माणसाने स्वतः च्या जीवाची काळजी केली पण त्या बिचाऱ्या जनावरांची काळजी पण घ्यायला पाहिजे होती... सकाळ पासून पुराच्या बातम्या आहेत त्या ठिकाणी ,मग गोठ्यात राहूच का दिले... खूप वाईट वाटले ऐकून 😢
पाणी सोडणार आहे हे जगजाहीर पणे सर्व माध्यमांवर सांगण्यात आले होते, हा घरी जाऊन निवांत झोपतो, जनावरे घरी घेऊन जायला पाहिजे किंवा इतरत्र हलवले पाहिजे .....4 दिवस झाले सतत पाऊस पडतोय धरणातून पाणी सोडणार नाही तर धरण तुटेल मग सर्व गावे वाहून जातील .....तेव्हा काय बोललं .....शेतकऱ्यांच्या भावना समजतात पण वेळेवर जनावर हलवले असते तर काही झालं नष्ट ....त्यांची चूक आणि सरकार च्या नवे रडारड@@abhijeetjadhav2759
निसर्ग आहे पाऊस जास्त पडत असेल तर धरणात पाण्याची आवक जास्त वाढली तर त्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. पाऊस पडणे निसर्गाच्या हातात आहे. नदी काठी गोठा बांधला ही चूक तुमची आहे शेतकरी नदी काठी गोठा बांधत नाही पाणी रात्री जास्त सोडतील हे माहीत असताना तुम्ही ती जनावरे दुसरीकडे कुठेतरी हलवायला पाहिजे होती
दुपारनंतर लाकडं, जनावरं हलवायला हवे होते, पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना लवकर येतो, सरकारने सांगेतो वाट पहायला हवी होती का? निदान त्या बिचाऱ्या जनावरांना तरी अधिक काळजीने सुरक्षित स्थळी न्यायचे. पाणी वाढतंय म्हंटल्यावर कोणीतरी निदान थोडे थांबून लक्ष ठेवणे गरजेचे होते.
संपूर्ण महाराष्ट्रात पुर परिस्थिती असताना रात्री गुरकडे लक्ष द्यायचे होते , पुराचे पाणी १२-१५ मिनिटात नाही वाढलं, जनावरे सुरक्षित ठिकाणी न्यायचे होते किंवा मोकळी सोडायची होती.
kiti dharn owarflow honar hyachi akadewari nay jewa t wahu lagal tewa kut kalal owarflow hoyachya agodar 1 2 diwas agodar kay tari hat pay halawayala haw hot pan delhichya dari niwadnukichi tayyar bhari ekach tayyari fakt niwadnukichi baki baki roadala bhagad padal tewa kalal hit owarflow zal tewa kalal mhanje Kay tari hot tewa raygadala jewa jag yete tewa hit punyala jewa jag yete tewa panyani bharun tutumb
प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता खडकवासला धरणातून विसर्ग सोडलेला आहे. सरकारने ही जबाबदारी स्वीकारून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
Pl avoid further new comers entry in pune or Mumbai corporation area. Pl let them settled in their own village by providing govt facilities aid .facilities
To keep excess water storage in the dam during rainy seasons than required and flooding all of suddenly is dangerous , the govt is totally responsible for this tragedy and should give compensation to concern farmer ,looking to the picture of Pune city also peoples suffered heavy losses due to sudden water attacks, govt should do panchnama of all affected areas and give compensation.
Back water wadhale tar Pani sodavech lagnar. Dharan phutale ati load mule tar apanch tyana oradnar. She shevati sarkar pan manasech ahet. Khare tar nadichya redline aat 1 kahi bandhkam thevata yet nahi. Rule modun lok rahat ahet. Ya sarvanche Sthalantar karave
Kal 40000 qusecs khadakvasala madhun sodnar sangitale hote. Adhich janavare war anun badhayala havi hoti. Punyat sagalikadech purache pani yet ahe. He mahiti aselch na tya kakana. Sarakhe sarkar jababdar ase nahi bolata yenar. Apali pan jababdari ahe.
तुझ नुकसान झाल हे ठीक हे त्याबद्दल तुला दुःख झालं असेल आम्हाला ही दुःख आहे पण .... रात्री मधी एवढा पाऊस झाला... २०१२ नंतर आत्ता झालंय पाऊस ते पण 5 तासात ..... पूर्व कल्पना द्यायचा विषय तर तू नदीकाठी गोठा बांधलाय नेहमी येत नाई पाणी अस ओरडतो पण नेहमी एवढा पाऊस पडत नाही मित्रा..... आणि पाणी सोडण्याच्या प्रमाणात कमी जास्त केलं नाही आणि वरच्या धरणातून फ्लो आला आणि फुटला धरण तर काय करणार ????
News war 4 divsa pashn kholapur & sangli pura cha update yet aahe pan pune madhe pur aalai yekdam aajach sakadi breaking news😓😓 very bad for pune people
नियम बाह्य ठिकाणी गोठा बांधला असाल तर सरकार कसे काय मदत करतील. थोडे नियम तरी बघा. आता हे म्हणत आहेत की सरकारने मदत करावी सगळे बरोबर आहे भावना तीव्र आहे. पण आपण किती इन्कम टॅक्स भरलात. शहरातली सगळी नोकरदार वर्ग बिचारे टॅक्स भरतील. सरकार सगळे टॅक्स त्यांच्यावर टाकतात. शेतकरी वर्ग जे 20 लाख उत्पन्न काढत आहेत त्यांना टॅक्स का लावू नये. काही जण म्हणतील दूध प्यायला चहा प्यायला भाज्या खायला गोड वाटते ,भाऊ शहरातली लोक विकत घेतात म्हणून दोन पैका जास्त मिळतो म्हणूनच तर डेअरीला दूध टाकता ना आपण... त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार आणि सर्वसामान्य शेतकरी नेहमीच भरडला जातोय. शहरात खर्च किती आहे हे ग्रामीण भागातील व्यक्तीला दुसरे सांगायला नको. सगळ्या शहरांचा सत्यानाश झालाय....या विकासापायी . 1. पाणी समस्या 2.रस्ते समस्या 3. वाहतूक समस्या 4. Law and order समस्या 5. शिक्षण समस्या 6. दवाखाना 7. कचरा व्यवस्थापन आणि मुळातच भारतीयांना कुठलेही काम पटकन आणि वाम मार्गाने कसे होईल हेच बघायचे असते. जेवढी गावे शहरात समविष्ट झालीत त्यावर नजर टाकली तर , कूठे प्लॅनिंग नावाचा हिशोब नाही. निमुळते रस्ते आणि टोलेजंग building... Tanker ne पाणी व्यवस्था... गुन्हेगारी , स्थानिक गुंड आणि बरेच..... अवघड आहे...
आता तरी माणसानी सुधारले पाहिजे कारण नदीचे नाले केले.कृषी उद्योग नेसतानुबुत करण्याचा प्रकार आहे.पुणेकर काय सर्व महाराष्ट्रातील जनतेने जागृत होऊ या बळीराजाला देशोधडीला लावुन त्याच्या जमिनी बळकावण्याचा डाव आहे.तुम्हीच बघा नद्याची आज काय परिस्थिती केली आहे. एका ठिकाणी नदीच्या पात्रातुन मेट्रो गेली आहे, हा कुठला निसर्गाच्या विरोधात विकास आहे.आपणच याचा विचार केला पाहिेजे.
दादा काही असो.पण जनावरान पशी मुक्काम करायला पाहिजे. मी पण एक शेतकरी आहे.माझ्या गोठ्यात 24 तास माणूस असते .पाऊस चालू झाला तर गोठ्या केडे जायला पाहिजे .प्रशासन काय करतय म्हणताय .तुमच्या गाई तुम्हाला काळजी नाही.पाणी का सोडला म्हणता.आणि पूर्ण ड्यामच फुटला असता तर काय झाल असत .
पुणेमध्ये दुष्काळ व्यवस्थापन ठीसाळ. मोटर बोटीवरच्या मोटारी नादुरुस्त . कलेक्टरचे दुर्लक्ष मुळे धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टरने नागरिकांना पुर्व सुचना दिल्या नाही. त्याच्यावर चौकशी लावा
अरे काय तोंडाला येईल ते बोलतोय हा माणूस..... स्वतःची आणि जनावरांची काळजी घेणे ही स्वतःची जबाबदारी असते चार दिवसापासून पाऊस चालू आहे धरणात पाणी वाढलं की ते सोडणारच ना हे आपल्याला समजायला हवं की आता आपण स्थलांतर करायला पाहिजे यात कोणी कशाला येऊन सांगाल आपल्याला की तुम्ही स्थलांतर करा आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे उगाचच उठ सूट दुसऱ्यांना दोष देण्यात काही काही शहाणपण नाही. जो येतो तो आपली चुकलं पाहण्यासाठी दुसऱ्याला दोष देत राहतो.
मुंबई तक टीमला विनंती आहे या शेतकऱ्यांचा जर का फोन नंबर असेल तर द्या आम्ही त्याला मदत तीचा हात म्हणूनएक साहिवाल कालवड देणार आहे त्या शेतकऱ्याला गरज आहे मदतीची
महाराष्ट्र सरकारने तात्काळ मदत करावी ही नम्र विनंती
माणसाने स्वतः च्या जीवाची काळजी केली पण त्या बिचाऱ्या जनावरांची काळजी पण घ्यायला पाहिजे होती... सकाळ पासून पुराच्या बातम्या आहेत त्या ठिकाणी ,मग गोठ्यात राहूच का दिले... खूप वाईट वाटले ऐकून 😢
Pani jar ratri aale aani sarkar ne sangitale pahije hote na
kahi kalji nahi
tuza niskalji pana
तुमचा गोठा पुररेषेच्या नियंत्रण रेषेच्या आत दिसत आहे असे योग्य नाही वाटत
यात मालकाचा निष्काळजीपणा दिसत आहे, एवढा पाऊस पडत असताना ह्याने गुरांच स्थलांतर करायला हवं होत, 13 मुक्या प्राण्यांचा हकनाक जीव गेला.
अगदी बरोबर आहे
अंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं
गायिजवळ मुक्कामी कोण नसतं... का
Sarkarla tumhi jaga nay tr mara evdech karayche aahe yasati swatachi kalji swatach ghene😂
आरे तु काय शेतकरी आहे का, म्हशी सोडुन देता आले नाही का ,आता बोलतो टपा टपा
Ardha ratri kon aalat tuz
अजून " नदीत " पुढे गोठा..लाकडाची वखार..अजून नदीत घर , चाळ ..बांधकाम , करायचं होतं...
नदीच्या कडेला गोठा बांधणे मुळीच चुकीचे आहे
एवढं पाणी वाढेपर्यंत झोपा काढत होता काय?
उद्यापासून दूध पिऊ नका शेतकऱ्याच्या अवस्था तुला काय कळणार
पाणी सोडणार आहे हे जगजाहीर पणे सर्व माध्यमांवर सांगण्यात आले होते, हा घरी जाऊन निवांत झोपतो, जनावरे घरी घेऊन जायला पाहिजे किंवा इतरत्र हलवले पाहिजे .....4 दिवस झाले सतत पाऊस पडतोय धरणातून पाणी सोडणार नाही तर धरण तुटेल मग सर्व गावे वाहून जातील .....तेव्हा काय बोललं .....शेतकऱ्यांच्या भावना समजतात पण वेळेवर जनावर हलवले असते तर काही झालं नष्ट ....त्यांची चूक आणि सरकार च्या नवे रडारड@@abhijeetjadhav2759
तिथ थांबायचं सावध राहायचं दादा जगाला दोष देऊन उपेग नाही@@abhijeetjadhav2759
Thoda tr vichar kara aani agother video bagha mg phaltu badbad kra
बिचारी मुकी जनावरे 😢
नदी त गोठा बांधल्यावर काय होणार 🙏
दादा गाय 12जनावर गोठयात तुमी घरात गाय पसी कोन
पाऊस खुप झाला,, खडकवासला तुन पाणी सोडनं गरजेचे होते,,नाही तर,अख्खं पुणे पाण्यात असतं,, विनाकारण आरोप करणं चुकीचं.. सावधान रहा सुरक्षित ठिकाणी थांबा 🌹🙏
@@pavangaikwad5751 barobar ahe pan communicate kel ast tr lok savadh rahil aste achanak pani sodl government la kalji nahi dusryachya jivachi
अगदी बरोबर आहे
खूप वाईट अवस्था
रिपोर्टिंग मुंबई तक ची अन जाहिरात आज तक ची डबल इन्कम चालू हे 😂😂
शेतकऱ्याच्या बातम्या दाखवल्यावर मिरच्या लागल्या शेतकऱ्याचा गाईचं दूध प्यायला गोड वाटतं
@@shivajipatil1743 साहेब मी पण शेतकरी आहे
मी सुद्धा शेती करतो
@@shivajipatil1743 साहेब मी सुद्धा शेतकरी आहे
विषय काय आहे अन तुम्ही बोलता काय
मुंबई tak हे मराठी आज tak आहे
पाणी वाढणार आहे हे माहीत नव्हते का? तुमचे चुकले
बरोबर आहे
पाणी अचानक सोडले आहे सूचना न देता @@Ashokwalunj-c3r
@@Ashokwalunj-c3rअंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं
यवढ्या नदीच्या कडीला गोठा बांधतात का 😢
😂नदित गोटा बांदा सुदरनार नाही हे लोक गुराच्यां जाग्यावर हे माणंस पाहिजे होती
आजकाल कोणीही उठसुठ सरकारला धारेवर धरतो
आपली चूक झाली हे मान्य करत नाही
अगदी बरोबर आहे
Aare sarkar chi chuk aahe
Pur stiti bagne konach kam aahe
@@anilkhanolkar2587अंधभक्ता अचानक पाणी सोडलं रे .... किती चाटू पण करावं यांची पण लिमीट असते ..... कित्येक लोकांचं नूकसान झालं
Tuzya aaichya gandit sodal pahije pani
निसर्ग आहे पाऊस जास्त पडत असेल तर धरणात पाण्याची आवक जास्त वाढली तर त्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. पाऊस पडणे निसर्गाच्या हातात आहे. नदी काठी गोठा बांधला ही चूक तुमची आहे शेतकरी नदी काठी गोठा बांधत नाही पाणी रात्री जास्त सोडतील हे माहीत असताना तुम्ही ती जनावरे दुसरीकडे कुठेतरी हलवायला पाहिजे होती
अगदी बरोबर आहे
@@anilkhanolkar2587tuzy ghal zopla
गोठा अजून थोडा पुढे बांधायला पाहिजे होता
दुपारनंतर लाकडं, जनावरं हलवायला हवे होते, पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना लवकर येतो, सरकारने सांगेतो वाट पहायला हवी होती का? निदान त्या बिचाऱ्या जनावरांना तरी अधिक काळजीने सुरक्षित स्थळी न्यायचे. पाणी वाढतंय म्हंटल्यावर कोणीतरी निदान थोडे थांबून लक्ष ठेवणे गरजेचे होते.
अतिशय दुदैवी घटना आहे
पाणी येणार असं माहीत असतांना सावध रहा
Jyanche nuksan zale tyalach mahit kiti jiv taltaltoy te khup pani aley khup nuksan zaley lokanche .
😢😢😢
मुंबई तक रिपोर्टर छान काम केले आहे असेच समाजसेवा करत रहा नाहीतर बाकीचे चॅनेल्स सरकारचे घरगडी झालेत
शेतकऱ्याची भावना बघा जरा
तुम्ही घरी का गेले
😢😢😢😢😢😢😢
दादा तुम्हाला समजला पाहिजे पाणी कधी vadu शकत तेत मुके जनावरांना तुम्ही गमवाल
संपूर्ण महाराष्ट्रात पुर परिस्थिती असताना रात्री गुरकडे लक्ष द्यायचे होते , पुराचे पाणी १२-१५ मिनिटात नाही वाढलं, जनावरे सुरक्षित ठिकाणी न्यायचे होते किंवा मोकळी सोडायची होती.
बाकी सगळे बरोबर आहे, जुलै मध्ये शेवटचे आठवडे जरा धोकादायक असतात. तर दोन आठवडे सतर्क राहिलात तर जनावरे वाचली असती.
सगळा मनाचा कारभार सरकारने केला
पाऊस पाडला का सरकारने . कीव येते.
याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाप लागणार.
तु या भुलोकावर आला त्याला सरकार जबाबदार 😂😂
Aata hyat cm deputy CM ne kay kelay tyani thodis paani sodla
तुझा जन्म यांनच्यामुळेच झाला वाटतें 😂😂😂
मिथुन ची लाळ पिऊन आला काय
Ashya karodo lokanchya dead body war te titha pochlet kai nastai hot
दुधात पाण्याचे प्रमाण वाढल्याने असे घडले
Gothyat paani yei parynt mukya pranyanchi athavan nhi aali ka. ....
Ratri 12 nantar pur aala aashn tar kuthe mahit honar
Pani vadhanar hot tyala mahit hot tri gela zopayal😢
He haramkhor log janavranchi khup hal krtat tyla kalat nvt ka pani wadat ahe
😢😢😭
kiti dharn owarflow honar hyachi akadewari nay
jewa t wahu lagal tewa kut kalal
owarflow hoyachya agodar 1 2 diwas agodar
kay tari hat pay halawayala haw hot
pan delhichya dari niwadnukichi tayyar bhari
ekach tayyari fakt niwadnukichi baki
baki roadala bhagad padal tewa kalal hit owarflow zal tewa kalal mhanje Kay tari hot tewa
raygadala jewa jag yete tewa
hit punyala jewa jag yete tewa panyani bharun tutumb
प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता खडकवासला धरणातून विसर्ग सोडलेला आहे. सरकारने ही जबाबदारी स्वीकारून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
अहो पाणी सोडाय पाहीजे पण पुर्व सुचना न देता पाणी सोडताय कितपत खर आहे.
कोण झोपेल?
😢😢
अतिक्रमण मध्ये हा गोठा बांधला असेल
Are murkha gaon wala aahe to
To sangto he na tyachi jaga sarvey no sah...
लयं हुशार आहेस तू आणा
2005 madhe sudha Mumbai la asech kele hote,amche sudha nuksan zalele.Govt.kahi det nahi.
Pl avoid further new comers entry in pune or Mumbai corporation area.
Pl let them settled in their own village by providing govt facilities aid .facilities
त्या शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात यावी
काही वर्षांपूर्वी Real Time Flood Forecasting System मोठा गवगवा करून कार्यरत केली होती तिचा काय उपयोग झाला? आताची अवस्था काय असावी याची कल्पना येते
To keep excess water storage in the dam during rainy seasons than required and flooding all of suddenly is dangerous , the govt is totally responsible for this tragedy and should give compensation to concern farmer ,looking to the picture of Pune city also peoples suffered heavy losses due to sudden water attacks, govt should do panchnama of all affected areas and give compensation.
उजनी धरण minus मध्ये आहे.. त्या time la पाणी सोडायचे नाही... आणि न सूचना देता रात्री अपरात्री पाणी सोडायचे... ज्याचे जळते त्यालाच कळते...
Back water wadhale tar Pani sodavech lagnar. Dharan phutale ati load mule tar apanch tyana oradnar. She shevati sarkar pan manasech ahet.
Khare tar nadichya redline aat 1 kahi bandhkam thevata yet nahi. Rule modun lok rahat ahet. Ya sarvanche Sthalantar karave
Kal 40000 qusecs khadakvasala madhun sodnar sangitale hote. Adhich janavare war anun badhayala havi hoti. Punyat sagalikadech purache pani yet ahe. He mahiti aselch na tya kakana. Sarakhe sarkar jababdar ase nahi bolata yenar. Apali pan jababdari ahe.
तुझ नुकसान झाल हे ठीक हे त्याबद्दल तुला दुःख झालं असेल आम्हाला ही दुःख आहे पण .... रात्री मधी एवढा पाऊस झाला... २०१२ नंतर आत्ता झालंय पाऊस ते पण 5 तासात ..... पूर्व कल्पना द्यायचा विषय तर तू नदीकाठी गोठा बांधलाय नेहमी येत नाई पाणी अस ओरडतो पण नेहमी एवढा पाऊस पडत नाही मित्रा..... आणि पाणी सोडण्याच्या प्रमाणात कमी जास्त केलं नाही आणि वरच्या धरणातून फ्लो आला आणि फुटला धरण तर काय करणार ????
निष्काळजी
Nadi patrat ajun atikraman kara
त्या गुरांच काही नाहीये ह्याला बोलण्यातून निष्काळजी पणा दिसत आहे. फक्त हौस आणि पैश्यासाठी पाळल्या होत्या.
News war 4 divsa pashn kholapur & sangli pura cha update yet aahe pan pune madhe pur aalai yekdam aajach sakadi breaking news😓😓 very bad for pune people
5 divas zale punyat Surya che darshan nahi zale...aani sneck disayla lagle
नदीकाठच्या रहाणार्या ज़नतेनी सावध रहाणे
कारण कधी पाऊस वाढवुन कधीही धरणातुन पाणी सोडवु शकत तेव्हा सावध रहा
याचा गोठा च नदी पात्र मधे आहे
पाणी वाडल ट जाऊन पह्याच आणि जनावरांना मोकळ सोडायचं होत
अकल नाही दिसतंय
गायी होत्या का म्हशी ते बघा अगोदर
नियम बाह्य ठिकाणी गोठा बांधला असाल तर सरकार कसे काय मदत करतील. थोडे नियम तरी बघा. आता हे म्हणत आहेत की सरकारने मदत करावी सगळे बरोबर आहे भावना तीव्र आहे. पण आपण किती इन्कम टॅक्स भरलात. शहरातली सगळी नोकरदार वर्ग बिचारे टॅक्स भरतील. सरकार सगळे टॅक्स त्यांच्यावर टाकतात. शेतकरी वर्ग जे 20 लाख उत्पन्न काढत आहेत त्यांना टॅक्स का लावू नये. काही जण म्हणतील दूध प्यायला चहा प्यायला भाज्या खायला गोड वाटते ,भाऊ शहरातली लोक विकत घेतात म्हणून दोन पैका जास्त मिळतो म्हणूनच तर डेअरीला दूध टाकता ना आपण... त्यामुळे सर्वसामान्य नोकरदार आणि सर्वसामान्य शेतकरी नेहमीच भरडला जातोय.
शहरात खर्च किती आहे हे ग्रामीण भागातील व्यक्तीला दुसरे सांगायला नको. सगळ्या शहरांचा सत्यानाश झालाय....या विकासापायी .
1. पाणी समस्या
2.रस्ते समस्या
3. वाहतूक समस्या
4. Law and order समस्या
5. शिक्षण समस्या
6. दवाखाना
7. कचरा व्यवस्थापन
आणि मुळातच भारतीयांना कुठलेही काम पटकन आणि वाम मार्गाने कसे होईल हेच बघायचे असते.
जेवढी गावे शहरात समविष्ट झालीत त्यावर नजर टाकली तर , कूठे प्लॅनिंग नावाचा हिशोब नाही.
निमुळते रस्ते आणि टोलेजंग building...
Tanker ne पाणी व्यवस्था...
गुन्हेगारी , स्थानिक गुंड आणि बरेच.....
अवघड आहे...
शेतकऱ्यांना माहिती आहे सरकारला वेठीस धरणे. नाहीतर मतदानाची धमकी द्यायची. घडलेली घटना वाईटच आहे पण पुराचं पाणी वाढेपर्यंत हा करत काय होता.
चूक तर तुमची पण आहे पूर रेषा मध्ये कोण गोठा बांधत
😥
पालकमंत्री अजितदादा बघा आपण देखील शेतकरी आहे
नादी पात्राच्या जवळ गोठा आहे, शेतकऱ्याने जाणवराणा मोकळ सोडन गरजेचं होत
खडकवासला धरण भरलं होत आणि पाणी सोडने गरजेचे होते नायतर पुणे पाण्यात असत मुळात गोठा जवळ आहे
सिंचन घोटाळे करणाऱ्याला पाण्याचं नियोजन जमले नाही गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे
Enough warning was given why people were still there
पूर नियंत्रण कक्षाच्या आतमध्ये गोठा करणं चुकीचं आहे
आता तरी माणसानी सुधारले पाहिजे कारण नदीचे नाले केले.कृषी उद्योग नेसतानुबुत करण्याचा प्रकार आहे.पुणेकर काय सर्व महाराष्ट्रातील जनतेने जागृत होऊ या बळीराजाला देशोधडीला लावुन त्याच्या जमिनी बळकावण्याचा डाव आहे.तुम्हीच बघा नद्याची आज काय परिस्थिती केली आहे. एका ठिकाणी नदीच्या पात्रातुन मेट्रो गेली आहे, हा कुठला निसर्गाच्या विरोधात विकास आहे.आपणच याचा विचार केला पाहिेजे.
पाणी अचानक सोडले आहे. कोणतीही सूचना पाठबधारे खात्याने दिली नव्हती
नदीचे पात्र कमी आणि धरणातून पाणि जास्त सोडण्यात आले . त्यामुळे नदीतील पाणि पात्राबाहेर जावून शहरांत घुसले . चौकशी करावी
नदीतील जमीन बळकावली असणार
पण तुम्हाला कस कळल नाही एवढा पाऊस येतोय आपल्या गोठ्यात पाणी येईल का असा अंदाज लावता येतो
दादा काही असो.पण जनावरान पशी मुक्काम करायला पाहिजे. मी पण एक शेतकरी आहे.माझ्या गोठ्यात 24 तास माणूस असते .पाऊस चालू झाला तर गोठ्या केडे जायला पाहिजे .प्रशासन काय करतय म्हणताय .तुमच्या गाई तुम्हाला काळजी नाही.पाणी का सोडला म्हणता.आणि पूर्ण ड्यामच फुटला असता तर काय झाल असत .
गोठा नदी पात्र के इतने करीब क्यों है ये भी देखना होगा
8०% धरण भरल त्याच वेळेत सोडm पाहिजे होत अधिकाऱ्यI ला बडतर्फ करा
Pl stop entry of new comers in pune or Mumbai,
Let them settled in their village .
Pl don't allow new comers entry in pune or Mumbai.
Let them settled in village area.
नक्की किती जनावर मेली 10/12.. यांनाच माहिती नाही
Paani paavus baghun sodayla pahije hote ek dum paavus aani paani jar sodale tech honar..
पुणेमध्ये दुष्काळ व्यवस्थापन ठीसाळ. मोटर बोटीवरच्या मोटारी नादुरुस्त . कलेक्टरचे दुर्लक्ष मुळे धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टरने नागरिकांना पुर्व सुचना दिल्या नाही. त्याच्यावर चौकशी लावा
Kharokhar ya government la लोकांची काळजी नाही.
He be nahi as😢
या राजकारण करनारि लोकांना काय कळनार
Ajun kiti khota bolayacha...sheti aahe tyanchi.nadipatrat
आता द्या यांला अनुदान 🤣🤣🤣🤣
Nadi patratil atikraman kadhayala have sarv
अरे काय तोंडाला येईल ते बोलतोय हा माणूस..... स्वतःची आणि जनावरांची काळजी घेणे ही स्वतःची जबाबदारी असते चार दिवसापासून पाऊस चालू आहे धरणात पाणी वाढलं की ते सोडणारच ना हे आपल्याला समजायला हवं की आता आपण स्थलांतर करायला पाहिजे यात कोणी कशाला येऊन सांगाल आपल्याला की तुम्ही स्थलांतर करा आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे उगाचच उठ सूट दुसऱ्यांना दोष देण्यात काही काही शहाणपण नाही. जो येतो तो आपली चुकलं पाहण्यासाठी दुसऱ्याला दोष देत राहतो.
पाणी सोडण्याचे ढिसाळ नीयोजना
तुमची 10-12 जनावर आहे तर तुम्ही वस्ती राहायला पाहिजे
Gotha thoda alikade bandhala ahe
नदीवर शेड बांधले
मुंबई तक टीमला विनंती आहे या शेतकऱ्यांचा जर का फोन नंबर असेल तर द्या आम्ही त्याला मदत तीचा हात म्हणूनएक साहिवाल कालवड देणार आहे
त्या शेतकऱ्याला गरज आहे मदतीची
तुम्हाला एवढा पाऊस चालू आहे माहीत असताना पाणी जाणार कुठे? सगळ्या न्युज ला आहे तुम्ही ध्यान द्यायला पाहिजे होते सरकार ने या वर्षी ज्यादा पाऊस पाडला
पावसाचा अंदाज घेवून शेतकरी पहिला आपल्या गुरांना दावण सोडून घरात घेतो , थोड लक्षात घ्यायला हवं होतं नाहक मुकं जनावर बळी गेलं
Nadi kinarichya lokanna suchna dilya hotya na mang kalat kase nahi ya lokanna
Are pavus la aahe , purache divas aahet , kashla tya mukya janvrun bandun ghari gely
...akal nvti ka
अरे बाबा बाहेर निघा पाणी पातळी वाढ तेय
शेतकऱ्याला कळत नाही😂😂 सार्क मुख्यमंत्री कडेच काय आहे
मुख्यमंत्री यांनी यांची जनावरे राखायला पाहिजे होती, आणि शेतकरी स्वतः घरात झोपतो😂
Pune Andheri nagari 😡😡😡😡