरी करोडो लोकांचे पैसे घेतले
Lai Bhari Jadhav Saheb Manala Thumala
हे सर्व सरकारच्या "आशिर्वादाने"शेतकर्यांचा नावाखाली हे राजकारणी आपलेच "उखळ"पांढरे करून घेत आहेत,
आशिष sir. Ya धण्याने harvester Sathi ajent नेमले होत
बच्चूभाऊ कडू तुपकर कोठे गेले का आवाज उठवत नाहीत
Dhanubhau bolbachhan bhari hay
CSC केंद्र वाले सरकार कधुंत 40पैसे आणि शेतकऱ्या काढून 100 रूपये घेतले आहेत.
आणि kyc च्या नावाने पुन्हा शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे
शेतकऱ्याला किती लुटणार