शेतकऱ्यांच्या नेत्याची खरी कहाणी | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
शरद पवार मेला तरच महाराष्ट्राचं भलं होईल
एव्हढी वर्षे शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा भास निर्माण केला परंतु आज तागायत स्वतःचा राजकीय फायदाच घेतला
सर्वोच्च न्यायालयाने सडण्यापेक्षा गरीबांना धान्य वाटा असे सांगितले म्हणून काका त्या वेळी म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयानेच आता देशाचे प्रशासन चालवावे सरकारची काही गरज नाही. 😅😊
कलियुगातील जिवंत राक्षस😮🙃🙃
कलियुगातील राक्षस 👌🙃👍
भटकती आत्मा एकदम ✅😂
शरद पवार म्हणजे .. "फोकट का ज्ञान"... देशाला एवढे वर्षे भ्रष्टाचार ने सडवणारे अनेक राजनेता मधील एक प्रमुख नेता...😅😅😅😅
Q
मावळ मध्ये याचं माणसाने शेतकऱ्यावर गोळबार केला होता.
स्वयं घोषित जाणता राजा यांनी "विधानपरिषद निवडणुकीत"सपाटून मार खाल्ल्यानंतर "संजय राजाराम राऊत"हे विधान भवन परिसरात पेढे वाटत होते असे सूत्रांकडून समजते!
😂
जे मी बोलतो ते मी करत नाही. मला फक्त सत्ता द्या. नाहीतर मी जाती- जातींमध्ये वाद निर्माण करुन सत्ता मिळवीन. अतृप्त इच्छा पुर्ण करेन.
👍👍👍👌👌👌
तुम्ही कितीही कंठशोष करा ....त्यांचे समर्थक हे कधीही मान्यच करणार नाहीत....कसायाला गाय धार्जिणी....
अगदी बरोबर 👍
समर्थक डुक्कर बुद्धी आहेत. त्यांना काय म्हणायचे 😢
अगदी बरोबर
ते लाल chatatil पण आमचा साहेब च एक नंबर 😂😂😂
@@yuvrajjadhav628दुःखद आहे आपण केव्हा खर्या अर्थाने सुशिक्षित होणार😢
शरद पवार साहेब राजकारण सोडतील त्या दिवशी महाराष्ट्र कूट नीतीपासून मुक्त होईल! आणी सरकारने जरंग्या असो वा कोणीही जर सरकारला वेटीस धरत असतील तर नियमानुसार धोरण घ्यावे! सरकारने त्यांची मनधरणी करू नये
शरद पवार हा शेतकर्याचा कधीच नाही
पण हे शेतकरी आणि मराठा आरक्षण नेत्यांना कधी कळणार?
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपापली दैनिक वर्तमानपत्रे विविध प्रकारच्या बातम्यांसह वेगवेगळ्या ठिकाणी व भाषांमध्ये छापून प्रकाशित केली पाहिजेत. तसेच तरूण भारतचा खप वाढविण्यासाठी मदत केली पाहिजे. प्रचाराची आघाडी सोशल मिडिया सकट भक्कम असल्याशिवाय निभाव लागणार नाही.
मुळीच काही करणार नाहीत.
तरूण भारत ची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्राचे वर्तमान पत्र करावे
शेतकरी नांव आणि शेती व्यवसाय याला काळे फासले आणि लाज आणली
पवारांनी खूप पत्रकार पाळलेले आहेत त्याकरिता त्यांना नक्की हाताशी धरले आहे तसेच प्रत्येक विभागात त्यांचे कार्यकर्त्यांना खाण्याच्या आशा पदावर विराजमान केलेले असते कितें आयता मिळणारा माल सोडु शकत नाही पर्यायाने ते काहीही करायला तयार असतात उदा दुध टोमॅटो रस्त्यावर फेकणे एखादा व्यक्ती त्यांची बाहेर काढत आसेल तर मुख्य शस्त्र म्हणजे त्याच्या तोंडाला शाई फासने गेल्या दोन तीन वर्षात किती तरी जणांवर शाई प्रयोग झाला आहे त्यातील दोन उच्च पदस्थ चंद्रकांत दादा पाटील नामदेवराव जाधव
अगदी बरोबर आहे..
महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नेता, ज्याने सर्वात जास्त पैसे शेतकऱ्यांना लुटून कमावले.
कृषीमंत्री झाले की बांधावर बसता येत हा स्वार्थ पक्का होता. निर्णय आवडला नाही की पाय बाहेर, अंगावर आला की पाय शेतात. सगळं चिवडून ठेवायचं आणि मी किती भारी हे दाखवायच. खरे जादुगार.
महाविकास आघाडी ला फक्त सरकार ला काम करू पण देयचे नाही आणि जर केले तर का केले. नाही केले तर का नाही करत... यांना फक्त नीट सरकार चालू देयचे नाही हेच यांचे उद्दिष्ट आणि समाजात संबराम पसरवाने एवढेच
आजपर्यंत हेच उद्योग करण्यात आयुष्य घालवलं.आणि हे म्हणे शेतकऱ्यांचे नेते.शेतकरी बिच्चारे असल्याच्या तावडीतून सुटू शकले नाही.स्वताची तुंबडी कशी भरायची हेच पाहिले..
PN SHETKARI YANCNACH NIVADO KASA
शरद पवारांनी कोणती कामे केली, याचे उत्तर साहेबांनी खूप कामे केली असे असते , कोणते कामे केली याचे उदाहरण द्या तर याचे उत्तर मिळत नाही
Pawar sharad will be known as Backstabber
अहो कुलकर्णी साहेब यांना वाटले उद्या शेतकऱ्यांविषयी बोलायला मुद्दा राहिला नाही
म्हणून काकांची पोटदुखी आहे
तुमची कळकळ अगदी योग्य आहे...
KA
या पवार साहेबांना एक दोन मुलभूत प्रश्न .....
आपण केंद्रात शेती मंत्री होतात ...राज्याचे मुख्यमंत्री होतात आपल्या हातात घटनेनी दिलेली कायदेशीर ताकद होती....मग आपण या कृषी क्षेत्रा साठी तसेच आरक्षण संबंधात सकारात्मक असे का बरे केले नाहीत....?? का असे केलेत ....?? बरं आज अशी जाती जातीत भांडणे लावणे हे सामाजिक दृष्ट्या अयोग्य आहे हे आपल्याला आज 85 व्या वर्षी देखील उमजत नाहीये....?? का मुद्दाम करताय ....?? का असा दुष्ट भाव का ....?? साधे सहज सोपे सरळ वागणे आता कधी सुरु करणार....??
पवार साहेब म्हणजे कैवारी नसून शेतकरी....हैराणी नेते आहेत..
अहो एखाद्या ला संपवायचे कसे, कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा, गुगली केव्हा टाकायची ह्यातच घुटमळर्यांकडे मुख्यमंत्री, कृषी, संरक्षण मंत्री पद काही ही द्या पण भरीव, कल्याण कारी,जनतेच्या हिताची अपेक्षा च ठेवण्याची घोडचूक आजही होतेय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
सुशील जी, सध्या वॉटसऍप वर एक पोस्ट फिरत आहे-
जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेत असतात/ होते, तेव्हा एकही आंदोलन, मोर्चा विरोधी पक्षांनी काढला नाही. असे 3 कार्यकाळ त्यात दाखवले आहेत.
जमल्यास ही पोस्ट मिळवून
साहेबांसंबंधी व्हिडिओ बरोबर
वारंवार दाखवा.🙏
दारू बनवणारेना फुकट दिले असेल.या हातानी देणे आणि या हातानी घेणे. हेच धोरण होते.
सर्वोच्च न्यायालयाने सडण्यापेक्षा गरीबांना धान्य वाटा असे सांगितले म्हणून काका त्या वेळी म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयानेच आता देशाचे प्रशासन चालवावे सरकारची काही गरज नाही. 😅😊
अतिशहाणा!!! न्यायालयापेक्षा
शेरद पवारांनी कुषी मंत्री आसता हिताचे निर्णय घेता आलें नाहीं ऊंस भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात आमदार खासदार मंत्री
इतकं सगळं सर्वांना माहीत आहे पण तरी पण त्यांचं कोणी काही बिघडवू शकत नाही, हीच शोकांतिका आहे 😢
आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. गुगल सर्च करायची गरज नाही.
Sir, maharashtrat maratha samaj motha aslyache parinaam maharashtratil bakicha samaaj bhogato ahe.hech maharashtrache khup mothe durdaiv ahe.
शेतकऱ्यांचा कैवारी,तारणहार,शेतकरीमित्र वगैरे वगैरे बिरुदावल्या लावणारे हे अष्टावधानी राजेसाहेब संसदेत कृषी कायदे पास होत असतांना कुठे अंतर्धान पावले होते ?
या नेच मावळ मध्ये शेतकरी आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दीलते
मी स्वतः 19 ला ऊस दारा संदर्भात भेटलो होतो कोलल आम्हाला
बामण आहात, कोलणारच ना 😂😂😂😂
पटवल झाले सीएम आणि वीज माफी !सुशील शिंदे नी नेहमी सारख हसत हसत मिडियाला सांगितलं ते फक्त निवडणुकीपुरत होत थोडेच अंमलात आणायच.
केंद्र सरकार ने मुंबई बॉम्ब स्फोट वर्ष 1992 चौकशी साठी वोहरा कमेटी chi स्थापना केली होती त्यामधे बारामती चे पंतप्रधान चे हात होते असे अहवालात म्हटले आहे परंतु 10 वर्ष पासून मोदी सरकार ने हा अहवाल संसदेत का ठेवला नाही? आणि 2017 मोदी सरकार ने बारामती चे पंतप्रधान यांना पद्मविभूषण पुरस्कार का दिला? आता बसवा उरावर
खर म्हणजे काहीच बोलण्याची गरज आहे असे वाटत नाहीत कारण ह्यानी जर काहीच चांगल काम असेल तर याचे नाव घेत जा नाही तर नाव गाव घेण्याची गरज वाटत नाहीत
आपण पोट तिडकीने सर्व खरच सांगत आहात पण शेतकऱयांच्या पालथ्या घडावर पाणी, कितीही समजावून सांगितलं तरी साहेब म्हणजे शेतकऱ्यांचे खरे कैवारी 😊
ह्याला कधी शेतकऱ्याचा फायदा झालेला पहावलायका.
शेतकऱ्यांनाच ईतकं घङूनही कळत नाही की शेतकऱ्यांचा कैवारी कोण ? वाटोळं करूनही कैवारी जाणता राजा नको त्या ऊपमा देऊन आजूनही लक्षात येऊ नये आश्चर्य आहे.
सुशिलजी, शरद पवार साहेबांची समाजातील पत आता पहिल्या सारखी राहिलेली नाही.
कणखर पणे निर्णय घेतले पाहिजे
दारू चे कारखाने सुरू करण्यासाठी साहेबांनी धान्य सडू दिलं. पुढचा विचार करणारा हुशार साहेब 😂
नेहमीप्रमाणे तुमच्याच माध्यमातून खरी बातमी समजली
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
अहो. सुशीलजी आपण केलेल्या विश्लेषणाशी. मी पूर्णपणे सहमत आहे पण माय बाप जनतेला हे समजणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सुशिलजी.
ही आहे media पत्रकारांच्या propaganda ची ताकत
एकदम अप्रतिम.
धरलं तर चावतं सोडलं तर पळत
...त्यांच्याच पक्षातून बाहेर पडलेले एम बी पाटील यांनी लिहिलेलं "दगाबाज" हे शरद पवारांवरचं पुस्तक सगळ्यांनी वाचा
खुप छान👏✊👍 👍🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😄😄
Lai Bhari hai sir ji
काही दिवसापूर्वी भाऊ तोरसेकर मुलाखतीत म्हणाले होत्ते .....आणि.... हे दोघे राजकारणातून जातील तेव्हा महाराष्ट्र पुढे जाईल, हे आता पटतंय.
महाराष्ट्रातील भाजप म्हणजे पीडित राजकीय पक्ष
Boss you are the Best 👌 👍
वाईट आशीर्वाद गरीब जनतेचे लागणारच
खूप छान बोलता सर तुम्ही
महाराष्ट्राचा सर्वनाश करण्याचा विडा उचलला आहे बाबरमतीच्या सरदारानी
दोन नंबर वाले, दारू भट्टी वाले याना mothe केले साहेबानी
शेतकरी दारुडा झाला की साहेबाना जमीन कवड़ी मोल किमतित खरेदी करता yete हे
साहेबांचे धोरण।।।। तरी पण चेले चपlटे mhanatat आमचे साहेब एक नंबर 😂😂😂😂
सत्य.
अगदी बरोब्बर!
मार्मिक कहानी
हे जानत्या राजाला कळले पाहिजे
18 रुपया मध्य साखर निर्यात करने 36 साखर खरीदी करने दोनि जहाजे एकाच वेली भारत चे बंदरवर हे ससंद मध्य भाषण आहे
वा सुशील जी तुम्ही तर लंगोटही शिल्लक ठेवला नाहीत शेतकरी व गरिबांच्या कैवाऱ्याचा. Good. 🙏🙏👌👌👍👍
.
छान विश्लेषण
चांगल केलेले काम सहन च होत नाही आपण ही करायच नाही दुसर्यांन केल तर बघवत नाही..
शेतकऱ्याचा कल्याण करील तर मोदी साहेबांचं कल्याण करेलफक्त आणि फक्त भाजपा पार्टीमाननीय नरेंद्र मोदी साहेब जीशेतकऱ्यांचे कैवारी मोदी साहेब
शेतकऱ्यांना मुर्ख समजून शेतकर्यांची जिरवण्याकरीता हा निच राजकारणी क्रुषीमंत्तरी झाला होता
3:00 धान्य सडण्याला कोण जबाबदार होते, याची चौकशी करून संबंधितांना शिक्षा का झाली नाही?🤔
महाराष्ट्राला काका समजलेच नाहीत म्हणून तर लोक दिशाभूल होतात.
वंदन वंदेमातरम्
महाराष्ट्र इलेक्ट्रिक कंपनी लोकांना लूटनारी आहे 10 रुपये युनिट नाही आहे 100 रुपये युनिट आहे
U r right
शेतकऱ्यांवर वार करून त्यांना कैलासवासी करणारे पवार
Sushilji . नमस्कार.
धान्य यांच्या अल्कोहोल फॅक्टरीकडे जात होतं
शरद पवार साहेबाणा त्याच्या पवार कुटूबातले दोन राज्य मंत्री एक खासदार आणि दोन आमदार आहे त्याना त्याच्या कुटूबात ले २० पाहिजेण आमदार खासदार पाहिजेण
आजपर्यंत शेतक-यांच्या मढ्यावरचं लोणी खाणारे शरद पवार.
त्या काळात ते क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून जास्त मिरवत होते . त्यांना शेतक-यांची कधीच किंमत नव्हती.
सुशीलजी आदरणीय जाणता राजा ह्या शब्दांचा अपमान होतोय हो त्रास वाटत ऐकायला
Ek number bolala tumhi @RAUTAD. I agree with you. Mala hi asach watat.
ही वेळ ह्यांनी स्वतः हुन ओढवून घेतली आहे.सबका साथ सबका विकासचे बळी ते स्वतः च झाले आहेत.
मराठा आरक्षण विनाकारण अ़ंगावर ओढवून घेतलं आहे.अजुनही ते जोखड काढून टाकता येईल, पहायचं काय करतात कसं करतात
GOD bless patriotic people like you who are giving factual information to common people like us, with Healthy Happy, & Peaceful Long Years Ahead 🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
सर पुजा खेडकर प्रकरणात संबंधिता
वर कार्यवाही साठी विडीओ बनवा
तरीही ह्या माणसाला मतदान करणाऱ्या शेतकऱ्याना काय बोलावं!!!
महाराष्ट्राचं दुर्दैव असा नेता मिळाला दुसरं काय
शेतकर्यांचा नेता म्हणुन शेतकऱ्यांचा अपमान करू नका.
धान्य सडत ठेवले म्हणून आता तोंड सडल आहे.
अरे बाबा हा स्वतः च्या पक्षालाही पुढे घेऊन जाणारा नाही❌ काही लोकांची मोट बांधायची जे पक्ष स्वकष्टाने निवडुन येतात त्यांचे गणित बिघडवुन टाकायचे.... यांना स्वतः ची काही दिशा नाही❌ धोरण नाही...
फक्त पैसा बक्कळ..... म्हणुन वळवळ.
सर्व..जनतेला. माहीती.....आहेच.....पण.कोणी. स्पष्ट....बोलत....नाही.....
शरद पवार शेतकर्यांचे कैवारी नसून,'वैरी' आहेत
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🚩
जनतेच्या पोटावर पाय
२००४ते२०१४ याच काळात शेतकऱ्याची लाईट २४तासा वरुन ८तासावर केली आणि ३एचपी चे ४ ,५एचपी७ केले असेच प्रत्येक मोटार पाठीमागं वाढले
शेतकऱ्यांचा खरा दुष्मण शेतकरी नेताच आहे ? पण हे शेतकऱ्यांना कळेल तो सुदिन असेल
त्या "निर्भय बनोच्या" धर्तीवर तुमची ही इंडी आघाडीची "पोलखोल सुनो" अभियानांतर्गत राज्यभर व्याख्यानं आयोजित करायला हरकत नाही.😝😛
आजच्या फडणवीसांनी विधानपरिषदेसाठी केलेल्या करेक्ट कार्यक्रमा बद्दल बोला ना!
Navadatich मीठ अलनी.
Sushilji ह्या mansanche wagne बघुन खुपच त्रास होतो.
सर जनता व्होट त्यांनाच देते😢
Very. Fine. Shushilji.
I totally agree
But your such a small voice how far it will reach I don't know
देवेंद्रजीने सभी विरोधी पार्टीको उखाड दिया.
NO.1WHI
भोगतोय
सुशील जी, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप चर्चेत आहे. भाजप युतीला या चर्चेत जास्त दोषी मानन्यात येत आहे. या प्रश्नाबाबत महा विकास अघाडीची सत्य भूमिका जनतेला कळली पाहिजे. खरच कायदेशीर पद्धतीने आपल्या मराठा बांधवांना ओ्बीसी मधून आरक्षण देणे शक्य आहे का? या विषयावर एक विस्तारीत व्हिडिओ करा.