विशाळगड हिंसा - संभाजीराजे छत्रपतींना जबाबदारी घ्यावी लागेल.. Abhivyakti I अभिव्यक्ती I
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- विशाळगड हिंसा - संभाजीराजे छत्रपतींना जबाबदारी घ्यावी लागेल..
#vishalgad #kolhapur #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com
साहेब तुम्ही सर्व योग्य मांडता, असेच मांडत रहा, आमचा पूर्ण पाठिंबा आहे
या मध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तो कुठल्याही जाती व धर्माचा असो
उध्दव जी मुख्य मंत्री असताना एकही जातीय दंगल झाली नाही..❤
राजे हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हत आपल्या गादीला पुरोगामित्वाचा फार मोठा वारसा आहे
हा कसला राजा
राजेतर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज
संभाजी महाराज छत्रपति असताना भिडे कधी झाले कलालेच नाही... 😢😢😢😢
चमडी नेहरू चा फोटो लावणारा माणूस कमेंट करतोय 🤣🤣🤣
कश्याचे राजे हे तर गद्दार आहे राजे आहे
कोल्हापूर च्या आजवरच्या किर्ती ला कलंक लागला.
ग्रेट सर जी
पुरतंत्व विभाग काय करत आहे, तिकीट लावून पैसे कामावणारे विभाग या वेळी मात्र गप्प आहे....!!!!
मराठे ओबीसी चे मूल प्रचंड बेरोजगारी ने ग्रसित
Neshed
100% सहमत आहे सर तुमच्या विचारांना 👍🏻👍🏻
संभाजी महाराज हे चुकिच आहे,ह्या हिंसाची जबाबदारी तुमची आहेच
कोल्हापूर येथील पराभव पचवता आला नाही म्हणून विधानसभेसाठी विषाची पेरणी.
सर तुमच्या वेबसाईट तुमच्या तळमळीला सुविचाराला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान
मराठा आरक्षण आंदोलनामुळे जरांगे पाटील यांना सर्वच समाजातुन पाठिंबा मिळत आहे त्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम देखील आहेत. त्यामुळेच असै काही कटकारस्थाने राज्य सरकार काही नेत्यांना सोबत घेऊन घडवत आहे का ?
1no
हो
Manoj zarange saheb tumhi Java tethe Ani Muslims bhet dya Ani nakli mauleyanchi vazva
Tu ghe chadhavun Tyanna...te gharat aalyavar samajel.
अरे मुर्खा विशालगडावर किंवा कोणत्याही गडावर एक दगड ही लावू शकत नाही तिथं एवढी मोठी मस्जिद कशी उभी केली हयाच उत्तर शोध पहिले
सत्य कथन करण्याचे आपले धाडस स्तुत्य आहे
आपल्या या प्रयत्नला सलाम 🙏💐
सीएम शिंदे यांनी भाजप आणि आरएसएसला शरण गेले हे खरे आहे पण संभाजी राजे आणि उदयनराजे अशा व्यक्तिमत्त्वांकडून आपण फार अपेक्षा करू नये. त्यांनी आपल्या कृतीतून महाराजांचे वंशज असण्याची चिन्हे अजून दाखवलेली नाहीत.
मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच नाव घेऊन ही लोक आपली मर्यादा विसरतात 😢
हिंदू मुस्लिम दंगल घडवणे हाच उद्देश
मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी.... सरकार तुमचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे
कसला विचार ? लांड्यांना तू उडवून घे.
A gap zatu...
नियोजित हाच शब्द योग्य आहे
@@vishwasbendre1536 ho ka zatu..1947 la Pakistan koni vegala kela..tenvha vibhajan che beej koni niyojeet kele..te pan sang.
लोकसभेला तिकीट न मिळाल्यामुळे राजे अस्वस्थ झालेय.
Agdi barobar saheb
⛳⛳⛳⛳संभाजी मधे हिंमत असती तर त्याने EVM विरूद्ध जनांदोलन केलं असतं
पोखरकर सर सज्जनगडावर पण खूप अतिक्रमण आहे. पण ते आपल्या धर्माच्या लोकांचे आहे. त्या विषयी पण माहिती घेऊन एक एपिसोड करावा आपण अशी माझी विनंती आहे 🙏🙏
सनदपत्र आहे सज्जनगडाचं आपल्या सर्वांच्या बापाने दिलेलं.
@@sunildabhade1138 proof दाखव भाऊ.....
जमलं तर खरं प्रूफ दाखव
मुस्लिमांच्या नेत्यांची अतिक्रमण काढायला काहीच हरकत नव्हती , विषय न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासनाला पण काही करता येत नव्हते, ही बाब संभाजीराजेना पण जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं, पण संभाजीराजे असे का वागले हा कळायला मार्ग नाही,
सर आपले विचार फार चागले! परंतु हे जे घडले ते बरे नाही जाती-भेद दंगली घडवण्यासाठी हे बरे नाही बसं पुढे काय बोलावे;जय भारत जय सविधान सत्यमेव जयते
अगदी खरं. जातीभेद पसरवावा कुणी? स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणवणाऱ्या पैकी एकाने? काय दिवस आले आहेत.
कुठे ते महाराज जे अपमान सहन करता दरबारातून तडक बाहेर पडले आणि कुठे त्यांचे हे वंशज! तडीपार सत्तेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा छत्रपतींच्या वंशजांचा लाचार व जुलमी प्रयत्न, महाराष्ट्राचे इतके वाईट दिवस येतील असं वाटलं नव्हतं
महत्वपूर्ण विषय. अचूक विश्लेषण.सडेतोड व रोखठोक मांडणी. धन्यवाद सर 🙏🙏
मराठी आरक्षण (जरंगे पाटील ) मोर्चायाला कमज़ोर करण्यासाठी हे कारस्थान 🙏
अडानी अख्खी धारावी गिळत आहे.........
कोणा ची हिम्मत....
@@mera838
काही फरक पdनार नाही
आम्ही मुस्लिम मरठ्यान सोबत आहो
याला राजे कुणी म्हणू नका राजकारणाच्या भरात कुठल्याही थराला जाऊ शकतो हा कसला राजा
पोखरकर सर आपले विश्लेषण खूप छान आहे. सर्व सामान्य लोकांच्या जगणे होता कामा नयेत.सरकार ने नोटिसा देऊन करता आले असते पण शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक आहेत. हे सत्य आहे सर.
शिवाजी महाराजांचा आत्मा आज तळमळला असेल. त्यांचे वारस असे विषारी असू शकत नाहीत..
मग विशाल गडा वर अतिक्रमण होऊ द्यायचे काय तिथे दारू मटण पार्ट्या होऊ द्यायचा यासाठी मावळ्यांनी प्राण अर्पण केलं होते सेक्युलॅरिझम ठेवण्यासाठी मुसलीम लांगुल चालना साठी
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
@@shubham-oh4kiLaudiya apne bhagwan ka shukr kar abhi muslim quran ke raste par nahi chal raha hai jis din quran par chalna chalu kar diye to tumhare ko nepal bhagna padhe ga
Bar zal tumchya sarkhe hizdyana maharajani sobt nahi ghetle
Tuja aaicha bhokk aaighlyaa atikram kothe pn kartoo ..aaighlya
फक्त आणि फक्त जरांगे पाटलाचे आंदोलन मागे पाडणे एवढाच उद्देश
जो समाजाच्या हिताचा तोच आमचा राजा
या घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. हा उद्रेक एकाएक झालेला नाही.
जाहीर निषेध, गजापुर मध्ये झालेला प्रकार निंदनीय आहे, हल्लेखोरांना अटक करावी
❤❤
राजानी गरीबाना घरेच काय - जमीन दान केल्या त्याचे आपण वंशज आहेत चाकृयाने वाईट वाटते😢😢😢😢😢😢
त्या रहिवाशांपैकी (सर्वधर्मीय) बरेच जण छ.शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील मावळ्यांचे वंशज असू शकतात.
संभाजी राजेंनी हा विषय घेऊन आंदोलन करावे हेच दुर्दैवी आहे
tu napunsak ahes ase watate
महाराष्ट्र तडीपारांच्या ताब्यात येत नाही म्हणून केलेला उपद्व्याप व त्याला एखाद्या गावगुंडा प्रमाणे मिळालेली छत्रपतींच्या वारसाची साथ..! 😢
Tula gharat tuzi bayko tar vicharatya ka don kawdichi layki tuzi . Chatrapatincha apaman kartos
बेरोजगारी, राज्यबाहेर जाणारे प्रकल्प, भ्रष्टाचार आणि शासनाच अपयश येत्या निवडणुकीत लपवण्यासाठी हा हिंदू - मुस्लिम दंगे घडवण्याचा प्रयत्न आहे सर बाकी काही नाही. पण लोकं सुजाण आहेत, ते हिंदू मुस्लिम, जात धर्म विचारतील आपण बेरोजगारी, भ्रष्टाचार, बेबंदशाही, गुंडागिरी वर प्रश्न विचारू. 🙏🏻
ek no
हिंदू वेगळी संस्कृती आहे मुस्लिम वेगळी त्या मुळे दोघात एकता होवुच शकत नाही टकराव होणार आणि हा टकराव पृथ्वीराज चव्हाण पासून सुरू आहे । संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत पाकिस्तान विभाजन ।
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
Shivaji raje asate tar tyana he aavadale asate ka??? Mavale fakt hinduch dharmache hote ka??? Itar dharmache mavale navhate ka??
Shahu maharajanche vanshaj mhanun ghenarya Sambhajiraje na Shahu maharaja cha Itihaas vachayala hava ahe karan Rayatechya rajachya rajyat ase prakar ghadale asat ka
Atikraman kadha pan hatya tari karu naka
Ani Pratapgarh var hi ahetch ki atikraman kadhi kadhatay Sambhaji raje he jahir kara
@@prathameshcreation9167अंधभक्तम् सदा मुर्खम्।।
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी ची ही खेळी तर नसावी ना????
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
यामागे फडणवीस चे डोकं दिसतंय
जरांगे पाटील च उपोषण फेल करण्यासाठी ची चाल आहे... 20 तारखे पासून उपोषण करणार आहेत जरांगे पाटील
असं असल्यास शक्य नाही जरांगे पाटील आणि मराठावाडा यासाठी खंबीर आहे... 💪🏻
शक्यता नाकारता येत नाही.
Arakshana peksha vishalgad mukt hone garjeche aahe
Sir तुमच्या सारख्या मान्यवर वेक्तींची गरज आहे आपल्या समाजाला नी राजकारणाला
जे योग्य आहे संविधानाला धरून आहे असेच निर्णय घेणे नी बाजू मांडणे....
कारण सामाजिक वातावरण पाहिजे तेवढे निर्भय राहिले नाही अलीकडील काळात
यांच्या सारखे व्यक्ती राजकारणात आल्यावर एक तर गडुळ होतात नाही तर बाद होतात(केले जातात) .. त्यामुळे तुमचं तुम्हीच ठरवा..
मनोहर भिडेला आधी तडीपार करा.
Exactly 💯 khare ahe.
कुठ आहे तो आता
गुहेत
निळ्या माकडांनो खरकटी जमा करायला जा मंदिरात लाईन लागली आहे भंडाऱ्याला 🤣🤣
तुझा तडीपार करण्याची वेळ आहे समजलं ना
सर आपण विचार मांडलेले शंभर टक्के खरे आहेत
Khup chhan Vishleshan Sirji. Salute Sirji 🙏
खूप छान विश्लेषण केले सर.... आत्ताचे राजकारण हे आता खूप घाण झाले आहे.... कोणच्या मारण्याचा फायदा घेऊन राजकारण केले जाते....
Salute to you Sir......... Excellent Report
गजापुर मध्ये झालेल्या नुकसान भरपाई ची जबाबदारी छत्रपती संभाजी राजे नी घ्यावी.कित्येक गरीब लोकांचे जीवन उध्वस्त करून टाकलेत त्यात सगळेच मुस्लिम नव्हते.काही हिंदू लोकांचे पन घरे वाहने होतीत.
नरेंद्र देवेंद्र यांची कार्यकरणी पोलखोल मात्र रविंद्र सर रितसरपणे करतात सलाम त्यांच्या निरभिडपनाला अभिव्याक्ती सत्य महत्व पक्त रविंद्र सर करू शकतात .त्यांचा निपक्षीपण भाषनातु विलक्षाणातुन खरोखर सत्य असतो.❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
संभाजी महाराज छत्रपति असताना भिडे कधी झाले कलालेच नाही... 😢😢😢😢
Agdi Brobar
अशी माहिती दिली....त्या बद्द्ल साहेब आपले फ़ार - फ़ार आभार.... 🙏...🙏
💯💯💯🙏🙏
भिडे ची मनुवादी कार्टी असणार ही, आणि या मध्ये मराठा sc obc असणार नक्कीच,, एक सुद्धा ब्राह्मण नसणार
एकदम बरोबर याच्यामध्ये एकही ब्राह्मण नसेल
ब्राम्हण आशा हिंसे मधे नसतात , हीच अक्काल आंमच्या बहुजन पुराना कधि येनार
निळा माकड इथ कशाला उड्या मारतोय जा खरकटी गोळा करायला मंदिराच्या बाहेर पातेली घेऊन
महाराष्ट्रातील ब्राह्मण तरुण कधीच तुम्हाला दंगली, मारामाऱ्या या मध्ये दिसणार कारण ते उच्चशिक्षणं घेऊन देश विदेशात नोकरी धंद्या साठी जातात त्यांना धर्म रक्षणासी काहीच घेण देण नाही ते काम फक्त मराठ, ओबीसी आणि SC वाल्यांच आहे.
शंभर टकके/.
नमस्कार रविंद्रजी.
Eye opener analysis by you.
दोन्ही राजांच्या गळ्यात पट्टे बीजेपीची
Agdi barobar saheb
दीक्षाभूमीवर पार्किंग होते त्याचा विरोध केला तर चालतो, आणि महाराजांच्या किल्ल्यावरच्या अतिक्रमणाला विरोध केला तर चुकी.
कुठले महाराजांचे किल्ले जरा धर्माची पट्टी बाजूला सारून दुनिया बघायला शिका बास झाल डबक्यात राहन सगळा भारतच मौर्य वंशाचा होता त्यात महाराष्ट्र पन आहे भावा राहिला किल्लयां्या विरोधाचा तर जे दर्गे १२ शतकातील म्हणजे शिवकाळाच्या अगोदरचे आहेत त्याच काय
@@siddhantkamble8840 12 vya shatkat atikraman zalel ahe
@@siddhantkamble8840भाऊ बोलताना विचार करा, कुठले महाराजांचे किल्ले म्हणता, काही इतिहास अभ्यासला असेल तरच बोला. बाबासाहेबांचे महाराजांबद्दलचे विचार वाचा म्हणजे कळून येईल की आम्ही धर्माची पट्टी बांधली आहे की आमच्या राजांच्या इतिहासाची पट्टी बांधली आहे ते.
गडापासून दूर "गजापूर" मध्ये काही संबंध नसताना गरिबांची घरे जाळली आणि गाड्या, घरांचे नुकसान केले.. असले दहशतवादी कृत्य मावळे करत नव्हते.
एकदम बरोबर,
गडावर एवढ्या मशिदी उभ्या राहिल्या तेव्हा कुठ होती मीडिया
@@avinashranjane3930 Tuzya ayla heplt hoti
@@avinashranjane3930 भाऊ ते अतिक्रमण च आहे. त्यासाठी तालिबानी दहशतवाद कामाचा नसतो.
परंतु दूर गजापूर मध्ये घरे जाळणे कोणत्या मावळ्यांचे काम?
प्रत्येक गडावर असलेल्या देवळांना सुद्धा पाडावे काय
आपण केला का दहशतवादी ते करतात ते काय किर्तन असत
बिन कामाचे सल्ले नका देऊ
इथे तर राजकारणी भ्रष्टाचाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा,,,, मग त्यांच्याकडून पुण्याची काम होतील अशी कुठली अपेक्षा.
आगे आगे देखो होता है क्या...
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
श्री संभाजीराजे यांनी विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी .
जय महाराष्ट्र जय शिवराय
हा माणूस नीवडनुकीत नक्की जोरदार आपटणार हे सर्व नुकसान भरून घ्या हा कसला?
तुमच्या सारख्या सत्यवादी लोकांची गरज आहे,सटीक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणा-यांनी बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्था, हुकुमशाहि या विषयांवर आंदोलने करायला पाहिजे. धर्मवादी/जातीवादी दंगलींचे आंदोलन छत्रपतींचा वारसा सांगणा-यांना शोभत नाहित.
😢😢😢 संभाजी हे करताय.. त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी
Yat rajkiy fuda ky ahe vastu sthiti ahe tumhi ratek gostit rajkiy fyda bgha. .
अतिक्रमण केले नसते तर हे झाले नसते.
सर्व पुरातत्त्वीय साक्ष प्रमाण ,लेख असून देखील
महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांवर तर
कितीतरी हिंदू देवी देवतांचे मंदिराचे अतिक्रमण केलेलं आहे.
पण सध्याच्या घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्र धर्मांध होत चालला आहे.
एकदम बरोबर,
@@aakashjaunjal bhudha cha bap hindu hota
बौद्ध लेणी वरील अतिक्रमण पण हटविलीच पाहिजेत
सर आजकाल सर्वसाधारण लोक चांगले वागत जय शिवराय जय भीम जय संविधान
मी सर्वांच्या कमेंट्स वाचल्या मला एका गोष्टीचं वाईट वाटलं गडकोट संवर्धनावर कोणीच बोलत 😢😢 आदरणीय संभाजीराजे यावर लोकांना मिरची लागते😂😂वा रे दुनिया
आंदोलन राजे नी पुकारले पण ही टीम राजे सोबतची नव्हती ....
याचं कोतुक झालं तर आपण घ्याचे आणि नुकसान झाले तर राजे वर फोडायचे.... 🚩🚩
अतिक्रमण ज्यावेळी झाल त््या वेळची अधिकारी सस्पेंड करायला पाहीजे
Excellent sir
फडणवीस ची संगतीचा परिणाम
बिन अकलेचे आंदोलन
@@nandadeepwalavalkar1462 Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats.
Correct. Tarbujya nech ghadvun aanle asave he
@@shubham-oh4ki तसं असेल तर डबल इंजिन सरकार जे एरवी ed, cbi घेऊन कोणाच्याही पाठी लागते, ते कसली वाट बघत बसलंय, असं सांगताय की पोलिसांनी तुमच्याकडेच पुरावे दिलेत केस तपासून
एकदम बरोबर
योग्य विश्लेषण ❤️
अत्यंत नीच लोकं आहेत ही... 😢
कशाचा राजा राजे फक्त दोनच होऊन गेले हा दंगलखोर आहे😢 लाज वाटायला पाहिजे
✅
गळ्यात बीजेपीचा पट्टा बांधणाऱ्या ला कोण राजा म्हणेल
पुण्यात इंद्रायणी नदीच्या पात्रात कितीतरी बेकायदेशीर बांधकामे अधिकारी वर्गाने आपले खिसे गरम करून बांधु दिलीत. अन् आता त्यांना पाडण्याचे आदेश दिले.... किती सोप आहे यांच्यासाठी अफाट पैसा गोळा करणे.
1 नंबर बोला साहेब.....बरोबर आहे तुमचं
राजांनी याचे नेतृत्व करायला नको होते .
झालेल्या प्रकाराची जबाबदारी फक्त आणि फक्त संभाजीराजे यांचीच आहे
रायतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका... अशी आज्ञा देणारे छत्रपती शिवाजी महाराज... कुठे आणि जातीयवाद्याच्या नादाने गरिबांच्या घराची राख रांगोळी करणारे स्वयंघोषित राजे कुठं.... धन्य आहे आता या पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे नावं घेण्याचा अधिकार राहिला नाही
Tyanni rayat mhanje bahujam samaj jo sheti karto tyanna uddeshun maharaj bolle ahet
gad killyanvar videshi dharminni je atikraman kel ahe te sheti karat nahit tyamule dethala hat lau naka he ya thiikani chapkhal basat nahi
@@सतिशगोपाळेसत्याbarobar.
Your Right
सुंदर व निष्पक्ष विश्लेषण केले साहेब.
संभाजीराजे यांनी दक्षता घेतली पाहिजे होती! ते कमी पडले!
Kay raje Manta ho tyala,raje mananyacha layak aahe ka to
राज्यसभा दिली होती त्या दबावाखाली असावेत। पण शाहू महाराज यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घ्यायला हवी, असे वाटते।
Tum Jaise Log Humare Desh Ke Liye Shraf Ho #CongresspremiAndSeculerAbhivyakti
स्वतःला राजे म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने अशी भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे? मग अशा वेळेला मी जर असं म्हणलं की BJP ने महाराष्ट्रातल्या दोन राजांची कारकीर्द संपवली तर? यांचे पिताश्री जास्त *राजे* दिसतात
परफेक्ट विश्लेषण आणि मार्गदर्शन केलेत सर
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात गजापुर येथील मशिदीच्या मिनारांवर हातोड्याने हल्ला करणारे समाजकंटकांचे भ्याड कृत्य अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे. महाराष्ट्र सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी.
आद. रविंद्र पोखरकर साहेब
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे वंशज
हे काय करतात त्यांच्या समोर ह्या घटना
घडत आहे. कारण हे दोघेही उमेदवार
भाजप चे आहे. ह्यांच्या समोर सामान्य
जनता काय बोलणार.
जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
Hindu ahet mhanun apan ahot anyatha hindu alpsankhya zale tar pudhe kai sankat vadhun thevle ahe yacha gambhiryane vichar kaahe
bharart bauddmai karaycha ahe tar muslim khrischan bauddh dhamm swikanar nahit
Hinduch bauddh dhamm swikarnar ahet
hinduch bauddh dhamm swikarle tir bharat bauddhmay honar ahe
छ.संभाजी राजे, कोल्हापूर ची जनता ही छ.शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारी आहे....राजे हेच आपल्या ध्यानी मनी असावं....
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुलाम बनलेल्या षंडाच्या कडून हे सर्व करून घेतले आहे बाकी काही नाही
Very true Sir, Hat's off to you, it's true journalism.
हिंदुत्ववादी संघट नांचा उन्माद.वाढत चालल्यामुळे हे घडतंय
कोल्हापूर मधील सर्व हिंदूत्ववादी संघटना नी स्पष्ट केले आहे की आमचा या घटनेत सहभाग नाही..हे संभाजीराजे समर्थक आहेत
Is it your real name?
Hinduni Bhartat nehemich shant basave ashi apeksha aahe ka
मग मुसलमानांचा उन्माद आवडतो का?
या मनुवाद्यांना विधानसभेला दारात उभे करू नका
Very nice sir ji thanks
या घटने पाठी मनोहर कुलकर्णी (भुर्जी) असणार. दुर्देव्या हे की या साठी बहुजन मुलांचा वापर केला जातोय
नाय लंबेडकर आहे त्याच्या माग चिमट्या
Purava asel tar authorities na dya.binbudache vidhan feku naka,tyamulech parat zagde hotat.
भिडे यांचेच कुत्र आहे ते आता समजले
निशब्द निशब्द अचूक विश्लेषण जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब
एक नंबर पत्रकार साहेब
सर आपल्या सारखी सत्य व निर्भिड रूपीचा पत्रकारिता व पत्रकारांची आता राज्यासह देशाला गरज आहे.❤
पोखरकर साहेब आपण जळगाव ( अमळनेर ) वरती व्हिडीओ बनवायला पाहिजे होता . पण तुम्ही जास्तीच सेक्युलर दिसताय.
योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब.
आमच्या मतदारसंघातले समस्त मुस्लिम मतदारांनी शाहू महाराजांना मतदान केले ते एका वेगळ्या भूमिकेतून, त्यांच्या बोटावरील शाई वाळण्यापुर्वीच त्यांना या संकटाला सामोरे जावे लागले.
😮😮😮
Kiti divas hindu muslim karnar? Originally muslim astat tar ithe rahile nasta.
Thanks sir for giving knowledge of....
बरोबर आहे महाराजांचे वारसदार म्हणून जबाबदारीने वागलं पाहिजे होते
त्यांची संख्या 50% झाल्यावर सर्व धर्म वडापाव असेल का?
@@shubham-oh4kiतु जा की तिथं दुसऱ्यांची कशाला डोकी भडकवतोस
निष्पक्ष पत्रकारिता सर धन्यवाद
पोखरकर साहेब तुम्ही खरे सांगत आहात.
विधानसभचे कार्यक्रम आहे.
खूपच छान विश्लेषण ! शिवाजी महाराजांना हे मान्य होईल का ? बरं झालं किमान स्त्रिया व बालकाना मारहान केली नाही !
केली आहे..
@@abhivyakti1965 Akar dg 9 ya u tube channel waril " hakim , Raja Ani praja " ha video paha.!
राज्याच्या निवडणुका येत आहेत हे त्याच सुचक आहे, यातुन राज्यकर्त्याना मत मिळतात हे सत्य त्यांना माहित आहे.
Absolutely right good..
महाराष्ट्र. उत्तर प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवून चालला आहे
अतिक्रमण के नाम पर एक गुंडागर्दी
एक फूट सुद्धा बांधकाम करता येत नाही असे पुरातत्त्व विभाग म्हणतो मग ही अनधिकृत बांधकामे होत असताना पुरातत्व विभाग गांजा पिऊन झोपला होता का? की राज्यातील विधानसभा निवडणूका जवळ येण्याची वाट पहात होते का?😢😢😢
पुरातत्व विभाग व सरकारी समंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी