Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बीगर आकलीचा क्रुषीमंत्री असला की असंच होनार.
सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे
100 पैकी पाच लोकांना पिक विमा मिळालेला आहे तरी बाकीच्या शेतकऱ्यांना केव्हा पिक विमा मिळणार हे स्पष्ट करून त्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या
धस साहेब हे खरं बोलत आहेत गैर विमा भरणार बंद झाले पाहिजे 😢
सात बारा कोरा करून शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत.तेलंगणा प्रमाणे एकरी 12000 रू हे शेतकऱ्याला द्यावे
चोखाटे कृषी मंत्री म्हणल्यावर काय कारवाई होईल..😂
करा न विसरता, अजुन काय पहायचं राहील.😢😢 ना पीक विमा ना अतिवृष्टी अनुदान.
आम्हाला काही पिक विमा नको कर्ज माफी नको वीज बिल माफ नको आम्हाला फक्त आमच्या मनावर मालाला भाव द्या
एक आंबा नासका निघाला म्हणून आंब्याचे झाड तोडणे हे चुकीचंच
आहो ताई तुमचे सरकार सुद्धा बरेच वर्ष होते तुम्ही काय दिले शेतकऱ्यांना
हि योजना बंद करून सरसकट कर्ज माफी करावी,,
Tai 👑
योजना योजना शेतकरी ला सरळ मार्ग ने योजना चा लाभ नाही शेतकरी च्या बांधावर येवून पिक विमा दिला पाहिजे
2029 ला सगळच़या सगळ कऱज माफ करणार आहे त़यामुळे कोणीही काळजी करू नये कोणीही वंचित रहाणार नाही हा आमचा वादा आहे तो पऱयंत किती कऱज काढायचे तेवढे काढा
कर्जमाफी करा आणि शेतकरी बाजार भावाची सरकारचा हस्तक्षेप थांबवावा
सुप्रीया ताई पीकविमा चालूआहे हे नावालाच आहे किसनाला कोणताही फायदा झालांनाही कितीही तक्रार केली पण विमा मिळाला नाही
सर्व फुकट योजना बंद झाल्या पाहिजे फक्त शेत मालाला भाव मिळू द्या बाकी काही नको
Barobar
फक्त आश्वासने देउन बोलणारे कधीच करत नसतात हे 100% खर आहे 🙏🙏
Good 👍👍
करा मतदान अजून BJP, दादा ला आणि शिंदे ना 😂😂
शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे
Vatap kara adhi mag bogus bogus kara😂😂
सुप्रिया ताई आपल ठेवा झाकून.... लोकांचं पहा वाकून....
जे चूक केल आहे त्या शेतकर्याला लाभ देऊ नये 🙏.पन जे आहे खरे त्यांना त्रास का देत आहे
खरे शेतकरी यपासुन् बाकी राहिले आहेत्.
कृषी विभाग म्हणजे, सरकार नाही,,
ई पीक पाहाणी ची तारीख वाढवा फेप्रवारी पर्यंत वाढवा
एक रुपया विमा आल्यापासून विमाच येत नाही
खासदार आमदारांचे वेतन बंद करा
ताई ई पीक पाहाणी अजून पण शेतक्याना भरता येत नाही आणि अट पण फार काढली कां ई पीक पाहणी केल्या शिवाय अनुदान भेटणार नाही हे काय प्रका र आहे
अहो हे फक्त निवडणुकीपुरता टाईमला काढलेला आहे आता बंदच करणार ते
शासनाच्या सर्वच yojana बंद करायला पाहिजे, फ़क्त हमी भाव पाहिजे मालाला, मतदान आल कि घोषणा करता अन् निवडून आले कि विसरता
मुख्यमंत्री काय करत बसून सगळा विसरून गेला
एकता हे आम्हाला विमा मिळाला नाही
का ही शेतकरी चा पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार तेवीस पसून बद केली लाडकी बहिन योजना काढ़ली काही महीना नतर बहिन चा बद करतील
कृषी विभागाणी, 20 %कस्टम आकारणी निर्यात शुल्क कमी करावे,, असं का सरकारला देत नाही,,, भिकारचोट मंत्री आणि प्रशासन
बराबर
कधी गेला तुम्ही मला एकदाही नाही मिळाला तुमचा विमा
मतदान करताना शेण खावुन करतात काय.
बरोबर एकदम सही
बीड जिल्ह्याला सर्व काही माफ आहे
यूती आघाडी करुन सरकार स्थापन झाले म्हणजे सत्यानाश..
लाभ मिळेल तो सगळा बीड जिल्ह्याला
Amhala tr 1 rs pikvima chalu zala tevha pasun kahich paise ale nhi
Sarkar dole band karun Manjar houn dudh pit aahe😂😂😂😂.....golmaal
पण कर्ज का घेतात
Pudcha aamdarkila kongrej la nivdun deu tai
Aajun karj mafi jali nahi
कुषीमंञी आपलाच आहे भरा विमा बीड कर
Jevdhe pise shasan bharte thewdhe pise Shetkaryana deun taka
हे माणसं पूर्ण खोटं बोलत आहेत एक रुपयात मोफत विमा योजनेचा फायदा झालेला आहे
सगळा चोराचा बाजार
सुप्रिया ताई
Ajun nivada mahayutila😢
Bhamta manje dhanya munde 😂
चॉकलेट सरकार
एक चांगली योजना आहे, शासनाने विमा कंपनीच्या जवाबदारि आणी नियम पारदर्श्क करावेत. विमा कर्मचारी कायम पगारी लोक नियुक्त करावेत. जेणेकरुन बोगस पणा थांबेल. पीक पंचनामा हे सर्वात महत्त्वाचे काम आहे हे लोक परशिक्षण घेतलेले असावेत.
Krushimanti adani vatto
Atta fakt andolon kele pahje tarch shitkari wachel
कोठार द सरकार आहे
Mag kashala chulu 😂😂
Karz mafi BJP ne kadhi kela nhi v karnar pan nhi... Sherkari sarkar nhi
Jyani koni pik vima band kara aashi shipras keli aasel tar tyana Aagodar Bad tarf kara
Bjp chi grj smpli.kama purta mama. Niwdnuki purta hota.
Sagl band pm kisan band ladki bahin band namo shetkari band १rs pik band. Sagl band. NaksalvadiZindabaad
Ha dhas bogus ahe
Dhas vatole karel
खूप बोगसगिरी आहे चार लोकांना विम्याचे पैसे देतात आणि आठ लोकांचे अर्ज बाद करतात
बीगर आकलीचा क्रुषीमंत्री असला की असंच होनार.
सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे
100 पैकी पाच लोकांना पिक विमा मिळालेला आहे तरी बाकीच्या शेतकऱ्यांना केव्हा पिक विमा मिळणार हे स्पष्ट करून त्यांना शेतकऱ्यांना न्याय द्या
धस साहेब हे खरं बोलत आहेत गैर विमा भरणार बंद झाले पाहिजे 😢
सात बारा कोरा करून शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाहीत.तेलंगणा प्रमाणे एकरी 12000 रू हे शेतकऱ्याला द्यावे
चोखाटे कृषी मंत्री म्हणल्यावर काय कारवाई होईल..😂
करा न विसरता, अजुन काय पहायचं राहील.😢😢 ना पीक विमा ना अतिवृष्टी अनुदान.
आम्हाला काही पिक विमा नको कर्ज माफी नको वीज बिल माफ नको आम्हाला फक्त आमच्या मनावर मालाला भाव द्या
एक आंबा नासका निघाला म्हणून आंब्याचे झाड तोडणे हे चुकीचंच
आहो ताई तुमचे सरकार सुद्धा बरेच वर्ष होते तुम्ही काय दिले शेतकऱ्यांना
हि योजना बंद करून सरसकट कर्ज माफी करावी,,
Tai 👑
योजना योजना शेतकरी ला सरळ मार्ग ने योजना चा लाभ नाही शेतकरी च्या बांधावर येवून पिक विमा दिला पाहिजे
2029 ला सगळच़या सगळ कऱज माफ करणार आहे त़यामुळे कोणीही काळजी करू नये कोणीही वंचित रहाणार नाही हा आमचा वादा आहे तो पऱयंत किती कऱज काढायचे तेवढे काढा
कर्जमाफी करा आणि शेतकरी बाजार भावाची सरकारचा हस्तक्षेप थांबवावा
सुप्रीया ताई पीकविमा चालूआहे हे नावालाच आहे किसनाला कोणताही फायदा झालांनाही कितीही तक्रार केली पण विमा मिळाला नाही
सर्व फुकट योजना बंद झाल्या पाहिजे फक्त शेत मालाला भाव मिळू द्या बाकी काही नको
Barobar
फक्त आश्वासने देउन बोलणारे कधीच करत नसतात हे 100% खर आहे 🙏🙏
Good 👍👍
करा मतदान अजून BJP, दादा ला आणि शिंदे ना 😂😂
शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे
Vatap kara adhi mag bogus bogus kara😂😂
सुप्रिया ताई आपल ठेवा झाकून.... लोकांचं पहा वाकून....
जे चूक केल आहे त्या शेतकर्याला लाभ देऊ नये 🙏.
पन जे आहे खरे त्यांना त्रास का देत आहे
खरे शेतकरी यपासुन् बाकी राहिले आहेत्.
कृषी विभाग म्हणजे, सरकार नाही,,
ई पीक पाहाणी ची तारीख वाढवा फेप्रवारी पर्यंत वाढवा
एक रुपया विमा आल्यापासून विमाच येत नाही
खासदार आमदारांचे वेतन बंद करा
ताई ई पीक पाहाणी अजून पण शेतक्याना भरता येत नाही आणि अट पण फार काढली कां ई पीक पाहणी केल्या शिवाय अनुदान भेटणार नाही हे काय प्रका र आहे
अहो हे फक्त निवडणुकीपुरता टाईमला काढलेला आहे आता बंदच करणार ते
शासनाच्या सर्वच yojana बंद करायला पाहिजे, फ़क्त हमी भाव पाहिजे मालाला, मतदान आल कि घोषणा करता अन् निवडून आले कि विसरता
मुख्यमंत्री काय करत बसून सगळा विसरून गेला
एकता हे आम्हाला विमा मिळाला नाही
का ही शेतकरी चा पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार तेवीस पसून बद केली लाडकी बहिन योजना काढ़ली काही महीना नतर बहिन चा बद करतील
कृषी विभागाणी, 20 %कस्टम आकारणी निर्यात शुल्क कमी करावे,, असं का सरकारला देत नाही,,, भिकारचोट मंत्री आणि प्रशासन
बराबर
कधी गेला तुम्ही मला एकदाही नाही मिळाला तुमचा विमा
मतदान करताना शेण खावुन करतात काय.
बरोबर एकदम सही
बीड जिल्ह्याला सर्व काही माफ आहे
यूती आघाडी करुन सरकार स्थापन झाले म्हणजे सत्यानाश..
लाभ मिळेल तो सगळा बीड जिल्ह्याला
Amhala tr 1 rs pikvima chalu zala tevha pasun kahich paise ale nhi
Sarkar dole band karun Manjar houn dudh pit aahe😂😂😂😂.....golmaal
पण कर्ज का घेतात
Pudcha aamdarkila kongrej la nivdun deu tai
Aajun karj mafi jali nahi
कुषीमंञी आपलाच आहे भरा विमा बीड कर
Jevdhe pise shasan bharte thewdhe pise Shetkaryana deun taka
हे माणसं पूर्ण खोटं बोलत आहेत एक रुपयात मोफत विमा योजनेचा फायदा झालेला आहे
सगळा चोराचा बाजार
सुप्रिया ताई
Ajun nivada mahayutila😢
Bhamta manje dhanya munde 😂
चॉकलेट सरकार
एक चांगली योजना आहे, शासनाने विमा कंपनीच्या जवाबदारि आणी नियम पारदर्श्क करावेत. विमा कर्मचारी कायम पगारी लोक नियुक्त करावेत. जेणेकरुन बोगस पणा थांबेल.
पीक पंचनामा हे सर्वात महत्त्वाचे काम आहे
हे लोक परशिक्षण घेतलेले असावेत.
Krushimanti adani vatto
Atta fakt andolon kele pahje tarch shitkari wachel
कोठार द सरकार आहे
Mag kashala chulu 😂😂
Karz mafi BJP ne kadhi kela nhi v karnar pan nhi... Sherkari sarkar nhi
Jyani koni pik vima band kara aashi shipras keli aasel tar tyana Aagodar Bad tarf kara
Bjp chi grj smpli.kama purta mama. Niwdnuki purta hota.
Sagl band pm kisan band ladki bahin band namo shetkari band १rs pik band. Sagl band. NaksalvadiZindabaad
Ha dhas bogus ahe
Dhas vatole karel
खूप बोगसगिरी आहे चार लोकांना विम्याचे पैसे देतात आणि आठ लोकांचे अर्ज बाद करतात