जारंगे साहेब आणि वंचीत बहुजन आघाडी एकत्र आले तर सर्वच राजकीय पक्षला या घडीला.. कॉम्यत पाठवू शकतात.. असे तरी प्रथम दर्शीनी दिसते आहे.. आणि त्त्यांचा सोबत छुपा पाठिंबा हा शिंदे चा राहिलं अशी परस्थिती दिसतं आहे 😊🙏
आशिष जरी पाडायच म्हणले तरी तो तुमचा सशय येत आसेल की शरद पवार व काग्रेस ऊधद ठाकरे यांच्या बाजूने आहे तर तस नाही जरागे पाटील ईतके कच्चे नाही त्यानी कोणताही निर्णय घेतला तरी टीका होईल पण कुणालाच मॅनेज होणार नाही
जरांगेची मागणीच मांन्य च होणार नाही जरांगेच राजकीय कायकर्ता च होता आहे जरांगे ची. राजकीय लाॅबीच तयार केली आहे तो मराठवाड्यात विदर्भ गरीब मराठेच शेतकरीवर्ग शेतमजूर यांच्य पर्यंत मर्यादित आहे
मोदी आणि फडणवीस हे ब्राह्मण आहेत, आरक्षणाला यांचा विरोध आहे हे फक्त म्हणतात आमचा DNA ओबीसी चां आहे, हे ब्राह्मण कधीच ओबीसी क्या घरी जेवायला सुद्धा जात नाहीत
एकच वादा.. श्री. मनोज दादा. मराठा संघर्षयोद्धा यावेळी 288 सर्वसमावेशक उमेदवार देणार.. आणि जरांगे पाटील पुरस्कृत मंत्रीमंडळ सत्तापदी बसणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
आशिष जाधव साहेब आपल्या लोकमत चॅनलने गेल्या वर्षभरापासून नेहमीच प्रस्थापित, मातब्बर, मस्तवाल, मग्रूर, गावखेड्यात दहशत असलेल्या समाजाच्या बाजुने खुप काम केले. आता थोडेफार गरीब, विस्थापित, आता कुठे दुय्यम स्थानावर प्रतिनिधित्व मिळायला लागलेल्या ओबीसी समाजाला न्याय द्यावा. मोठ्यांच्या बाजुने तर सगळेच असतात कधीतरी गरीबांच्या बाजुने बोलून बघा.
याची एखादी चाचणी परीक्षा होणे आवश्यक आहे, कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल, कारण राज ठाकरेंच्या सभेला भरभरून गर्दी असते , टाळ्या शिट्या वाजत असतात पण यांना मतं मात्र देताना लोकं हात आखडता घेतात,तशाच पद्धतीने मनोज जरांगे यांनी स्वताला आजमावून पहावे , शेवटी लोकशाहीत मतदान हा टप्पा निर्णायक ठरतो, कशाला पाहिजे एव्हढी उठाठेव, सरळसरळ निवडणूक लढवून बहुमताने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा हा संविधानिक मार्ग आहे.
आशिष जाधव सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 मनोज जरांगे पाटीलांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार नाहीत ठराविक ठिकाणी उमेदवार उभे करतील जसे राज ठाकरे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करतात....🙏🙏
महाराष्ट्रातल्या सध्याच्या नालायक राजकारण्यांना आणि राजकारणाला जनता कंटाळून गेली आहे याचा खूप तिरस्कार येतोय आणि त्यामूळे जनता जरांगे पाटलाना एक आशा चां किरण म्हणून बघत आहे.
हे जरा खरे वाटणे साहजिक आहे,या चार फुटकळ लोकांना पंताने महाराष्ट्रावर सोडलेले आहेत,याचे दुष्परिणाम नक्कीच या चार पाच आणि पंत याना भोगावे लागतील,हे निश्चित आहे.
काय राव तुम्ही म्हणता कुठल्याही दावणीला बांधला नाही. ज्यांनी एक आदेश काढून एका रात्रीत मराठा समाजाला अंधारात ढकलले त्यांच्याबद्दल एकही ब्र शब्द बोलण्याची हिंमत नाही. आणि ज्यांनी EWS मधून दिले त्यांच्यावर आगपाखड केली जाते आहे. त्यामुळे हे महाशय करामतीच्या दावणीला बांधले आहेत हे मान्यच करा.
काहीही झालं तरी वातावरण व गर्दी बघितली असता मनोज जरांगे पाटील हे महायुती चा कोथळा बाहेर काढतील असंच चित्र आहे
तुम्हाला जे राशन दुकानदार पहिले तिकडचं राशन विकत होते तीच सरकार पाहिजे हरामखोरांनो🤬🤬
खूप छान explain केले जाधव सर त्याबद्दल मराठा समाजाकडून खूप खूप आभार ❤💯🙌
१०% आरक्षणातून नुकसान झालेल्याना जरागे पाटील बिलकूल जबाबदार नाहीत . नाहक दोष देऊ नये .
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जाधव साहेब जरांगे पाटील मराठ्यांचा काळीज आहे आरक्षण तर भेटणारच जरांगे पाटील मुळे आमची जात एक झाली याचा अभिमान आहे आम्हाला
Khup chhan bollat tumhi
आता कस मनोज दादा मनतील तस🚩
जारंगे साहेब आणि वंचीत बहुजन आघाडी एकत्र आले तर सर्वच राजकीय पक्षला या घडीला.. कॉम्यत पाठवू शकतात.. असे तरी प्रथम दर्शीनी दिसते आहे.. आणि त्त्यांचा सोबत छुपा पाठिंबा हा शिंदे चा राहिलं अशी परस्थिती दिसतं आहे 😊🙏
तुम्हाला जे राशन दुकानदार पहिले तिकडचं राशन विकत होते तीच सरकार पाहिजे हरामखोरांनो🤬🤬
❤😊
2222²2²²q😂😅😊 30:13 30:13 😊@@vilaschandmare2817
मी पण ओबीसी आहे. मनोज दादा पाटील यांनाच पाठिंबा देऊ. सांगतील तेच करू
संघर्ष योद्धा.. मनोज दादा पाटील यांच्या बरोबर सर्व मराठा समाज आहे
निवडणूक आहे हार जीत होणार च, भेडसावण्यान काही होणार नाही, आता निवडणूका होऊन गेल्या की सर्व आप आपल्या कामाला लागतील
@@MukundK-ci8dlफक्त मराठा समाजच असा आहे जो एखाद्या पक्षाचे झेडे व दांडे स्वतः करतो तो विसरणार नाही अंतरवालीतील लाठीचार्ज
मराठा समाजाला आता कोण त्या ही पक्षाच काही घेण देण नाही फक्त जरांगे पाटील म्हणतील तस
Mahayutila fhatka basel
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
तुमची गरज नाही कारण आम्ही आहे माधव
Are tumhi कुणबी आहेत हे सांगा ना सरळ
कुणबी मराठा एकच आहे...😂😂😂
तुमचा ध काडुण घेतला @@santoshraut5199
Micro नाही प्रस्थापित कुणबी आहात
प्रस्थापित हद्दपार 🍉 नेपाळी सुपारी तेलगी आदर्श वकील धरण खेकडा चंदू मुजाहीला कोयता 🍉 हद्दपार
धरणात मुतू का राहील दादा
लोकांना भावनीक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा
तुम्ही जे बोलत आहे ते अगदी योग्य आहे
फटका तर सर्व पक्षाला बसणार...
जरांगे पाटील हूल देत नाहीत या भ्रमात राहू नका तुम्ही
आशिष जरी पाडायच म्हणले तरी तो तुमचा सशय येत आसेल की शरद पवार व काग्रेस ऊधद ठाकरे यांच्या बाजूने आहे तर तस नाही जरागे पाटील ईतके कच्चे नाही त्यानी कोणताही निर्णय घेतला तरी टीका होईल पण कुणालाच मॅनेज होणार नाही
Aaj paryant 50 wela uposhan karun sodlay Sharad Pawar chi lal piun tahan bhagti manyachi 😂😂
निष्पाप समर्थक खरंच डोळे झाकून नेत्यावर प्रेम करतात. २८८ जागा लढवल्या तरच निष्पक्षता सिद्ध होईल.
एकच नंबर विश्लेषण आशिष सर
आता कस दादा जरांगे सांगितल तसेच एक मराठा लाख मराठा धनेवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉
पाटलांनी दगड जरी उभे केले ना, तरी निवडून येतील ही सध्या पारिस्थिती आहे 😂😂😂लावा ताकद पाटील नाही ऐकत😂
Kela yet nahi nivdun Manya fakt pawar chi lal pito
किती निवडून येणार आहेत
🎉🎉🎉
मराठा बांधवांनो सर्वांनी तयार रहा
पण शेवटच्या दिवशी पाटील म्हणाले की समाजाचा निर्णय २८८ पाडण्याचा आहे तर आपण काय करायचं...
सर्वांनी रिप्लाय करा...
आशिष जाधव साहेब तुम्ही जबरदस्त बोलले 🚩🙏🏻💐🚩
मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गरीब मराठे माणूस आहे
भुजबळ बडबड बंद करा आता निवडून येऊन दाखवा
त्याचं संपलाय राजकारण आता..
Chhagan ne Sarpanch houn dakhwawe , challenge aahe
भुजबळ ला पाचर मजबूत बसली
तुजा कार्यक्रम होणार एक मराठा कोटी मराठा आम्ही मनोज दादा सोबत
मी ओबीसी आहे माझा सपोर्ट जरांगे पाटील 💐🙏🐅
Mi maratha aahe bhujblana support karto
विकासासाठी मतदान करा उमेदवार कोणी असू द्या@@adityagaming423
मी पण ओबीसी आहे. मनोज दादा . ला . पाठिंबा देऊ.
कुणबीचे प्रमाणपञ पाटलामुळे मला मिळाले .
आशीश जाधव सर तुम चे खुप खुप अभिनंदन लातुर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील प्रामाणिक निष्कलंक माणुस जय जय शिवराय ❤❤❤🎉🎉🎉
एकच मिशन मराठा आरक्षण हम सब जरांगे पाटील
मनोज्, दादा,सातारा जिल्ह्य, तुमच्या, बरोबर्, आहे
एक मराठा कोटी मराठा
जय जिजाऊ जय शिवराय
आम्ही मराठे आता ईतर लोकांसाठी भैरेपना स्वीकारलाय
आम्हाला जरांगे पाटला शीवाय काही ऐकत नाही
अश्विन प्रस्तावना करून गप्प बसतो..नी महान आशिषरावं अनुभवान अगदी खतरनाक विश्लेषण करतात..
अगदी बरोबर
मी ओबीसी आहे माझा suport जारांगे पाटील यांना
विरोधी पक्षांनी, आपली, भूमिका, सांगावी
एकच मिशन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आरक्षण
खरं आहे sir आज पण गाव खेड्यातील मराठा व ओबीसी एक आहेत आणि राहणार
शेगन तुझ झाल बिराळ गुंडाळून तयार राय ❤ मराठा जागा झाला 🎉🎉🎉🎉🎉
आता फक्त एकच मनोज दादा पाटील म्हणतील तस् एक मराठा लाख मराठा
तुम्ही कितीही चर्चा करा आम्ही जरागे पाटला मागे खंबीरपणे उभे राहणार
आम्ही कोकणातील मराठे पूर्णपणे jarange यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.. 😇
वनली वन जरागै पाटील
दुर्दैव आहे, कोकणात मराठा समज मोठ्या प्रमाणात एक झालेला वाटत नाही . कृपया एकत्र येऊन पतलना सपोर्ट करून आरक्षण मुलाबाळांना तरी घेऊया
@@dnyaneshwardhanuktekar3297दादा वेळ लागेल पण समाज एकत्रित होईल इतिहास सांगतो
सत्ताधाऱ्यांना नक्की फटका बसणार म्हणजे बसणार 100%
जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.🎉
ASHISH JADHAV MARATHA VIRODHI AHE BJP CHA DALAL AHE
Malak had taknar nhi mg
जरांगेन मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे
Jarange ha shinde chey seats bjp ni vadhaun dayvat mhanun chale yatra ahe . Bjp ni sc tarikh pe tarikh dayve mhanun , karn sc tarikh deil ki jarange hi nirnayachi tarikh pudhe dhakalto.
निवडणुका लढवनार नाहित....
पवारांचे लोक कसे निवडुन....
येतिल यात लक्ष...
देईल..😂😂
खूप छान विचार मांडले धन्यवाद आशिष सर
एक मराठा लाख मराठा
जरांगेची मागणीच मांन्य च होणार नाही
जरांगेच राजकीय कायकर्ता च होता आहे जरांगे ची. राजकीय लाॅबीच तयार केली आहे
तो मराठवाड्यात विदर्भ गरीब मराठेच शेतकरीवर्ग शेतमजूर यांच्य पर्यंत मर्यादित आहे
एकाच नंबर विश्लेषण आशिष सर ❤
Jarange पाटील जिंदाबाद
Only one jarange patil 🔥💯💪
भुजबळ यांना प्रस्तापित लोक घरी बसवायचे आहे ते पण मराठा म्हणून जरांगे पाटील यांना निवडणूक लडवायला भाग पाडत आहेत 😂😂
288 उमेद्वार उभे करावेत विधान सभेसाठी बोलणारे आमदार पाहिजेत पाडायचा विचार करू नये
आता सर्व सत्ताधारी आणि विरोधाकचे टांगे पलटी आणि घोडे फरार करणार मराठे 101%🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✊✊✊✊
I am OBC (Teli)
Only solution is to include Maratha in OBC and increase % of obc from 27% to reasonable size to strengthen OBC to control uppers.
आज जाधव सर एकदम भारी बोलले ❤❤
निस्वार्थी व प्रामाणिक संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे सकळ मराठा समाज अजूनही अन पुढेही उभा राहील 👍
मोदी जगाचे प्रॉब्लेम सोडवतात😂तर फडणवीस यांनी महाराष्ट्र च वाटोळा केलं😂 एवढा प्रॉब्लेम सोडवलातर जनता माफ करेल😂
मोदी आणि फडणवीस हे ब्राह्मण आहेत,
आरक्षणाला यांचा विरोध आहे
हे फक्त म्हणतात आमचा DNA ओबीसी चां आहे, हे ब्राह्मण कधीच ओबीसी क्या घरी जेवायला सुद्धा जात नाहीत
तुम्हाला काय करायचं ते करून घ्या😅😅😅
महाराष्ट्रातील राजकारणात जरांगे ना नजर अंदाज करता येणार नाही.
जरांगे नी मागासवर्गीयांना SC , ST ना सोबत घ्यावे.
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
जरांगेच्या नाटकी न भिघडलेल्या तब्येतीवर काय बोलायचे आता!!
नाटक नाटक नाटक!!!!
जरांगे साहेब तुम्ही विदर्भात पण आपले मानसे द्यावे 🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢
आशिष सर लाखात एक बोललात जरांगे पाटलाकडे गमावण्यासारखं काही नाही धन्यवाद सर🎉🎉🎉🎉
संघर्ष युद्ध आहे लोकांचा पाठिंबा आहे
जाधव सर खुप छान विश्लेषण केलंत तुमच्या लक्षात आलं ते सरकारच्या लक्षात का येत नाही
एकच वादा.. श्री. मनोज दादा.
मराठा संघर्षयोद्धा यावेळी 288 सर्वसमावेशक उमेदवार देणार.. आणि जरांगे पाटील पुरस्कृत मंत्रीमंडळ सत्तापदी बसणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
आशिष जाधव साहेब जरंगे पाटील यांच्या बद्दल तर्कशुद्ध मत मांडले आहे त्या बद्दल मराठा समाजाकडून मानाचा मुजरा जय शिवराय🚩🚩🚩🚩
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
संविधान समजणारे. भुजबळ. असे चुकीचे. का बोलता. तुम्ही महाराष्ट्राचे. मंत्री आहात हे लक्षात ठेवा
आशिष जाधव साहेब अगदी बरोबर बोललात जरांगे पाटील कोणत्याही राजकीय नेत्यांना कळालेच नाहीत
जहांगीर पाटील यांनी 288 जागा उभ्या केले पाहिजे ते नक्कीच पुढचे मुख्य मंत्री होतील. पण ते नुकत्याच घोषणा करताना असा अनुभव आहे.
महाविकास आघाडीला 30%व महायुतीला 70% फटका बसू शकतो असे वाटते.
मनोज जरांगें यांनी मनात आणले तर ते विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागा लढवु शकतात.
आशिष जाधव साहेब आपल्या लोकमत चॅनलने गेल्या वर्षभरापासून नेहमीच प्रस्थापित, मातब्बर, मस्तवाल, मग्रूर, गावखेड्यात दहशत असलेल्या समाजाच्या बाजुने खुप काम केले. आता थोडेफार गरीब, विस्थापित, आता कुठे दुय्यम स्थानावर प्रतिनिधित्व मिळायला लागलेल्या ओबीसी समाजाला न्याय द्यावा. मोठ्यांच्या बाजुने तर सगळेच असतात कधीतरी गरीबांच्या बाजुने बोलून बघा.
जरांगेला मुख्यमंत्री कर
अरे आशिष आणि अश्विन मतदान तर जरंगे सांगतील तसंच होणार घे ✍🏻🔥
गर्दी च रूपानतर लोकसभेला पाहीली आजुन काय पुरावा पाहीजे
जरांगे पाटलांच्या रॅलीत , मोर्चात, उपोषणाला गर्दी होते, लोक जमतात पण याचे परीवर्तन मतदानात होईल का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
याची एखादी चाचणी परीक्षा होणे आवश्यक आहे,
कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल,
कारण राज ठाकरेंच्या सभेला भरभरून गर्दी असते , टाळ्या शिट्या वाजत असतात पण यांना मतं मात्र देताना लोकं हात आखडता घेतात,तशाच पद्धतीने मनोज जरांगे यांनी स्वताला आजमावून पहावे , शेवटी लोकशाहीत मतदान हा टप्पा निर्णायक ठरतो, कशाला पाहिजे एव्हढी उठाठेव, सरळसरळ निवडणूक लढवून बहुमताने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा हा संविधानिक मार्ग आहे.
लोकसभेला पाहायला नाही
होईल
@@radhathite5945lokahabhela chatu Manya mule kahi zala nahiye 😂
तुम्ही डोकं लाउ नका सगळं बरोबर होईल.😂😂😂
जरांगे साहेब निवडणूक लढवणार नाही वेळेवर माघार घेणार अनीमंग आपल्या पत्रकार बंधूचे वाटोळे होणार
माझ्या गावातील ओ. बी सी समिज छगन भजबळ यांना ओळगत नाही.
आम्ही सगळे जरांगे पाटिल. या़च्या सोबत आहोत.
वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरे साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांनी स्वतःलाच संपवून घेतले आहे. 🙏
आशिष जाधव सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
मनोज जरांगे पाटीलांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार नाहीत ठराविक ठिकाणी उमेदवार उभे करतील जसे राज ठाकरे शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करतात....🙏🙏
आशिष राव ला पण आमदार करा जरांगे बाबा
आशिष राव, बरोबर आहे तुमचं,हा माणूस कुणालाही मॅनेज होणार नाही. एवढं मोठं रत्न समाजाला सापडलेलं आहे.
Very meaningful presentation.
भुजबळ यांनी राजकारण सोडुन घरी बसावे
मनोज जरांगे यांना जे पाडायचे,त्यांची नावे मतदानाच्या अगोदरच्या दिवशी रात्री दहा वाजता सांगावी म्हणजे त्यांना रणनीती साठी वेळ मिळणार नाही
महाराष्ट्रातल्या सध्याच्या नालायक राजकारण्यांना आणि राजकारणाला जनता कंटाळून गेली आहे याचा खूप तिरस्कार येतोय आणि त्यामूळे जनता जरांगे पाटलाना एक आशा चां किरण म्हणून बघत आहे.
राज ठाकरे साहेबांच्या सभेला सुद्धा प्रचंड गर्दी होते पण त्याचे मतात रुपांतर होत नाही तशीच परिस्थिती परत उद्भवू शकते
शरद पवार ने हात काढून घेतला तर jarange ला कोणी विचारण्याची शक्यता कमी आहे....
ती पडद्यामागे राहून तुतारी घेणारे बाहुले आहे...😅
तुला काय घंटा कळतय रे
Only मनोज दादा जरांगे पाटील
योग्य विश्लेषण
शांतता मोर्चा पाहता २८८ उमेदवारा पैकी पाटलांचे २०० उमेदवार येण्याची शक्यता !
@@ashokhinge5227 मिथुन नपुसंक आहे! त्याला पहिले उभे करा!
😂
@@जयहनुमान71 तुझा बाप नपुंसक होता म्हणून तू त्याच नाव सांगू शकत नाही
ASHISH JADHAV MARATHA VIRODHI AHE BJP CHA DALAL AHE
Ekahi nivdun yenar nahi prakash ambedkar sarkha
आमच्या तालुक्यात आदिवासी साठी राखीव आहे ,त्यात तालुका सत्तर टक्के कुणबी मग याचा उमेदवार काय करील इथे
मनोज रंगे पाटलांचा फॅक्टर उदय फिरायला आणि पुढेही राहणार 100%
छगन भुजबळ यांनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायची हिंमत दाखवावी
गरीब जनता स्वतःच्या अस्तित्वासाठी काहीही करू शकते
एससी एसटी, आरक्षण समर्थक प्रामाणिक लोक तुमच्या सोबत आहेत.जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हां रे साथ हैं 🎉
मनोज दादा पाटील 🚩⚔️🚩
भाजपचे बाजारात किती भी शेंगदाणे ( राणे शेलार दरेकर लाड )एकत्र आले तरी बदामाची(जरणगे पाटील)किंमत कमी होत नाही
हे जरा खरे वाटणे साहजिक आहे,या चार फुटकळ लोकांना पंताने महाराष्ट्रावर सोडलेले आहेत,याचे दुष्परिणाम नक्कीच या चार पाच आणि पंत याना भोगावे लागतील,हे निश्चित आहे.
आता आणखी एक नविन प्रोडक्ट बाजारात आलेले आहे,स दा खोत ,याला सुद्धा नविन कंठ फुटलेला आहे,पण याचा जोडीदार पडळकर मात्र वेगळ्या भूमिकेत पहायला दिसत आहे.
हा हा हा😊😊😊 बदाम की बदनाम.
😂😂😂😂
काय राव तुम्ही म्हणता कुठल्याही दावणीला बांधला नाही. ज्यांनी एक आदेश काढून एका रात्रीत मराठा समाजाला अंधारात ढकलले त्यांच्याबद्दल एकही ब्र शब्द बोलण्याची हिंमत नाही. आणि ज्यांनी EWS मधून दिले त्यांच्यावर आगपाखड केली जाते आहे. त्यामुळे हे महाशय करामतीच्या दावणीला बांधले आहेत हे मान्यच करा.
छगन पिसाळाय😢😢😢😢
obc ❤2oo🎉🎉🎉🎉🎉🎉
मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवून गरिब मराठा समाजाला न्याय दिला पाहिजेत.
म पण हेच सांगत आलो आहे..
मुस्लिमान्ना सुद्धा
जय मराठा जय मुस्लिम
निररर्थक चर्चा करू नका ....88 च लढवून दाखवा.....ज
Very nice Jadhav sir ❤