तेव्हा जर पुण्याचा विस्तार आजच्या सारखा असता तर अपरिमित हानी झाली असती.आपण संकट आले की फक्त सरकारला दोष देतो पण पुररेषा ओलांडून नद्यांकाठी घरे व बिल्डिंगा बांधत सुटलो आहे.
माता सावित्री बाई म्हटलं की शिक्षण आणि राजा राम मोहन रॉय म्हटल की विधवांचे रक्षण..जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय...( धरण ज्याने बांधले त्याचे शिक्षण ..अनुभव तोकडे पडले.)...
त्यावेळी मी ९ वर्षाचा होतो, आणि त्या दिवशी आम्ही (आई वडील, भाऊ आणि मी), धारवाड ते कुर्डूवाडी हा प्रवास मीटर गेज आणि कुर्डूवाडी ते मुंबई या प्रवासात पुणे इथे येऊन अडकलो. सगळीकडे हाहाक्कार झाला होता, अनेक नागरिक पुणे स्टेशन वर मुक्कामाला होते. खरे तर त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य मला कळू शकत नव्हते. आज मला लोकांचे किती हाल आणि नुकसान झाले असावे याची कल्पना येते
खुप दुर्दैवी घटना होती ती. माझे वडील सांगत असे की पूर्ण वाडा बुडाला होता. पाणी ओसरल्यावर चिखल भरला होता. अनेक भांडी, दगडी, लाकडे वाहुन आले होते, गेले होते. प्रचंड नुकसान झालेले. अन्न पाणी कपडे काहीच शिल्लक नव्हते. शेती वाहुन गेली होती. अनेक घरे, मंदिरे पडली. माणसे वाहुन गेली. दोन, तीन मजल्या पर्यंत पाणी होते. शहर पाण्याखाली राहिलेले. दोन धरणे फुटली होती. संपर्क होत नव्हता, लोक घाबरलेले. नंतर रोगराई पसरलेली. प्रशासन जागेवर नव्हते. परिस्थती वाईट होती.
खूप भयंकर घटना. निसर्गा पुढे मानवा ची शक्ती किरकोळ आहे.भूतकाळातील थरार सादर केला.धन्यवाद
@@girishnagarkar8730 अगदी बरोबर आहे सर तुमचे... धन्यवाद
❤ खुप छान माहिती मिळालीजुन्या आठवणींना उजाळा 🙏🙏🙏🙏🙏
पानशेत धरण फुटले आणि त्या नंतर, पुण्याचा कायापालट झाला! आणि आता तर पुण अक्षरशः सुजलय!!
@@arunbhoge764 अगदी बरोबर सर.. पहिले पुणे आता राहिले नाही.
तेव्हा जर पुण्याचा विस्तार आजच्या सारखा असता तर अपरिमित हानी झाली असती.आपण संकट आले की फक्त सरकारला दोष देतो पण पुररेषा ओलांडून नद्यांकाठी घरे व बिल्डिंगा बांधत सुटलो आहे.
खूप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@JaiJawanJaiKisan धन्यवाद !!
I was 7 yr old, my father was pune haweli mamlatdar.
Father was working hard .
@@chandrashekharbarge4160 म्हणजे सर.. तुमच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला.. त्यावेळेस तुमचा वडिलांवर तर फारच मोठी जबाबदारी असणार आहे.
जलदेवता की जय ❤
माता सावित्री बाई म्हटलं की शिक्षण आणि राजा राम मोहन रॉय म्हटल की विधवांचे रक्षण..जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय...( धरण ज्याने बांधले त्याचे शिक्षण ..अनुभव तोकडे पडले.)...
बापरे खूपच भयानक.😢
त्यावेळी मी ९ वर्षाचा होतो, आणि त्या दिवशी आम्ही (आई वडील, भाऊ आणि मी), धारवाड ते कुर्डूवाडी हा प्रवास मीटर गेज आणि कुर्डूवाडी ते मुंबई या प्रवासात पुणे इथे येऊन अडकलो. सगळीकडे हाहाक्कार झाला होता, अनेक नागरिक पुणे स्टेशन वर मुक्कामाला होते. खरे तर त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य मला कळू शकत नव्हते. आज मला लोकांचे किती हाल आणि नुकसान झाले असावे याची कल्पना येते
@@Pune122 म्हणजे हा व्हिडिओ पाहून त्यावेळेसचे सर्वच आठवले असेल...
@@PNEWSREAL होय !
Amhi kolhapurkar shahu Maharaj ni bhandlel dharan ❤❤❤ 100 year ajun hi bhakkam ahe ❤❤
आजचे विरोधक त्यावेळी सत्तेवर होते तेव्हा कोणत्या नेत्याने माफी मागितली
माझ्या आई,च, सर्व कुटुंब, पानशेत धरण,कुठला, वाहून गेले व, डोंगरात शाळेत गेली वाचले, एक ख्रिश्चन,संस्थेने, सांभाळ, केला,
Myself and my friend was thear on 12th July 61 on brige was seeing big flood of river.that is unforgettable incidence in life.
पाणी कुठे पर्यंत गेले होते, किती उंच शहरात होते त्या वेळच्या काही इमारती अथवा पुल किंवा खुणा सांगितल्या असत्या तर या पिढीला ती माहिती मिळाली असती
@@rakeshpatil2124 सर आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहावा. व्हिडिओच्या सुरुवातीला पाणी कुठपर्यंत गेले होते ती इमारत सुद्धा दाखवली आहे
०.२० सेकंद
😢😢😢
Dharan phutale nasun.... Phodale hote... Rajakarn Tai vels Pan zomat hote
खुप दुर्दैवी घटना होती ती. माझे वडील सांगत असे की पूर्ण वाडा बुडाला होता. पाणी ओसरल्यावर चिखल भरला होता. अनेक भांडी, दगडी, लाकडे वाहुन आले होते, गेले होते. प्रचंड नुकसान झालेले. अन्न पाणी कपडे काहीच शिल्लक नव्हते. शेती वाहुन गेली होती. अनेक घरे, मंदिरे पडली. माणसे वाहुन गेली. दोन, तीन मजल्या पर्यंत पाणी होते. शहर पाण्याखाली राहिलेले. दोन धरणे फुटली होती. संपर्क होत नव्हता, लोक घाबरलेले. नंतर रोगराई पसरलेली.
प्रशासन जागेवर नव्हते. परिस्थती वाईट होती.
@@nileshlimbore4398 खरंच आहे दादा... कारण या पुराने एका पिढीचा कनाच मोडला आहे.
शनिवार वाडा बुडला नाही वाड्या चा दरवाजा उघडला म्हणुन साधरण 1000फुट च पाणी पुढे आले
@@vijaykulkarni7240 मी आमच्या वाड्या बाबत सांगतोय रे कुलकर्णी.
म्हणून म्हणतोय पाण्याशी खेळु नका, निसर्गा ला मान देऊन त्या चे संरक्षण करा
माफ करा.. पण तुम्ही दुर्मिळ जुन्या आणि अस्सल विडिओ बाबत सांगत होतात. 🙏🙏
@@OPGamer-wp1si धरण फुटल्याचा जुना व्हिडिओ यामध्ये आहे ना सर
याला कारण यशवंत चव्हाण
😊
Mg punyacha famous ganpati ne nahi vachvale ka pune???
परत हेच दिवस पाहावयास मिळाले असते तर बर झाल असत
पुणे शहर व मनुष्याची पानशेत धरणामुळे वाताहत झाली, पोवाडा जरूर आईका
विलास अटक युट्युब च्यायनल 🙏
खडकवासला फुटले नाही....कोपरा फोडून पाण्याला वाट करुन दिली...
@@dinanathdhere875 पाण्याचा तेवढा रेटाच होता
Very much true 👍
Very much true.
बरोबर आहे... खडकवासला एका ठराविक ठिकाणी फोडले.