आपले खिसे रिकामे होणार…अड़ाणी पंप्र आणि व्यर्थमंत्री
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #niranjan #modi #narendramodi #bjp #budget #devendrafadnavis #money #poverty #dollar #rupee
Niranjan Takle on Dollar exchange rate
Niranjan Takle on Union budget
Niranjan Takle on Modi
Niranjan Takle on middle class
Niranjan Takle on inflation
Niranjan Takle on Indian economy
Morality
Politics
Fascist
Rahul Gandhi
Congress
Development
Mukta Kadam
निरंजन सर आपण सत्य लोकांना माहिती करून देतो, देश ऐकत काय समजतं काय जागत काय, मला आपल्या भारताची जनताच विचार शुन्य आहेत असंच वाटायला लागते, धन्यवाद इंडिया.
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान सखोल विश्लेषण .पण अंधभक्तांना कळणार नाही अर्थवेवस्था म्हणजे काय.जय हिंद जय महाराष्ट्र.
अभ्यासपूर्ण मुद्दे आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवल त्याबद्दल Thanks
निरंजन सर मोदी शाह या गुजराती जोडी ने देशा ची वाट लावली .जागो जनता जागो.जय महाराष्ट्र.
अडाणी ने बनवलेलं बजेट निर्मला बाईंनी वाचून दाखवले असं वाटतं.
निरंजन सर आपण खरे सांगत आहात
आपल अभिनंदन करतो 💖💖☝️☝️✔✔👍👍💕💕👃👃
येवढे सुटसुटीत व सर्वसामान्यांना समजणारे आर्थिक विश्लेषण. खरोखरच सर, तुम्हाला सलाम.
आणि ह्या सगळ्यावर पांघरूण घालण्याकरता घडवुन आणण्यात येईल जातीय , धार्मिक तेढ .
*सर, 30% कमी दराने रशियाकडुन भारताने नव्हे तर "मुकेश अंबानीने" कच्चे तेल खरेदी करुन युरोपीयन देशांना विकले हे सगळ होत असताना आम्ही मात्र ₹116 दरानेच पेट्रोल भरत होतो या रशियन तेलाचा सामान्य भारतीय माणसाला काहीच फायदा झाला नाही*
@@gajanandeshmukh720 एकदम बरोबर
श्री निरंजन सर,
तुमचं अर्थव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान व सत्य आहे म्हणूनच अंधभक्त अपशब्द वापरून कमेंट्स करत आहेत.
100%, खरे विश्लेषण, मोदी चे अंध भक्त ला कळणार नाही,
टकले साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र
अभ्यासूवृत्तीने दिलेली वास्तव माहिती.. THANKS sir
देशाला वाचविण्यासाठी जनतेने काय केले पाहिजे ते अगदी स्पष्टपणे लक्षात आणून दिले पाहिजे.
Sir ji all true but we r helpless .... revolution is solution 4 change
निर्मला ताई अर्थतज्ज्ञ नाहीत, तरीही 8वेळा अर्थसंकल्प सादर करू शकतात, अर्थ एकच ना लायक लोकांचा भरणा अधिक आहे ,चौथी पास, नॉन बाईओलॉगिकल मंत्रिमंडळ.
💯 बरोबर.
टकल्याची अक्कल ती किती? अर्थमंत्र्यांना मदत करायला आय ए एस अधिकारी असतात. अर्थखात्यात अनेक सरकारी तज्ञ् असतात. सगळा विचार करूनच अर्थसंकल्प बनवला जातो.
पण टकल्याच्या डोक्यात हे शिरणार नाही कारण टकल्या _डीने बोलतॊ आणि तोंडाने ह _ _.
@@vitthalborude6580 राष्ट्रपति, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च पदावर असलेले आयपीएस, आयएएस हे सर्व हो ला हो करणारे सह्याजीराव बसवलेले आहेत. तसेच रामनाथ कोविंद नावाचे माजी राष्ट्रपती यांना एक देश एक निवडणूक समितीचे प्रमुख बनविले. एकीकडे बटेंगे तो कटेंगे म्हणून हिंदूना भीती दाखवायची आणि त्यांनाच धाकात ठेवण्याची व महाकुंभामधे हिंदूचा जीव घेणारे हे सरकार आहे. कोरोनामधेही मोदींनी जास्त हिंदूच मारलेत हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही
आर बी आय गव्हर्नर बदली करायला पाहिजे पण ती वेळ निघून गेली आहे देशाची परिस्थिती भयानक आहे
हो ना , तुलाच केले पाहिजे गव्हर्नर
Next Governor will be Niranjan Takle or Girish Kuber
@@टिरंजननकले
टकल्याला खालची पोस्ट देऊ नका
टकल्या देशाचा पंतप्रधान होणार आहे
निरंजंजी ग्रेट 101% सही बोल रहे है.अंधे भकतोंकोमिरची लगती है.
अर्धवटराव जर PM झाले तर हे असेच होणार.
चौथी पास नरेंद्र मोदी पंतप्रधान, तडीपार अमित शाहा गृहमंत्री देशाचे दुर्दैव आहे.
सर, मूळात भाजपचे अर्थविषयक धोरण नाही त्यामुळे ते पुरते गोंधळलेले आहेत परिणामी ते धार्मिक वळणांवर येतात अन जनप्रक्षोभ वाढू नये यासाठी पांच किलो धान्य,लाडकी बहिण,सहा हजार रुपयाची मदत अशा योजनांवर वेळ मारून नेतात
पैसा डॉलर चे तुलनेत घसरला तरी अजूनही लोकांचे डोळे उघडले नाही
आदरणीय सर, तो दीवटा असे पण म्हणाला होता, ज्या देशाची सरकार भ्रष्ट आहे त्या देशाची रूपयांचे मुल्य घसरते , आणी हे बरोबर आहे सर , हे परीणाम, जाणून बूजून होत आहे
सर ते पंचगव्य (शेण आणि मूत) पिणाऱ्या प्रजातींना नाही समजणार,
गाईच्या वासराला देखील माहित आहे दूध प्यायचं, कारण मूत पिणारी औलाद आधीच अस्तित्वत आहे.... बाकी काय बोलायचं आता .
BJP = EVM, Adani, Ambani .
💯 बरोबर.
डॉलर घसरतच जाईल रसातळाला गेला तरी जनता जागी होणार नाही
@@ravindrakadam4472 नेहरूनंच्या काळात ५.०० रुपये असलेला डॉलर मनमोहनसिंगांच्या काळात ६९ रुपया पर्यंत घसराला. हा पायंडा काँग्रेसनेच पडला ना? मग मोदी तुम्ही जसे राज्य चालवत होता तेच करत आहेत. मग का रडताय?
सर या जी एस टी ची पद्धत पहिली बंद केली पाहिजे तिच्या नावाखाली मोठी लूट चालली आहे
Gst is the best solution for taxation
तुम्ही एकदम परफेक्ट विश्लेषण केले आहे. पण ते ऐकून अनाजी पंतांच्या औलादींना लै मिरची लागली आहे.
आपल्याकडे एक म्हण आहे, "कुंपणच
शेत खातंय " तसेच संसदेचा चौकीदारच
संसद खात असेल तर देशाचा विकास
कसा होणार?
सर या पंतप्रधान नरेंद्र मोदी ला अक्षरशा देशाची जनता वैतागला आहे.काय करावं हे जनेतेला पण कळेना. नरेंद्र मोदी हे देशाची सर्वात मोठी समस्या बनली आहे
सर ह्या माणसा पासून देशाची सुटका कधी होणार. देशाच्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल उठाव करावे लागेल क्रांती कराव लागेल
EVM ban karave lagel
Thanks!
याच़ अर्थ कि हे या कारटेयाना देश साभालता येत नाही
Ban EVM and get rid of all the prevailing problems in India ❤
Very good sir great analysis, thanks
डोक्यात भूत शिरले की सर्व काही विसरून जातात, जेव्हा डोळे उघडतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
आणि देश आणि जनता अधोगतीच्या गर्तेत रुतेल
रुपया घसरला नाही तर डॉलर वाढला साहेब. कांदा लसूण न खाणा-या माणसांना आर्थिक धोरणे व नियोजन समजते का? विकसित देशाच्या तुलनेत आपण कुठे असायला पाहिजे. मोघम उतरे देवून पाच वर्षे खाउन पिउन. वेळ काढू लोकांपासून . जनतेने सतर्क राहिले पाहिजे.
अगदी परखड विश्लेषण..डरपोक,मूर्ख मोदी,मोदी करत भुंकणार्याना हे पचनी पडणार नाही.😮
Very true 👌👍
सर तुमच मनापासून धन्यवाद अभिनंदन ❤❤❤
Sir, hats off 2 U
Best 👌
शेवटी भारत विश्वागुरू झालेला आहे, थोडक्यात पुढच्या पिढीने मुल जन्माला घालताना या सगळ्या महागाईचा विचार करावा
देशाला तिप्पट (155 लाख कोटीच्यावर)
कर्जात बुडवुन ठेवले आहे,तरीही अंधभक्त ह्या सरकारच्या गुणगानात मग्न आहेत,शाब्बास
अडाणी लोकांचा हातात सत्ता दिली की असाच होता.....घ्या आता अनपड मोदी ल उडून
बिजेपी हटाव देश बचाव
#BanEvm #SaveIndia
@@sandeeppawarvlog नुसती घोषणा देऊन काही होणार नाही. रस्तावर कधी उतरणार?
पत्रकारिता आपल्या कडून चाटू पत्रकार करानी शिकावे.❤
Tuhandga aahes bjpchya kutrya
मी हिंदु शेतकरी आहे पण मला लाज वाटते मी हिंदु असण्यावर कारण मी हिंदु म्हणून भाजपला मतदान केले मला आत्ता असे वाटते की हिंदू धर्मचा त्याग करावा
😂😂😂 मस्त जोक भिकमंगा
हिंदू म्हणून तुम्हाला आर्य विदेशी आक्रमणकारी काय देणार?वाचा इतिहास,जाणा स्वताला
@Fact-e6k दादा खरे आहे पण मी तुम्हाला सांगतो एक दिवस शेतकऱ्यांची मुलं नक्षलवादी बनणार सत्य परिस्थिती आहे कारण शेतकरी कसा जगतोय हे त्याचं त्यालाच माहिती
सर मी जेव्हा एअर इंडिया मध्ये होतो तेव्हा डॉलरचा भाव एका डॉलरला सात ते आठ रुपये होते आणि आता 85रू वर आहे .देश मागे होत चाल्यामुळे सरकार असे करावे लागले
Ekdam Barobar Aahe Sir You are Right
निरंजनजी साहेब अति सुंदर
सत्य वचन...
सर
श्री निरंजन जी नमस्कार 🙏🏼
Thanks for your studid opinion......Fattesting Rajemane Kolhapur
भाव वाढीला खतपाणी 2011 पासून चालू झालंय
11होता पण आता कर्ज करून ठेवला आहे ना या अनपढ नरेंद्र मोदीने.
Best
धन्यवाद सर
नाही हो ,आमची गृहमंत्री जगातील ऐकमेव सर्व श्रेष्ठ आर्त मंत्र ती है ,😊
पण मनमोहनसिंग च्या पायाची घूळ पण नाही, सर्व जगात मंदी आसताना भारतीय अर्थव्यवसथा ला धक्का नलावता , ,,,,-----?
देशातील 80 कोटी जनतेला 5 किलो मोफत रेशन देतात मोदी शेठ आणि देशांवर राज्य करतात तेही हुकूमशाही पद्धतीने
😂
हे सरकार आता कुंभ मेळया विसर्जन करू टाकावे
अतिशय सुंदर आणि खरे विश्लेषण सर. धन्यवाद
Nice information
Thanks
एक नंबर सर 👍
म्हणूनच भारताचा पंतप्रधान शिकलेला असावा अडाणी नाही.
अरे मुर्खा पंतप्रधान जगात नावलौकिक मिळविलेला आहे पण तुमची लायकी नाही ते समजण्याची,कळलं का
@@vijaykhedkar8312Are tu murkha baher kay apli layki aahe na te bgh ..tujhya trump ni pan modila ijjat dili nhi ...gidi media baghun nako central madhe raha 😂
अरे तु शिकलेला आहेस तारे एक दिवस कलेक्टर च्या खुर्चीवर बसून कामकाज कर.
मग समजणार.
@@vijaykhedkar8312are murkha tujha news ha dalali karte modi media je bolnar thech dakhvnar ankhi viskwaguru kahi ahe nahi modi..search karung ghe andhbhakta😂
Takle sir khup chhan tumhala salam
लोकांचा economic planning, earning and saving वरचा विश्वास उठत चाललाय आजकाल. वाट्टेल ते उद्योग करून काहीही मिळवता येतं ही मानसिकता वाईट आहे. अशा मानसिकतेमुळे fascist ताकतींना बळ मिळेल असं वाटतं.
ए १२ लाख की लिमिट नही चाहिए कुछ फायदा नही। 🌹
जी एस टी कम करते तो कुछ फायदा होत्ता हम गरीब जनता को इस का क्या फ़ायदा हैं ये गरिबोका बजेट नही है।।
अंध भक्तांना सहन होत नाही पण वास्तव सत्य आहे
आजचे विश्लेषण आवडले ,सरकार खाई त म्हणजे खड्ड्यात चाललेले आहे ,आपन पण जाणार .
Mast kadhli anpdhchi😂
Good 👍 स्पीच सर
Hat's off sir
Very perfect explanation
Keep it up🎉❤
अंधभक्त हे संघाच्या विचारात वाढले आहे, त्या मुळे ते वरीष्ठाला प्रश्न विचारु नए या धारने मुळे ठोकल्या गेले तरी तोड़ उघड़नार नाही
WHY THE FACT IS NOT CONSIDERED THAT THE NATIONS PROGRESS AND STRENGTH IS ANALYSED ON
CURRENCY STRENGTH
AND
PER CAPITA INCOME
THE PRESENT SITUATION AND REASONS SHOULD BE EXCELLENTLY COVERED FOR 30 MINUTES BRIEFING IN BUDGET SESSION
I AM SAD THAT NO ONE RAISE AND TALK IN THE SESSION
SATYAMEV JAYATE
😊
व्यापारी तूट आहे म्हणून रुपयाची किंमत कमी होत आहे /घसरत आहे .
मंडल आयोग लागू झाल्यावर, कमंडळ सुरु झाला. मंडल कोणासाठी होता. जागो. जय महाराष्ट्र 🙏
फ्री काही देऊ नका..फक्त हाताला काम द्या... म्हणाव
2014 चा परकीय चलन साठा किती होता ते पण सांगा ना
खरे आहे आम्ही भोगतो आहे रोज मरन यातना भयंकर मंदीचा फटका आहे
आपकी बार 100 के पार😂
Hats of to you sir for your most striking and eye opening thoughts. I like your attitude that you don't care of the foollish comments ofअंधभक्त.
Sir,
निर्मला टॅक्स रमण, व्यर्थ मंत्री निरक्षर खोटी डिग्रीवाला, दिवटा, अनर्थ संकल्प,नॉन बियॉलॉजिकल प्राणी,अब्रू घसरलेली बघायला दुर्बीण, आवती भोवती मुर्खाचा बाजार, बिनडोक, आशा कैक मराठी शब्दांचा वापर केलात 👌🤣😆 पण ज्याला उद्देशून बोलताय त्याला हे कळण्याईतकी प्रगल्भता असणार आहे का?
खरोखर ही मराठी भाषेची धार आहे की ज्याचा तुम्ही योग्य रीतीने वापर करता.😅😂😝 पण कळणाऱ्यालाच हे ऐकून लाज वाटेल 😅😂😆
Sir, तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व ऐकत राहावे असे वाटते
विश्लेषण अगदी खूप छान जमले.... 1)-पण जनतेने आता नेमकं काय करायला पाहिजे तेही स्पष्ट आणि अर्थशास्त्राच्या भाषेत तुम्ही सूचना द्यायला हव्यात.
2)- इतर अर्थतज्ज्ञांनी म्हणजे खास करून चिदंबरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प आणि निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प याच्यामध्ये कोणता चांगला आहे याचा तुलनात्मक अभ्यास करून तसा व्हिडिओ बनवावा. एकंदरीत काँग्रेसमधील मंत्री आणि बीजेपी मधील अर्थमंत्री यांचा तुलनात्मक अभ्यास पण जनता करेल..🎊🎊🙏🏼🙏🏼
धन्यवाद Sir❤🎉
अनर्थ मंत्रीनबाईनी पोकळ लाॅलीपॉप दिलाच जनतेला.जी जी एस टी मध्ये बदल नाहीच.
टकले साहेब यांनला आब्रू आसेल तर जाईल.
Best analysis sir
Great explaination
शेट्ट 😂
अंध भक्तांना वाटतं जनतेनं जागृत होऊ नये.. आणि तुमच विवेकशील,पारदर्शी आर्थिक विश्लेषण अंध भक्तांना चांगलंच झोंबलेल दिसतंय! आणि हे अंधभक्त हे चांगलेच अर्थ निरक्षर दिसतात. किंवा हे भक्त पैसे घेऊन बोलतात असं वाटतं
तुमचा खिसा सोरोस भरतोय ना, मग सोडा ना!
रोखठोक विश्लेषण
सर "अंधेर नगरी...... असा सगळा प्रकार आहे
१९९१ पर्यंत काँग्रेचेच राज्य होतेना? मग त्यावेळी सोनं का गहाण टाकावे लागले?
Tumhala samajnar nahi andhabhakt
@vinodvedak2741 नेहरूनंच्या काळात ५.०० रुपये असलेला डॉलर मनमोहनसिंगांच्या काळात ६९ रुपया पर्यंत घसराला. हा पायंडा काँग्रेसनेच पडला ना? मग मोदी तुम्ही जसे राज्य चालवत होता तेच करत आहेत. मग का रडताय?
मला नाही अब्रू,, मी कशाला घाबरू😅😅😅😅😅😅
देश कर्जबाजारी झाला आहे. विशेष: जनतेकडून वारेमाप कर वसूल करुन आणि देशाचे काही सार्वजनिक उद्योग विकून/खाजगीकरण करुन.
1 udyogacha nav sang khajagi kela kiwa wikla
Great sir apane khup changli mahiti dili tya badal abhari ahe. Jo parynt ya bharat deshatun BJP party any RSS party yana haklun det nahi toparyant alya bharat desh che bhale honar nahi.Jay bhim namo budhay Jay Savidhan.
जेव्हा फक्त रुपयाची किमंत घसरते तेव्हा आपले विधान लागू पडते '
Non biological PM, Vyarth Min., and Bindok Janta, this Misal, result Barbad. Desh !
Andhbhaktana. Kahi pharak padat nahi...
Comparing Adani Priya Moti with Dr. Manmohan Singh ji is itself unfair comparison of Oranges with Apples.
❤❤❤❤