'कोल्हे.. सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका' | Amol Kolhe On CM Uddhav Thackeray | Maharashtra News
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- Uddhav Thackeray हे शरद पवारांमुळेच मुख्यमंत्री बनू शकले आहेत, असा टोला खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते amol kolhe यांनी लगावला. त्यावर शिवसेनेनंही झोंबणारी प्रतिक्रिया दिलीय. तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आलाय. शिवसेनेकडून कोल्हेंना नेमकं काय प्रत्युत्तर देण्यात आलंय, आपल्याला पाहायचंय पण त्याआधी पाहुयात कोल्हे नेमकं काय म्हणाले होते ते..
#lokmat #AmolKolhe #UddhavThackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
एक नंबर
उत्तर दिली शिवसेना नी
कोल्हे ठाकरे आपण झगडत बसा आपले पगार ,मानधन, चालू आहे,आमच्या नोकऱ्या धंदे गेले, दुखः करण्या सारखा एकही पक्ष राहिला नाही,
बरोबर म्हण्टलंत साहेब हे पैशे वाले नेते फक्त पाळलेले @# आहेत. बाकी काही नाही.
ह्यांच्या कडे दुःख करणे हाच मूर्ख पणा आहे साहेब हे एक मेकांची मारत राहणार हेच आपले गारे भरत जाणार ह्याच्या वर कोरोना काय कोणत्याही महमारीचा परिणाम होणार नाही आणि ह्यांच तरी काय चुकते आपण निवडणुका आल्या की मतदान करतो तसाच चालू राहणार
या पुढे मोदी आणि BJP च्या उमेदवार याला मत देऊ नका👍
@@rameshchaudhari7362 भष्टाचारी राष्ट्रवादी पेक्षा बीजेपी बरी फक्त बीजेपी 🚩🚩
Tumhi ek mekavar bhandnyapeksha
Kam kra lokanche job gele kay hal hotat
लबाड कोल्हा😂😂
Nautaki bas kara ata kamala survat kara
लबाड ढोंगी महाराजांचा नावावर निवडून आला हा लबाड कोल्हा
Ho b
नट, नट्या किंवा उद्योजक यांना जनतेने निवडून देणे हे कितपत योग्य आहे हा विचार करा
Pan kolhe saheb fakt kalakar नाहीत ते एक उत्तम लोक प्रतिनिधी आहेत
कोल्हयाला ऊस खूप आवडतो म्हणून ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आहे. पवारांनी जास्तीत जास्त ऊस खायला द्यावा म्हणून ते उध्दव ठाकरेंवर आरोप करतात.
😂😂😁😁😂
अख्ख्या कारखान्याचे ऊसाचे ट्रॅक्टर पाठवतील 😂😃
😂😂👍
कान्होरे आपण वाक्य उलटे बोलत आहात उध्दवसाहेब च पवार साहेब,राऊत साहेब वगैरेंनी सल्लामसलत करतात हे अनेकदा निदर्शनास आले आहे...
आणि सहाजीकच आहे साहेबांना प्रशासकीय कामकाजाची माहिती कुठे आहे
😂😁🤣🤣🤣🤣🤣
अहो कोल्ह्यl चा कोल्हे शिवशेनेने केले
हे का विसरता
राजकारणात प्रवेश शिवशेने मुळे झाले
खाल्लेल्या अन्नाला जागा
जणांची नाही तर मनाची ??????
कोल्हा खाल्लेल्या अन्नाला जागतो का ?
लाज 😀😀
शरद पवारांचा आशीर्वाद त्यांच्या स्वार्थ साठी आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
अभिनय करणारे निवडून आले म्हणजे त्यांना शहाणपण येतच असे नाही...
माणसाने लगेच गर्व करू नये...
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत...
तुम्ही अभिनय चांगला केलात म्हणून आम्ही तुमच कौतुकही केलं.. पण तुम्ही त्याचा राजकारणासाठी वापर केलात.. निवडूनही आलात पण आता तुम्हाला अहंकाराची बाधा झाली आहे... कोणाबद्दल बोलत आहात याच तारतम्य ठेवा... सन्माननीय उद्धवजींनी तुम्हाला शिवसेनेत संधी दिली म्हणून तुम्ही आज राजकारणात इथपर्यंत पोहोचलात...
गर्वाचे घर खाली... हि म्हण लक्षात ठेवा...!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
लोकसभेच्या आगोदर ठाकरेचे गुलामी करत होता .
सर्व आमदारांना पगार व पेन्शन आहे, शिवाय अजून काय काय ( लिहिता येत नाही शब्दात ). त्यामुळे एकमेकांना टोमणे ही लोकांची करमणूक व चॅनल ला काम व उत्पन्न ही..
समाजहिताची कामे टांगून ठेवू, एकत्रित पोटं भरु.
शिवसेनेनी सरकार स्थापनेत असहमती दर्शविली असती तर एकूणच राष्ट्रवादीचे सत्तेविना चित्र वेगळे पाहवयास मिळाले असते. वास्तविक तिनही पक्षाचा सरकार स्थापनेत समान वाटा आहे परंतु राष्ट्रवादीचे सर्वच पुढारी आम्हाला बहुमताने सरकार मध्ये सत्ता मिळाली अश्या अविर्भावात वक्तव्य करतात वास्तविक तुमच्या हिशोबात नसलेल्या काँग्रेस ने जरी सरकारचा पाठींबा काढला तरी सध्याच्या परिस्थितीत काय होईल...माननीय उध्दवजी साहेब हे सरळ काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना काम करू द्या. दररोजच्या आघाडीतील बिघाडी च्या बातम्या ऐकून आम्हा मतदारांना वाईट वाटते.
आडनावाला साजेसे बोलतोय वागतोय , जस काही कॅमेऱ्या समोर डायलॉग बोलतोय ड्रामाबाज
सगळं बरोबरच आहे
ह्या दीड वर्षांत कोरोनाकाळात राजकीय मनोरंजनाची रोजच्या रोज मेजवानी दिल्याबद्दल राजकारण्यांचे आभारच मानले पाहिजेत. छान. असेच चालू द्या.
Kolhasaheb acting 1 no tumchi...
कृपया कोणी ही स्टेटसला संभाजी महाराजांचा खरा फोटो लावा,,या कोल्ह्याचा नको कारण कोल्हा आणि वाघ यात जमिन आसमान चा फरक असतो
Sambhaji maharaj yancha khara etihas dhakavala he visaru nakos
ज्या मानसान संभाजी महाराज कोण होते ते सांगितल त्या माणसाला विसरायच नाही एवढ विचार करतोस ना हिंमत आसेल तर राजकारणात उतरना बोलायला येत करून दाखव एखादी ठेच काळजाला लागल्या शिवाय कळत नाही . ( बेटा )
@@tuljarammane2017 मग संभाजी महाराज यांची हत्या किती क्रुरपने केली होती तो शेवटचा एपिसोड का नाही दाखवला ते पण विचार त्याल
@@tuljarammane2017 तुला एक उदाहरण सांगतो राग मानु नको,समज तुझ्या जिवनावरती एखादी फिल्म बनली त्यात तुझ्या बापाचा रोल करणारा कलाकार तुझा बाप होऊ शकतो का
@@vikrantmemane7479 वाघान इतिहास घडवला आणि तो कोल्ह्यान दावला म्हणुन कोल्हा वाघ नाही होत,,वाघ तो वाघच असतो
🙏खा. कोल्हेजी आपण छत्रपती श्री शिवरायांची भूमिका करतात!त्या मुळे आपणा कडे रयतेचा पाहण्याचा दृष्टीकोन हा आदरणीय असाच आहे. पण केवळ भा. ज. पा. सत्तेवर येऊ नये, या हेतूने मा. पवार साहेब यांनी शिवसेनेस बरोबर घेऊन सत्ता स्थापन करून त्यांनी स्वतः मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. याचा अर्थ शिवसेना सत्तेसाठी हपापली आहे असा नव्हे. शिवसेनेस बरोबर घेऊन सत्ता मिळविणे ही दोन्ही काँग्रेसची केवळ भा. ज. पा. विरोध या हेतूने अपरिहार्यता होती व आहे. ती त्यांची गरज आहे. तेंव्हा मा. पवार साहेब यांचे मुळे मा ना. उद्धवजी हे मुख्यमंत्री विराजमान आहे, हे आपले म्हणणे निरर्थक आहे. प्रथम स्वतःचे कर्तृत्व काय आहे, याचा नीट अभ्यास करावा. पवार साहेबांवर असलेल्या जनतेचे प्रेम व राजे श्री छत्रपती श्री शिवराय यांचेवर या महाराष्ट्रातील रयतेची असलेली अपार श्रद्धा या मुळे व त्या श्री शिवरायांची भूमिका आपण करीत आहात याचा अर्थ ही रयत श्री शिवरायांना आपणात पहाते हे सत्य. पण आपण राजेंची भूमिका जरूर करीत आहात, पण त्यांचे गुण आत्मसात करण्यात आपण तोकडे पडलात. शेवटी आपण ही एक आपल्या नेत्यानां मी कसा आपला भाट आहे, या अहंमिकेतून मा ना उद्धवजी यांचेवर टिकास्त्र सोडून दाखवून दिले आहे. मा. पवार साहेब, मा. श्रीमती सोनियाजी यांचा हे म. वि. आ. सरकार स्थापन करण्यात मोठे योगदान आहे, हे मान्य. पण ती शिवसेनेची गरज नव्हती व नाही. आज शिवसेना सरकार मधून बाहेर पडली तर (बी. जे. पी. त्याचीच वाट पहात आहे व शिवसेनेस साठ घेण्यासाठी आसूसलेली आहेच )याचा विचार करावा, व बोलतांना निदान मा. पवार साहेबांशी वार्तालाभ करून मग आपले म्हणणे मांडावे. लोकांनी आपणास आपण श्री शिवरायांची भूमिका करतात म्हणून जो मान सन्मान दिला आहे, त्याने हुरळून जाऊ नये, आपली पायरी ओळखून, शिवसेनेवर उगाच आगपाखद करू नये.
💯% सत्य🙏
कोल्हे साहेब तुमच्याकडे अतिरिक्त कला तरी आहे तुमचा उदरनिर्वाह कसाही होऊ बाकीच्यांकडे तर तेही नाही . एकदम मस्त आणि कटू सत्य बोललात कोल्हे साहेब.
अहो ज्यांनी तुम्हाला येथे पाठवल त्यांचा विचार करा
कोल्हे तू उसात जा,आणि ऊस खा
Koley saheb abhinyat ch Chan watat
Amol khole 1 Nambar
एकदा लश्करी राजवट आली पाहिजे तेव्हा कळेल राजकीय पुढार्याना.
अरे कॉल या तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांना सल्ला देतो
🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
बरोबर आहे पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे
असे काही वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडून पहावे प्रत्येक पक्षाला आपली जागा कळेल
सारखं सारखं टाळ्या मिळविण्यासाठी बोललं च पाहिजे असं काही नाही. कधी कधी कामाचं बोला.
मी १९६० पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना अशीच फालतू बडबड करतांना पहिले आहे. शिवसेने नेते यात सर्वात पुढे असलेले दिसतात.
हिंदवी स्वराज्य, भवानी तलवार, तलवारीची धार, निधडी छाती, मर्दानगी, ताठ मानेने, शूर मावळे, मनगटाचा जोर, शिवधनुष्य पेलले, उत्तुंग गडकोट, दिल्ली समोर झुकणार नाही (भीक मागायला चुकणार नाही), माय मराठी, यूवासेनेचे वीर, महिलासेनेच्या रणरागीणी, याद राखा, थोबाड फोडु, उखाड दिया, जागा दाखवू, कात्रज करू, कोथळा बाहेर काढू, थडगे बांधू, जमिनीत गाडू, धुळीत मिळवू, बेळगाव कारवार सहित महाराष्ट्र, मराठी अस्मिता, गौरवशाली इतिहास, शौर्य, शिवबंधन, परंपरा, संस्कृति, भाषा, भूमिपुत्र, एकी, गर्व वगैरे - हे वायफळ शब्द, दरवर्षी शिवाजी पार्क वरील शिवसेना मेळाव्यात, टाळ्या मिळवण्यासाठी वापरले जातात, त्यांना फारसा अर्थ उरलेला नाही. आपल्या भाषणात ज्या टाळ्या पडतात, त्या टाळ्या मारणारे आपले शिवसैनिकच असतात, टाळ्या मारणे ही त्यांची मजबूरी आहे, हे सुद्धा कळत नसेल तर काय करणार.
बेईमानी करून राज्यात सरकार स्थापले आहे खरे पण त्याची अवस्था पहा, कुठून XX घातली आणि मुख्यमंत्री झालो असे वाटत असेल त्याला. आपल्याला साधा नगरसेवक पदाचा अनुभव / अक्कल नाही, हे एका माणसाला कळलेले नाही उलट आपण कुशल प्रशासक आहोत असे वाटू लागले.
आता रोज कुठलाही कोल्हा कुत्रा येऊन चड्डी हिसकतो आणि आपले राज्यकर्ते नागवे होतात. मंत्री उडाले, विवाहबाह्य अनैतिक संबंध, बलात्कार, गर्भपात, खून, अतिरेकी कारवाया, ड्रग व्यापार, खंडणीखोरीचे पुरावे सापडले, स्वतः ज्यांचे कौतुक केले ते पोलिस अधिकारीच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. फुटक्या तोंडाचा यांचा बाप अहमदाबाद आणि दिल्लीला जाऊन बूट चाटून आला, आणि तेंव्हा पासून “नॉट रीचेबल” आहे !
एक नंबर कोल्हे साहेब कटू सत्य बोलात
*बरोबर आहे ! शिवसेनेविषयी बोलताना जरा जपून बोलावे! तुम्ही फक्त तुमच्या अभिनयाचे काम करावे! आणी जेवढे तुमचे स्क्रिप्ट आगे,तेवढेच पाठ कराचे ! शिवसैनिकांचया भावना दुखवण्याचा कोणी प्रयत्नही करु नये !*
कोल्हे,जी 2024ला, सिरयल मध्ये,काम करण्यांची,वेळ,येऊ,देऊ,नका,चांगली कामे,करा, जनते ची, धन्यवाद साहेब,
@@ravipalav6989 *-सर ! अगदी खरं बोललात तुन्ही.*
कोल्हे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिनयामळे तू खासदार झाला अनी कत्तल्खनयाला परवानगी आणली
नाट्यसम्राट सनेतेच मोठे झाले
*शिवसेनेनेच मोठे केलेय तुम्हाला अमोल !*
*आणी आता का वाजवताय मस्तीने असे ढोल !!*
डॉ, कोल्हेंनी जास्त कुई कुई करू नये। गत निवडणूकीत शिवसैनिकांनी भाजपला मते दिली, भाजप वाल्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मते दिली नाहीत म्हणून आपण जिंकलात। शिवाय स्वार्थी लोकांनी आपलं बघावं शिवसेनेच्या नादाला लागू नये
अमोल कोल्हे बरोबर बोलले आहे.
फकत्तनावापूरता संभाजी।
Barobarch bolale kole saheb
अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगितला आहे आणि छत्रपती संभाजी राजे यांचा खरा इतिहास त्यांनी सांगितलाआहे हे महत्वाचे
पेंशन योजना आमदार, खासदार नगरसेवक इतर बंद बंद करा
पवार साहेब फक्त बारामती, पुणे, सहकार स्वाहा: विदर्भ, मराठवाडा, खानदेश वाळतोय विकास नाही कंपनी पश्चिम महाराष्ट्र व मुंबई, पुणे पुरता विकास. हे वास्तव आहे.
कोल्हेनी शिवसेनेला शहाणपण शिकवू नये कारण तुम्ही राजकारणात एकदम कच्चे लिंबू आहात
कोल्हेने नाटकात संभाजीराजेंची भूमिका केली पण त्यांचा एकही गूण याच्या अंगात नाही आणि याला तो घेता आला नाही. "मोडेन पण,वाकणार नाही " असा राजेंचा स्वभाव होता.पण हा कोल्हे "चाटेन पण खर बोलणार नाही " असा वागतोय.
हार-जीत झाल्याचं दुःख
कोल्हा
बहुतेक bjp , ncp एकत्र येणार असं दिसतंय, त्यात मंत्रिपदासाठी कोल्हा टपून आहे
शिवनेचा नादि लागु नका कोले साहेब
Ha Amol kolhe kon ahe...
कोल्हे यांची कोल्हे कुई
कोल्हे साहेब चुकीचे बोले आढळराव फक्त तुम्हाला बोले शरद पवार साहेंबा बाबतीत नाही बोले जरा अभिनय कमी करा जरा वास्तवात बोला लई मोठी ऊडी नका घेऊ
OSCAR 🏆
कोल्हेसाहेब तुमच्या या भाषणाच्या जनतेच्या comment वाचा लायकी कळेल.
शरदचंद्र पवार साहेब आणि ठाकरे कुटुंबाचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत । ह्याचा अभ्यास करून नंतर बोला । शिवाजी महाराज किती विचार करून संयमाने बोलायचे। हे बघा।उद्धव भाऊ ना शरद पवार साहेबांनी विचार करूनच बसविले । हे ध्यानात घ्या।
डॉक्टर कोल्हे साहेब
भाजपने ऍडजसमेंट नाही केली म्हणून उद्धव तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाले😀
भाजपा आणी शिवसेने मधे, सत्तावाटपा बद्धल काय ठरले होते, हे तुम्हाला कसे कळले ?
बिहार निवडणुकां पूर्वी आणी निकाला नंतर चे विडियो पहा, श्री नितीश कुमार मुख्यमंत्री असतील असे सर्व जण स्पष्टपणे सांगत आहेत
ruclips.net/video/rDzQjcVwKJg/видео.html आणी ruclips.net/video/OlnIgnG7ljQ/видео.html आणी ruclips.net/video/EoT7ZDPQaFw/видео.html आणी ruclips.net/video/THqutyL5mj8/видео.html
असा एक तरी पुरावा महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी आणी निकाला नंतरचा दाखवा, (पुरावा म्हणतो आहे मी ! फावड्याची आणी संज्याची फालतू बडबड नको.)
बेईमानी करून राज्यात सरकार स्थापले आहे खरे पण त्याची अवस्था पहा, कुठून XX घातली आणि मुख्यमंत्री झालो असे वाटत असेल त्याला. आपल्याला साधा नगरसेवक पदाचा अनुभव / अक्कल नाही, हे एका माणसाला कळलेले नाही उलट आपण कुशल प्रशासक आहोत असे वाटू लागले. -- हिंदवी स्वराज्य, भवानी तलवार, तलवारीची धार, निधडी छाती, मर्दानगी, ताठ मानेने, शूर मावळे, मनगटाचा जोर, शिवधनुष्य पेलले, उत्तुंग गडकोट, दिल्ली समोर झुकणार नाही (भीक मागायला चुकणार नाही), माय मराठी, यूवासेनेचे वीर, महिलासेनेच्या रणरागीणी, याद राखा, थोबाड फोडु, उखाड दिया, जागा दाखवू, कात्रज करू, कोथळा बाहेर काढू, थडगे बांधू, जमिनीत गाडू, धुळीत मिळवू, बेळगाव कारवार सहित महाराष्ट्र, मराठी अस्मिता, गौरवशाली इतिहास, शौर्य, शिवबंधन, परंपरा, संस्कृति, भाषा, भूमिपुत्र, एकी, गर्व वगैरे - हे वायफळ शब्द, दरवर्षी शिवाजी पार्क वरील शिवसेना मेळाव्यात, टाळ्या मिळवण्यासाठी वापरले जातात, त्यांना फारसा अर्थ उरलेला नाही. आपल्या भाषणात ज्या टाळ्या पडतात, त्या टाळ्या मारणारे आपले शिवसैनिकच असतात, टाळ्या मारणे ही त्यांची मजबूरी आहे, हे सुद्धा कळत नसेल तर काय करणार.
आता रोज कोणीतरी येऊन चड्डी हिसकतो आणि आपले राज्यकर्ते नागवे होतात. मंत्री उडाले, विवाहबाह्य अनैतिक संबंध, बलात्कार, गर्भपात, खून, अतिरेकी कारवाया, ड्रग व्यापार, खंडणीखोरीचे पुरावे सापडले, स्वतः ज्यांचे कौतुक केले ते पोलिस अधिकारीच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. फुटक्या तोंडाचा तुमचा बाप अहमदाबाद आणि दिल्ली ला जाऊन बूट चाटून आला, आणि तेंव्हा पासून “नॉट रीचेबल” आहे !
असो अशीच बडबड करत रहा २०२४ ला आणखी मोठे बहुमत नक्की. तुमचे आभार !
कोल्हे उसातले आहेत का ...गावातले
No 1....kolha... 🐕🐕🐕
Sarcasam Uddhav Saheb 😂🙏🏻
कुणामुळे कोण आहे हे बोलण्यापेक्षा लोकांमुळे आपण सर्व आहात लोकांच्या विकास कामात लक्ष घाला देशाचे आगोदरच तीन तेरा झालेत आणि तुमची ही नाटकं
चार दिवसात कोल्ह ऊसात...
तुम्ही फक्त अभिनय करायच्या कामाचे आहात
जय लबाड कोल्हा
कोल्हाच ते ... भुकनार भुकू दे
नीट बोल भोस
बरोबर ऊत्तर दिले राजकारण म्हणजे नाटक कंपनी नाही
अरे कोल्ह्या उद्धवसाहेबांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही औकातीत रहा.शिवसेनेमुळेच तुझी ओळख आहे, हे विसरू नको.
चाकण उड्डाण पुलाचे काम कधी चालू होईल ते सांगा
Hyana lokani nivdunch ka dile? Abhinay kela mhanje Shivaji maharaj nahi hot.
EK MEKANCCHI MARA ANI MAHARASTRACHI VAT LAVA BAS.
BESHARAM SAGLI VAT LAVLI
कोल्हे साहेबांनी, हे बोलणे योग्य नाही,सत्तेत राहणे तिन्ही पक्षाची गरज आहे
पवारांना तरी सोडू नका म्हणजे झालं कोल्हे
👍👍👍👍
आपल्या आडनावाला कलंकित। नका करु म्हणजे झाले
कोल्हेकुई सुरू आहे
प्रत्येक पक्षाने कोणाशीही युती न करता सरकार बनवून दाखवा तरच आम्ही म्हणून की महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मानते पण तसं कोणाचंच सरकार येणार नाही कारण तुम्हीं स्वतःच्या तुंबड्या भरलेत पण जनतेसाठी काहीही केलेलं नाही म्हणून सगळेच पक्ष एकमेकांच्या तंगड्यात तंगडा घालून सरकार बनवून जनतेची आणि सरकारी तिजोरीची लूट करताहेत
मी म्हणतो कोणत्याही सामान्य नागरिकाने कोणाच्याही विरोधात बोलू नका आपलं घर आणि नोकरी धंदा यावर लक्ष केंद्रित करा हे सगळे आपल्याला लुटायलच निवडून येतात पाच वर्षात गब्बर होतात आणि आपण मात्र तिथेच.....फक्त झेंडे हलवायला आणि निवडणूक काळात बोबलायला
उस खाउन पोट फुगल वाटत
पण कोल्हे चुकीचं ही नाही बोलले.
कोल्हेसाहेब स्क्रिप्ट वाचत आहेत असेच वाटत आहे
Gapp bsa
नॉर्मल कसं बोलत असेल ही व्यक्ती.
Chatrapati Shivaji Maharaj role kartna shiv bhakti karecha atta Pawar Payai chat karta wata Amul Kola.
सत्ता डोक्यात गेली🦊
कोल्हे साहेब, टाळी एका हाताने वाजत नाही
चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठी ऊभे राहिल्यावर काम करणाऱ्याला हत्तीचे बळ येत
हे लक्षात ठेवा .तूम्ही नट आहात लोकानी जर तूम्हाला पसंत नाही केले तर. ?
शब्द जरा जपुन वापरा
कोलहे.जमीनीवर.सरपटनारा.प्राणी.आहे.
कुठे कोल्हा आणि कुठे मांजर
Zali sarkar padaycha dishene pahili vaatchal 🙂
तो संभाजी महाराज नाही..कोल्हा आहे..हे लोकांनी विसरु नये..
हे सर्वच on the सेट राजकारणी , ऑफ द सेट उपकारणी .....
कोल्हे काही चुकीचे बोलले नाहीत. 52 आमदारांना घेऊन कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
Yedya tula ky knowledge nahi murkh
Kahi pn statmet kru nkos
Hindutva sodle tri pn cm hota yet
Ani ha ta beimaan cm aahe 😂😂
ahivseneche apaksha milun 64 amdar ahet
⏰ राष्ट्रवादी ⏰
लबाड कोल्हा बहुचर्चीत लबाड मानुस
अमोल कोल्हे हे बरोबर पण आपण जे समेत। आहात हे एकमेकानमुळे आणि हे वरिष्ठ नेत्यांच काम आहे तुमचे नाही तुम्ही फक्त प्रतिनिधित्व करने
विकास कामाचे मुद्दे नाहीत टिक टिक आणि फक्त टिका करणे हा राज्याचा विकास धन्यवाद.
Is he doctor ?
Think if doctors of our country behaving like this then who will think abt country development ??
Aare kollhe saheb aata sarpanch pan nahi honar tumhi..nivdun alya pasun gayeb ahat tumhi..
शिवसेना ला अस्मिता उरली आहे..😂
आता एकच उत्तर जय मनसे
अगदी बरोबर,🙏🙏
शिवसेना एवढी फरफटली भाजपबरोबर आता मनसे फरफट चालु होणार ! मराठी अस्मिता !😜🤣🙄😳
@@prabhakargadekar6171 भाजप काय तुझी सावत्र आई आहे??
आहो आमोल साहेब तुम्ही या आधी शिवसैनिक होताता .आभीमान वाटायचा तुमचा आणी अजुनही वाटतो .पण आती हे असे काय भरकटल्या सारखे बोलत आहात आहो साहेब मुख्यमंत्री साहेबान बंदल बोलताना जरा विचारकरा .तुम्हाला हवय का मुख्यमं त्री पद आहो थोड्या पक्षअंतरगत कुरुभुडी झाली की पक्षं बदलनारे तुम्ही आमचे साहेबांना बोलताना याद राखा नाहीतर त्या पक्षातही तुम्हाला कोणी विचारनार नाही.
तुम्ही एकमेकांची डोकी फोडा बाकी तमशा बघणारे काही रिकामटेकडे आहेत सरकार मध्ये मंत्री व आमदार , या महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरून ठेवा आधीच गरीब जनतेच पोटापणाचे हाल होत आहेत त्याचे तुम्हाला काय पडेल आहे.
संभाजी राजांची भूमिका छान केली म्हणून आदर करत होतो याचा आता डोक्यात गेला हा भाड्या।
सेना तुम्हला बोलवायला आली नव्हती
तुमचे भांडण चुलीत घाला पण शेठ आमचा द्राक्षे काही नाव घेऊ नका राव लही जिरवली 2 वर्षात