छत्रपति शिवाजी महाराज के प्रेरक उद्धरण " अपना सिर कभी मत झुकाओ, हमेशा उसे ऊंचा रखो। " स्वतंत्रता एक वरदान है, जिसे पाने का अधिकार सभी को है।" "जब आप उत्साही होते हैं, तो पहाड़ भी मिट्टी के ढेर जैसा दिखता है।" "दुश्मन को कमजोर मत समझो, फिर बहुत मजबूत समझकर भी मत डरो।"
शरद पवार ह्याला हिंदुत्वाचे काही घेणे देणे नाही आणि शिवाजी महाराज यांचे विचाराला काही देणे घेणे नाही शरद पवार यांच्या तोंडातुन कधी शिवाजी महाराज यांचे नाव सुध्दा घेत नाही पण अजित पवार यांच्या तोंडातून तरी शिवाजी महाराज यांचे विचार नाव आणि विचार तरी निघतात
@@balkrishnachaudhari9423 काय तर मग? साले हे सगळे राजकारणी माजले आहेत. जनतेचा पैसा लुटायचा आणि आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी महाराजांचं नाव घ्यायचं ही सवयच लागली आहे यांना.. शिवाजी महाराजांचं नाव कोणीही घेऊ शकतं पण शिवाजी महाराजांचे विचार कॄतीत आणणं गरजेचं आहे पण तसं करताना कुठलाच राजकारणी दिसत नाही.
अहो अजित पवार आपण अजूनही स्वराज्य रक्षक असच म्हणताय संभाजी राजांना धर्मवीर बोलायला तुम्हाला काय अवघड होत काय अहो धर्मासाठीच त्यांनी हाल अपेष्ठा सोसल्या ते धर्मवीरच होते
अरे बाबा कोहिनुर हिऱ्याच इतिहास वाच तो ज्याच्या कडे गेला त्या राज्याच्या देशाचं पतन झालं आम्हाला कोहिनुर हिरा नको कोहिनुर हिरे हवे ज्यांच्या रक्तात देश प्रेम असावे त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजची जगदंबा तलवार आणता आली तर बघा 🙏🙏🙏
महायुतीचे शिवशाही सरकार 💐शिवरायांविरूद्ध असलेल्या फडतूसांना योग्य उत्तर दिले . रक्ताचे शिवप्रेमी परत आपलेच सरकार बहुमताने आणणार 💐
छत्रपति शिवाजी महाराज के प्रेरक उद्धरण
" अपना सिर कभी मत झुकाओ, हमेशा उसे ऊंचा रखो। " स्वतंत्रता एक वरदान है, जिसे पाने का अधिकार सभी को है।" "जब आप उत्साही होते हैं, तो पहाड़ भी मिट्टी के ढेर जैसा दिखता है।" "दुश्मन को कमजोर मत समझो, फिर बहुत मजबूत समझकर भी मत डरो।"
🚩ही वाघनखे जिथं अफजल्या संपवला त्याठिकाणी प्रतापगडावर कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यात यावीत, तसे प्रयत्न व्हावेत, ही सरकारला विनंती. 🙏🚩
Ajitdada vikas purush ❤❤
Fakt mahauti
शरद पवार ह्याला हिंदुत्वाचे काही घेणे देणे नाही आणि शिवाजी महाराज यांचे विचाराला काही देणे घेणे नाही शरद पवार यांच्या तोंडातुन कधी शिवाजी महाराज यांचे नाव सुध्दा घेत नाही पण अजित पवार यांच्या तोंडातून तरी शिवाजी महाराज यांचे विचार नाव आणि विचार तरी निघतात
70 हजार कोटी पचवल्याचा परिणाम.. दाऊदला क्लिनचीट मिळाली तर तो ही अनेक महापुरुषांचा जयजयकार करेल..
अगदी बरोबर आहे कारण त्यांचा फॉर्मुलास एम आहे
@@Sanhyadri-veerभावा चांगल्या ठिकाणी तरी राजकारण सोडून बोलावं
@@balkrishnachaudhari9423 काय तर मग? साले हे सगळे राजकारणी माजले आहेत. जनतेचा पैसा लुटायचा आणि आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी महाराजांचं नाव घ्यायचं ही सवयच लागली आहे यांना.. शिवाजी महाराजांचं नाव कोणीही घेऊ शकतं पण शिवाजी महाराजांचे विचार कॄतीत आणणं गरजेचं आहे पण तसं करताना कुठलाच राजकारणी दिसत नाही.
हे वाघनखं जेथे अफजलखान फाडला तेथे जरूर 8 दिवस ठेवा
मस्त😅
अहो अजित पवार आपण अजूनही स्वराज्य रक्षक असच म्हणताय संभाजी राजांना धर्मवीर बोलायला तुम्हाला काय अवघड होत काय अहो धर्मासाठीच त्यांनी हाल अपेष्ठा सोसल्या ते धर्मवीरच होते
Shetmalala bhav dya kanda niryat kara delhicha shrimantanna swastat kanda ka khau ghalta.
Kohinoor suddha Bharat deshat Aana
जिथे आहे तिथेच राहूदे.. ही राजकारणी मंडळी कधी कोहिनूर हिऱ्याचा बाजार करतील कळणारही नाही
Magh modi sarkar kas jalh dada
कोहिनुर हिरा कधी भारतमध्ये आणणार ते सांगा जाहीर kra
अरे बाबा कोहिनुर हिऱ्याच इतिहास वाच तो ज्याच्या कडे गेला त्या राज्याच्या देशाचं पतन झालं आम्हाला कोहिनुर हिरा नको कोहिनुर हिरे हवे ज्यांच्या रक्तात देश प्रेम असावे त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजची जगदंबा तलवार आणता आली तर बघा 🙏🙏🙏
हा चुनावी जुमलाचं आहे हे अगदीचं खरयं
वाघ नखं सरकार मुकं प्रतीकृती पण शिवराजांची नखं हाय की नाई पुन्हा जुमलाई
भ्रष्टाचार करणा-यांना जनता जागा दाखवते.... तुम्ही कीतीबी डांगोरा पीटा..... महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता तुमचा माज उतरवणारच
Gp bas Gharat .vote kr ami ye gp
तुम्ही मोदी च सरकार म्हणते
बिघडलं काय इथून मागे देखील जेवढे पंतप्रधान झाले त्यांचे नाव घेऊन संपूर्ण मीडिया म्हणत होती तेव्हा तुला दिसत नाही का भावा