व्यर्थ न हो बलिदान | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | BJP |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
*वीर सावरकरांचे शब्द आज पुन्हा अधोरेखित झाले... "मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या हिंदूंची" 🌹🙏🚩🚩🚩
खरंच आहे
अगदी बरोबर 💯✅
हरामखोरांनो तुमच्या चुकीच्या वागण्याचा तुम्हाला फटका बसला.उगीच हिंदुना दोषी ठरवता.तुमचा विजय झाला कि तो देवेंद्र फडणवीस यांचा किंवा नरेंद्र मोदी यांचा विजय असतो.पराभव झाला कि मात्र हिंदू समाज दोषी असतो.
Ekdam khara
खरे आहे.. 🚩
नेता असावा तर माननीय देवेंद्र जी साहेब यांचा सारखा. ✌️🧡❤️.
अबकी बार फडणवीस सरकार. ❤🙏😍
अब की बार सिर्फ जरांगे फैक्टर
Yes
जय श्री राम 🌹🌹💐🙏
खरं तर भाजपची फडणीस यांनीच महाराष्ट्रात वाट लावली..
देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार नेते आहेत आताच्या पराभवाची अनेक कारणे आहेत आपण हिंदू म्हणून देवेंद्र जींच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे
सगळे जातीत वाटले गेले आहेत.
इथे हिंदुत्व आज कोणालाच नको आहे.त्यात मराठे सर्वात पुढे आहेत.
@@vijaykharote246उद्धव ठाकरे
देवेंद्र आणि नरेंद्र दोघे ही आज वेडे निघाले.
ब्रहामन समाजाचा गौरव,अभिमान पार पवारसाहेबांनी मातीमोल करून टाकला.
ही तर सुरुवात आहे, ब्राह्मण समाजाचा नंबर आहे, पवार कसे तुमच्या मागे हाथ धून लागतात हे बघा,आता तुम्हा परदेशात जावे लागणार कायमचे अशी परिस्थिती निर्माण केली जाणार.
तुम्हाला हद्दपार केले जाणार.
तुम्हाला एवढं द्वेष आहे मराठा समाजाचा तुमची मस्ती आणि हौस दोन्ही सुद्धा पूर्ण करणार हे लक्षात राहूदे.
टरबुज्याला बघ काय करणार आता.
जास्त तुरुंगात घालण्याची हौस होती इतरांना आता बघायचं live telecast फडणवीस यांना कसे करतात पवारसाहेब.
ब्राह्मणांनो पवारसाहेब आपले बाप आहेत आणि ते अजिंक्य आहेत हे कबूल तर तुम्हाला जड अंतरकरणाने करावेच लागेल.
शेवटी सत्याचा विजय होतो.
स्वतःची मुल परदेशात पाठवून बहुजनांची मुळे धर्मकार्यात अडकवून ठेवणे ही खेळी तुमची नवीन नाही.
आता संपूर्ण ब्राह्मण समाजाला महाराष्ट्र सोडून US,UK,Germany, Australia ला आपली घालायला लागणार हे तेवढेच सत्य आहे.
आले का आज तुम्ही दोघे जण पाच वर्षांपासून पवार यांना पाण्यात बघणार व ठाकरे यांना पण पवारा बरोबर धारेवर धरणारे त्यांचे पक्ष फोडणी नंतर तुम्हाला खूप गुदगुल्या होऊ लागल्या मात्र शुन्यातून शंभर वर गेले तरी जाळुन घेतात. पण आता तरी पवार आणि ठाकरे यांचें अभिनंदन नाही तरी टिंगल टवाळी सुरू केली आहे.
Yes correct
माननीय देवेंद्रजी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .आपण आम्हांला हवे आहात .कृपया भावने आहारी कोणता ही निर्णय घेऊ नयेत ही कळकळीची विनंती आहे.
देवेंद्रजी यांची अतिशय गरज आहे.नाहीतर पुन्हा भ्रष्टाचार बोकाळतील व पुन्हा वसुलीवाले उन्मत्त होतील.
But the voters are not mature enough to understand what they will be facing if anti Hindu people come as government. They don’t understand that the corruption will rise and it will be downfall of the country.
देवेंद्रजीने पक्षासाठी बलिदान दिले. खरोखरच समजूतदार नेता आहे.
Haklun dile aste nahitar....
@@pankajmahajan3761
आपण काय आपली .....काय
हिरवे. जाहले. औरंगजेब च कबरीवर नतमस्तक होऊन,
"छत्रपती संभाजी महाराज की जय "
मणारे. हे, आपली अक्कल दाखुनये
40 वर्षांनी पालखीत बसून तुतारी वाजवत गडावर जाणारे.
आपली नामुष्की लपविण्यासाठी राजीनामा देणार, आधी किती सत्तेला हापापले होते फडणवीस.
लाथ मारायच्या आधी राजीनामा देणार आहे.
आता राहिले आहेत 3 महिने राहून घेणे सागर बंगल्यावर.
किती आपटली तरी काही उपयोग नाही होणार.
Kharach Fadnavis is a person who managed to keep 105 MLA's with him. He's a true "Leader". Deva Bhau tula shatkoti pranaam. 🙏🙏
कसलं बलिदान? मती फिरली आहे तुमची. काय काम केलं आहे त्यांनी सामन्यांसाठी? शेतकार्यांसाठी काय केलं फडणवीसनी? गावोगावी पाणी टंचाई तशीच आहे. यांनी फक्त आणि फक्त सत्तेचा खेळ मांडला. लोकांच्या समस्यांशी यांचं काहीही घेणं नाहिये. अश्यांना घरी बसवायला हवं नाहीतर हे फक्त आणि फक्त जनतेचं वाटोळं करु शकतात.
त्यांचं समर्थन करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या.
फडणवीस साहेब खरोखरच एक उत्कृष्ट नेते आहेतच. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला कमी समजू नये. आपण सर्वच जण त्यांच्या पाठीशी आहोत.
या निकालासाठी फक्त आणि फक्त झोपलेले एकी नसलेले हिंदूंच आहेत.. आणि असे लोक हाच निकाल deserve करतात
अगदी मान्य आहे आणि कधी सुधारणार हिंदू?
का गुलमगिरी च पाहिजे
हिंदु झोपले आहेत, हे नक्कीच. उद्धव सेना मुस्लिम मतांवर निवडुन आले.
खरं आहे
mag sutti cha fayda gheun voting karayche sodun picnic kon manavnar. Nirlajj manse aahet aaplich. Aani pudhchya pidhichi kalji hi nahi vatat tyana kay hoil tyanche☹️
सुशील जी आपण खूप सुंदर व्हिडिओ बनवला संघाने शेकडो वर्षापासून हिंदुत्व माणसात रुजवण्याचे कार्य केले तरी लोकांना हिंदुत्वाची किंमत नाही संघाला नाव ठेवणारी ही हिंदूच आहेत त्यामुळे हिंदुत्वाचा ऱ्हास होत चाललेला आहे हिंदूंच्या मतांची विभागणी करून त्याला सेक्युलर म्हणून घेणारे तुतारी वाली आणि काँग्रेस वाली 2024 लोकसभेत विजय झालेले आहेत हिंदूंची सध्या अवस्था अशी झालेली आहे मुखी विषारी कोणी हाका
Agree 100%. अतिशय वाईट वाटतं आहे. ह्यास कारणीभूत असण्यारांचा राग येत आहे . Politics is cruel. But I pray for Fadanvis shining brighter than ever again
देवेंद्रजी सॅल्यूट, 🙏🏻
पराभवाची संपूर्ण जबाबदारी एकट्याने स्विकारलीत.
. त्यालाही वाघाच काळीज लागतं
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भाजपा को छोड़ कर कोई भी पार्टी पूर्ण बहुमत के लिए लड़ ही नही रही।
बहुमत के लिए 273 सीट चाहिए और कॉग्रेस कुल 230 सीटो पर चुनाव लड़ रही है।
सपा 37. माया 37, लालू 20, ममता 42 सीटो पर, उद्धव ठाकरे को पुछो मत
मतलब सरकार बनाने के लिए कोई चुनाव नहीं लड़ रहा, सिर्फ भाजपा को बहुमत न मिले इस लिए चुनाव लड़ रहे है।
Fadnawis is great worieier
जय श्री राम 💐💐💐🙏
सुशिलजी जर देवाभाऊच पीत असेल तर गडकरी याना ईत बोलवावे
देवेंद्र पुन्हा येणार आणि ते ही व्याजा सोबत 🔥
खरच खूप त्रास होतोय देवेंद्र जी नी खूप मेहनत घेतली आणि तरीही हार माझ्यामुळे अस ते म्हणाले मनाचा मोठेपणा की असावा....कमाल आहे त्यांची...भविष्यात कधीतरी अशा महान नेत्यांची भेट झाली तर पायावर लोटांगण घालेन मी...
सुशीलजी, आपले विचार शब्दशः खरे आहेत, देवेंद्रजींना स्वत: ला सिद्ध करायची संधी नक्कीच मिळेल, हा विश्वास वाटतो. वंदे मातरम् 🙏🙏🙏
सत्तेत राहून काम कसं करावं हे दाखवून दिलं आहे आता विरोधी पक्षात राहून काम कसं करुन घ्यावं हे दाखवून देतिलच देवेंद्र फडणवीस
आम्हा सर्वांना देवेंद्रजी चा नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटतच राहील 🙏🚩
आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्षणासाठी फुकटात मेहनत करू नये.आता देवेंद्रजींनी मराठा आरक्ष
देवेंद्र जी नी मराठा आरक्षण जरंगे पाटील यांच्यावर सोपवावे.
Ass kahi nahi.....bharpur Maratha lok including me boltat ki Devendra Fadnvis sir ne maratha lokansathi khup changlya gosti kelya aahe
एकही घोटाळा न केलेली व्यक्ती. किती खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केले तरी.... संयमी.नाहीतर केतकी चितळे आणि कुरमुसे प्रकरणे.
@@MahendraEngg आपल्याकडे सर्व संख्याबळावर चालते. आणि बहुसंख्यांक मराठा हे देवेंद्रजीचा केवळ त्यांच्या जातीमुळे तिरस्कार करतात. देवेंद्रजींनी कितीही मराठ्यांना तुष्ट केले तरीही बहुसंख्यांक मराठा त्यांचा अपमानच करणार. शेवटी अशा लोकांसाठी शरद पवारच योग्य व्यक्ती आहे. हे सत्य आहे.
@@Rohanabcxyzसुंदर
बचेंगे तो और लडेंगे हे लक्षात ठेवून काम केल पाहिजे.
आपल्या विचारांशी आम्ही 100% सहमत आहोत
देवेंद्र जी तेवढा हुशार आणि चाणक्य नेता महाराष्ट्रत नाही.
लावड्याचा चाणक्य
फडणवीस तुमची गरज महाराष्ट्राला आहे, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.वियोधींना हेच पाहिजे आहे.
जय श्री राम 💐💐💐🙏
Pan devendra resign karun vidhan sabha var properly focus kartil....ata vidhan sabha IMP ahe....Yedd Jarange basala ajun uposhan la tar DF var cha blame karel
देवेंद्र फडणवीस साहेब समजलेच नाही..महाराष्ट्राला🚩
देवेंद्र फडणवीस हे समजूतदार नेते आहे.आसा नेता महाराष्ट्राला आजपर्यंत मिळाला नसेल.
2024 विधानसभा, देवेंद्र फडणवीस यांना मुखमंत्री उमेदवार म्हणून घोषित करून लढवावी.NDA ला पूर्ण बहुमत मिळेल. फडणवीस उपमुखमंत्री हे लोकांना मनातून पटलेले नाही.
सर्वच घटक पक्ष ,प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन सुद्धा मोदीजीं ना हरवू शकले नाही, आणि मोदी जिंकले 🤘 अजिंक्य मोदीजी 🇮🇳 proud of you
मी कायम देवाच्या पाठीशी राहणार आहे हे नक्की कारण मराठा आरक्षणासाठी त्यानी एकटयांनीच परिणाम कारक प्रयत्न केले याची जाणीव काही लोकांना नाही
गेल्या 10. वर्षात पहिल्यांदा EVM निर्दोष सुटले याचा आनंद होतो आहे
😅😅😅
😅😅😅😅😅😂😂😂😂😂
अगदी बरोबर आहे
सोबत निवडणूक आयोगालाही clean chit मिळाली. नाहीतर आतापर्यंत उबाठा गटाकडून आई बहीण निघाली तर असती शिवाय सर्व प्राण्यांच्या उपमा देऊन झाल्या असत्या.
Tyancha Sita aale naste tar e v m la sutti navhat
Always with Devendra ji..Devendra ji aap sangharsh karo sab apke sath hai
सुशीलजी सस्नेह नमस्कार,
काल पासून पराकोटीचा अस्वस्थ होतो. स्वतःवर आणि प्रसंगी कुटुंबातील सदस्यांवर चिडत होतो.....आज सायंकाळी आपला हा व्हीडिओ पुर्णपणे व शांतपणे ऐकला ...... मन तत्क्षणी शांत झाले, विचार ताळ्यावर आलेत ....... मनःपुर्वक आभार
ऐसा भी होता हैं, नका भाऊ चिडचिड करू.
हो मलाही कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हत येवढि चिडचिड होत होती
देवेंद्र खूप गुणी निष्ठावान,धडाडीचा नेता.महाराष्ट्राचं भाग्य त्यांच्याच हातात आहे.(माझं केवळ वय च अधिक आहे,या अधिकरा नं म्हणतो.....) सुशील तू जिंदादिल आहेस.निर्भिड आणि गुणग्राहक आहेस.तुला
मानाचा त्रिवार मुजरा.
आत्तापर्यंत ऐकून होतो, " मराठी माणूस जाती साठी माती खातो " हे प्रत्यक्षात अनुभवले
Congress la vote dilas n mhanun tr
जरा नंगे ने एका समाजाला Convert केले पूर्ण
जय श्री राम 💐💐🙏
मराठ्यांनी द्वेषाने आरक्षण न देणार्या ला मदत केली
माती नाही शेण खाल्लं राष्ट्र म्हणून विचार केला तर पश्चाताप करावा लागेल हे थोड्याच दिवसात कळेल
जरांगेला सपोर्ट करणाऱ्यांनी 23 मार्च 1994 चा GR कोणी आणला, व त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान कोणी केले हे लक्षात घ्यावे
Maratha samajala tyani davnila bandhlai.....
जरा नंगे ला माहिती आहे , तो प्रचंड जातीयवादी आहे त्याने एका समाजाचा सुंता केला आहे पूर्ण , बीड मध्ये तर वंजारी भगाव भूंकत होता Direct
हेच लोकांना पटवून द्यायला आपले नेते कमी पडले.
माझ्या बऱ्याच कमेंट मधून या वर टिप्पणी केली पण आपल्या नेत्यांनी त्या बद्दल एक चकार शब्द काढला नाही.
जय श्री राम 💐💐🌹🙏
देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे आणि आपण सर्व त्यांना खंबीर पाठिंबा देणार आहोत 👍🏼
वाह वाह,खुप छान समिक्षण केलेत आपण सुशील जी 🥰. हिम्मत हारायची नाही आणि माघार देखील घ्यायची नाही, धन्यवाद 🙏
श्री देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे ते आपले चांगले नशीब.
खूप छान. देवेंद्र यांचं टॅलेंट वाया जाणार नाही. त्यांना मुक्त हस्त द्यायला पाहिजे.
टॅलेंट वाया गेले.
आता टॅलेंट ला स्वतः विषयी आत्मविश्वास राहिला नाही.
आधीची कमेन्ट डिलीट केली कारण पूर्ण video बघायचा होता परंतु जसाजसा video संपत होता तसा फडणवीस यांच्या बद्दल respect आणखी वाढत आहे हिंदुत्व राहील पाहिजे मला पण काल खुप वाईट वाटले होते पण आनंद आहे परत मोदी जी देशाचे नेतृत्व करणार
देवेंद्रजी पुन्हा येतीलच येतील याची खात्री आहे. काहीवेळेस सन्माननीय माघार घेणे ही परिस्थितीची गरज असते. देवेंद्रजीना परतीसाठी शुभेच्छा!!
आदरणीय देवेंद्रजी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.. या हार ला तुम्ही जबाबदार नाही... जनतेला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे आहे... जनता जातीवर राजकारण करते आहे.. लोकांना निष्कलंक नेता कधी समजलाच नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला यामध्ये दोषी म्हणून घेऊ नका....आपल्या नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला
पानिपत दोन युद्ध हरलो आपण आपल्या महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव तिसरं पानिपत हरल्यासारखे आहे देवेंद्र भाऊ केलेले काम इतके चांगले असून देखील भाजपाचा आपल्या राज्यात कमी जगा आल्या वाईट वाटतं
Lokana Changlyachi Kimmat Naahe
Brhman Dvesh
Brhman Changla Asooch Shakat Naahe
Ovasi Chalel To Kute Brhman Aahe
Parantu Baman Nishidh 😭😭😭😂😂😂
अगदी बरोबर आहे
Aaplya aapsaat anek Jaichand aani khotay shikke aahet.
त्याला आपणच म्हणजे हिंदु जबाबदार आहे
@@kusumiyer8119 बरोबर आहे. आज अनेक नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फक्त ब्राम्हणद्वेष हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय वाटते. स्वतःचं काही भले नाही झालं तरी चालेल...
देवेंद्र फडणवीस यांचे सर्व निर्णय योग्य आणि विचारपूर्वक घेतलेले आहेत, त्यात काहीहि चूक नाही. जय श्रीराम... 🚩
फडणवीस कधीच हारणार नाहीत....
आपले हिंदू मतदार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हे असेच होणार खरे म्हणजे मोदीजींना प्रचार करण्याची जरुरी नव्हती कारण गेल्या दहा वर्षात जे काम केले आहे ते पाहून सर्व हिंदूंनी एकगठ्ठा मते मोदीजींना दयावयास पाहिजे होती जर सर्व अल्पसंख्याक मते जर विपक्षला जातात तर आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार? हिच खरी शोकांतिका आहे आणी आपली पुढील पिढी आपल्याला दोष दिल्या शिवाय रहाणार नाही, सर्व मोफत फायदे हेच लोक घेतात आणी मतदान विपक्षला करतात. हिंदूंनो अजूनही वेळ गेलेली नाही मोदी सरकारच आले आहे पण यापुढे सावध रहा आणी 2029 पर्यंत हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे.
वेगळा मुद्दा .ब्राम्हणांनी मुली असोत वा मुल किमान दोन अपत्य जन्मालाघालुन लोकसंख्या वाढवावी ही कळकळी ची ब्राम्हणांना विनंती .🙏
It's extremely difficult to unite hindu community...we don't gather every Friday or Sunday...focus on 2029
🙏🏿🌹🇮🇳देवेंद्र या नावातच सर्व काही आहे.
महाराष्ट्राचा कोहिनुर हिरा. 🪷🌸🦾🌺👏🏿
खुप हुषार.बुद्धिवान.मुसद्दी.चाणक्य.समजूतदार नेते..म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब.. 🚩
काय चाणक्य रे, कमळ कोमेजण्याच्या भितीने अजित पवारला मुताला बोलावल. 😂😂भुजबळला मराठ्याच्या विरोधात सभा घेऊ दिल्या. आरक्षन देन न देन सरकाराच्या हातात आहे. 😢 थोडे दिवस शिवसेनेसोबत राहायच तर डोक्यात हवा गेली
देवेंद्र जीने राजीनामा देऊ नये,जनता आपल्या सोबत आहे.
जनता सोबत नाही हे सिद्ध झाले आहे.नुकसान आपलेच आहे हे कळाले नाही जनतेला
Kuthe hi khutt jhale ki deva bhau la shivya ghalaiche.Evadha dhahadicha neta roj shivya khatoy.Sudhara re.
नाही ...अती चाणक्य नातीच्या नादात फडणवीस फक्त पुढाय्रांचाच नेता झाले त्यांना लोकनेता होवू शकले नाही, जनमाणसातली त्यांची प्रतिमा कलंकित झाली हे नाकारून चालत नाही.
भटुकडी किती घसा ताणून ओरडत होती "अकेला देवेंद्र सब पर भारी" "चाणक्य" इत्यादी.
आणि आता नामुष्की लपविण्यासाठी कुलकर्णी "व्यर्थ न जावो बलिदान" असे व्हिडिओ तयार केले आहेत.
फडणवीस किती फेल राजकारणी आहे ते आज अधोरेखित झाले आहेत.
सकाळी पुण्यात फिरताना भटुकडी जी रोज उलट्या कोलांट्या उड्या मारत होती आज खूप सरळ झाली आहेत.
आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ब्राह्मणांची मस्ती ही कायमची जिरवणार हे नक्की.
देवेंद्र फडणवीस हे एक कुशल नेतृत्व, अष्टपैलू गुण असे महाराष्ट्र राज्यातील एक हुशार आणि समजूतदार नेते आहेत. पुन्हा एकदा जोशने कामाला सुरुवात करा आम्ही तुमच्या सोबत आहोत
महाराष्ट्रात दुसरा फडणवीस होणे नाही.
😂😂😂😂😂
Ajun lay bekar vel yenar aahe fadanvis var thamba Jara yeudy vidhansabha nivadnuk. 😂😂😂
लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा टिकला पाहिजे. ही म्हण देवेंद्रजींना लागू पडते. कुशल, सयंमी, आणि कर्तृत्ववान पथदर्शी नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही. पराभव कसा समजले तुम्ही बुद्धिमान नेते आहा देवेंद्रजी. मोदी हॅट्ट्रिक करताहेत मग पराभव कसा राव 🙏🏻
नवरा करून घे मग त्याला
😂😂layaki nasalela manus Modi latet pude ala😂😂
मला देवेंद्र फडणवीसांचा अभिमान वाटतो.त्यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे.
भटुकडी किती घसा ताणून ओरडत होती "अकेला देवेंद्र सब पर भारी" "चाणक्य" इत्यादी.
आणि आता नामुष्की लपविण्यासाठी कुलकर्णी "व्यर्थ न जावो बलिदान" असे व्हिडिओ तयार केले आहेत.
फडणवीस किती फेल राजकारणी आहे ते आज अधोरेखित झाले आहेत.
सकाळी पुण्यात फिरताना भटुकडी जी रोज उलट्या कोलांट्या उड्या मारत होती आज खूप सरळ झाली आहेत.
आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ब्राह्मणांची मस्ती ही कायमची जिरवणार हे नक्की.
देवेंद्रजी सारखा नेता होणे नाही...👍
किती चाटणार 😂😂
नकोच व्हायला
@@user-gp4vy3gq6r😂😂
@@anup1693😂😂
Nalayak
शरद पवार यांच्या सारखी व्यक्ति वय ८४ झाल तरी राजकारणातून निवृत्ती घेत नाही उलट लोभ अजूनच वाढत आहे त्यामानाने फडणवीसांची अजून बरीच कारकिर्द बाकी आहे त्यांच्यासाठी ...तू चाल पुढे 👊👊
मात्र जनतेने स्विकारले तर १५० वर्षे करतील ना.
आता करामतीकर करामती करायला मोकळा!
फडणवीस ला लोभ नाही ❓
84 वर्षाचा म्हातारा तोडा तोडी फोडाफोडी करून इंडिया आघाडीचा पंतप्रधान करण्यासाठी उतावीळ झालेला आहे महाराष्ट्रात उद्धवला मुख्यमंत्री करणं सोपं होतं केंद्रातली बाब अवघड आहे तरीसुद्धा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही देवेंद्रजी ग्रेट
शरद पवारांनी अजित दादा ना फडणवीस कडे पाठवुन आणि जारांगे नावाचा व्हायरस सोडुन फडणवीस यांचा गेम केला.
देवेंद्रजी हे आदर्श कार्यकर्ता आहेत.पक्षासाठी त्यांनी अपर मेहेनत घेतली आहे, कोणत्याही पदाचीअपेक्षा न ठेवता!! त्यांनी राजीनाम्याचा विचारही करू नये ही त्यांना नम्र विनंती
देवेन्द्रजी महाराष्ट्रा के सुपर स्टार है रहेंगे और विधान सभा मे पुर्ण बहुमत के साथ आयेंगे
अत्यंत परखड व स्पष्ट विश्लेषण. घोडामैदान सामने आहे. लवकरच दुप्पट ताकदीने परत येऊ शकतो.
२०१९ ची चर्चा बास आता. खूप पाणी पुलाखालून वाहून गेलयं. येती विधानसभा महत्वाची आहे. फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहीजेत.
Agdi barobar ahe .
खरंय!!
🎉🎉🎉@@vijayadhaneshwar4662
नाही होत जरांगे नाही होऊ देत
Punha Devendra
खरंच देवेंद्र फडणवीस ह्यांनी खुप त्याग केला आहे.
9:51 घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान अजातशत्रू हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे समंजस महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी.
सादर प्रणाम!
देवेंद्र फडणवीसच नेतृत्व हे घराणेशाहीतूनच आलय....
जगातील सर्व दुष्ट शक्तींनी एकत्र येऊन रजर्षि मोदीजींना रोकण्याचा अटोकाट प्रयत्न केलेला आहे तरी ही मोदीजी हरले नाहीत हे एक जागतिक अश्चर्य आहे !!! मोदीजींचा हा विजय विश्वविजयच आहे !!! खरोखरच मोदीजी एकमेव "चक्रवर्ती सम्राट" आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. !!!
जय हो अपराजित मोदी सरकार !!!!!!!
🚩👍👍👍🚩😃
@@SagarDeshmukh-ot9sh मुळीच नाही. केव्हातरी काका राजकारणात होते. आपला कुणीतरी गैरसमज केलेला दिसतो आहे.
@@SagarDeshmukh-ot9sh मुळीच नाही.
फडणवीस आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून हवे आहात महाराष्ट्र त तुम्ही असा कोणताही निर्णय घेऊ नये ज्याने विरोधकांच फावेल
देवेंद्र फडणवीस खूप चांगल व्यक्तिमत्त्व आहे
देवेंद्र जी ह्यांनी योग्य निर्णय घेतला आहे, खूपच हुशार आहेत, विधान परिषद आत्ता B J P साठी योग्य होईल 🚩
आम्ही पूर्ण आयुष भाजपला मत दिलं.. सत्ता आल्यावर आम्हाला वाटलं आमच्या पदरात सत्ता येईल.. परंतु महाराष्ट्र भाजप ने बाहेरून लोकं आणून त्यांना मंत्री केलं.. काही लोकांचं काम नसतानाही त्याला मात्र मोठीं पद दिली.. निष्ठावंतांना काडीची किंमत दिली नाही..
आता भोगतायेत..
आम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली मतदान करत होतोत आणि सत्ता आली की भाजप बाहेरच्या लोकांना आणुन मंत्री करतं होते... कशासाठी, गरज काय होती? जर तुम्ही बहुमत होते तर कशासाठी तुम्हाला बाहेरचे पाहिजेत..
बरं आताच उदाहरण घ्या, जर महाराष्ट्रात शिंदेंना घेऊन सरकार व्यवस्थित चालत होत मग अशी काय गरज होती अजित पावरान सोबत घ्याण्याची. आहो अजित पवारांनविषयी जनतेत आदी पासून खुप चीड आहे..२०१४ ला भाजपला मतदान यासाठी झालंत अजित पवारांना वर कारवाई होईल आणि भाजपने काय केलं तर त्यांना सत्तेत आणून मंत्री केलं .. बरं आलीकडच अशोक चव्हाणांना आणल आणि राज्यसभा दिली.. निष्ठावंत मेले होते का??
भाजपला कळतंय का काय चाल होत ये? काही गरजच नव्हती.. यामुळें निष्ठावंत लोकांनी भाजपचा प्रचार पुर्ण शक्तीने केला नाही.. काही बुद्धिजीवी लोकं म्हणतील भाजपला विरोधकच नको होता मग काय याचं अर्थ असा आहे का त्यांना आपल्या पक्षात आणायचं.. आहों त्यांना तुम्ही पाडू शकतं होतात.
राजकारण दरवेळेस विचित्र मार्गाने नाही करायचं सरळ आणि सोप्या मार्गाने करून सुद्धा येतं ये साधास गणितं भाजपाला कळलं नाही..
भाजप च्या बऱ्यापैकी नेत्यांना ये वाटतं की आपल्या सारखं राजकारण कोणाच करू शकत नाही.. आहों तुम्हाला २०१४ मध्ये निवडून द्यानेच कारण लोकं राष्ट्रवादी पक्षाला कंटाळा ली होती.. तुम्ही काय समज करून घेतला.. २०१४ मध्ये तुम्ही स्वबळावर १२५ आणलें.. मग तुम्ही २०१९ मध्ये बाहेरचे २५-३० कशाल घेयाचे बरं त्यातलेच ९०% पडले.. तुमचे २०१९ मध्ये १०५ आले. तुम्ही चिंतन का केलं नाही.. तुमच्या डोक्यात काय हवा होती देव जाणे..
आम्ही आमचं काम मत स्वरूपात इमानदारी मध्ये केलं.. तुम्ही तुमचं काम इमानदारीत केलं का नाही त्याच तुम्ही चिंतन करा..
सर्व अवघड होऊन बसलाय.. स्थिर सरकार चालवणं खुप अवघड आहे..
अजुन वेळ गेली नाही विधानसभेत चुका करू नका.. एकदा का सत्ता गेली का परत सत्ता येयाला कीती वेळ लागेल ये तुम्हाला मागील इतिहास वरून माहिती आहे..
आम्ही सदैव भाजपला मतदान करणारच आहोत..🙏🏻🙏🏻
Perfect 👍 100% agreed
Tumhi ekdum barober bolale .
100%True
correct ahe saheb.
ekdam barobar👍
देवेंद्र जी एक कुशल नेतृत्व आहे आणि राजकारणात सर्व माफ असते, चुका शोधून त्यावर योग्य कारवाई केली तोच पुढे जात असतो
आदरणीय देवा भाऊ हे कणखर नेतृत्व आहे ते विरोधी पक्षातील लोकांना सहन होत नाही
खूप छान सुशीलजी .....सुंदर व्यवस्थित समजावून सांगितलेत 👌
देवांद्रजी च व्हायला पाहिजे होते C M व्हायला,जास्तीत जास्त सभा त्यांनी घेतल्या तरी तेच दोषी ,अजब न्याय आहे .
Devendra should accept the responsibilty for BJPs poor performance in Lok Sabha 2024 elections in Maharashtra and resign.
@@mahabharat11खूश
@@mahabharat11 He has taken the responsibility. No need to resign.
भाजपाला एकट्याच्या जिवावर पूर्ण बहुमत मिळालं नाही त्याचा केवढा आनंद ? जसे काही स्वतः फार मोठे दिवे लावलेत .....आता तर EVM चा पण विसर पडलाय .
Ho evm ata ala nai
आज महाराष्ट्रातील गां× झालेले दोन नेते वाजवी पेक्षा जास्तं च बकबक करीत आहेत, जे स्वतः जनतेतून निवडून येण्याची लायकी नाही
आता भाजपनेच काही ठिकाणी पुनर्मोजणीची मागणी करावी.
Ho kharay
जय श्री राम 💐💐🙏
श्री.फडणवीस यांचे कार्य अद्वितीय,,महत्त्वपूर्ण आहे.असा नेता महाराष्ट्रात आहे हे आपले भाग्य,,
Bhai Devendra fnvis maharastra ka ser he des ka bhavish he
BJP IS HINDUTWA WADI
N
HINDUS ARE CHUTIYAS
remember pruthviraj leaving Ghauri 17 times alive
But ggauri got him once didnt leave him but blinded him by poking his eyes right at first chance
Devendra did 1st mistake by hiding bailgadi of proofs
Agadi tevhach Ajit dadala hotyacha navhata karayla hawa hota
2nd mistake Aditya thakre n suspect murder cases bjp again lost chance
Ase swatachya shatrula abhaydaan deun deun BJP ne swatachi kabar khodli.
Learn from muslims
Never miss chance to kill enemy
Mercy abhaydan in hope of making friends like hindu policy is USELESS.
ATA BHOGA
@@virman4481tere Maa ke pass Sula le fir
देवेंद्र फडणवीस यांना हे लोक भीत आहेत देवेंद्र तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे
अहो, सगळ्या केसेस कोर्टात आणि सगळे आरोपी जामीनावर बाहेर तेव्हा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालाय.
छबुभु
देवेंद्र जीं ची मेहनत वाया जाणारा नाही विधानसभा निवडणुकीत जोरदारपणे काम करणे गरजेचे आहे
योग्य उमेदवार देणे आवश्यक आहे, विद्यमान आमदार असेल तर लोकांचा कौल व जनता संपर्क बघूनच उमेदवारी.
✅️👍
भटुकडी किती घसा ताणून ओरडत होती "अकेला देवेंद्र सब पर भारी" "चाणक्य" इत्यादी.
आणि आता नामुष्की लपविण्यासाठी कुलकर्णी "व्यर्थ न जावो बलिदान" असे व्हिडिओ तयार केले आहेत.
फडणवीस किती फेल राजकारणी आहे ते आज अधोरेखित झाले आहेत.
सकाळी पुण्यात फिरताना भटुकडी जी रोज उलट्या कोलांट्या उड्या मारत होती आज खूप सरळ झाली आहेत.
आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ब्राह्मणांची मस्ती ही कायमची जिरवणार हे नक्की.
माननीय देवेंद्र जी.
खरच राजीनामा द्या. तुमची जात तुम्हाला सतत त्रास देणार. तुम्ही बाजुला गेले की मराठा आरक्षण मिळेल, धनगर आरक्षण मिळेल, मुस्लिम आरक्षण मिळेल. राजीनामा द्याच.
बाकी तुमच्याबद्दल कायम आदर आहे अभ्यासू आहात US , कॅनडा, जर्मनी इतर देशात तुम्ही पंतप्रधान पण होऊ शकाल. इथे तुम्हाला फक्त शिव्या शाप आहेत आई बहिणी चा उधार आहे. द्या राजीनामा चालवू दे सरकार तुम्ही सोडून सगळे समाज. होऊ दे बहुजन समाजाच्या मनासारखी सरकारे. बाजूला होऊन वैयक्तिक स्वार्थ जोपासा. किळसवाणा जातीयवादी विचार तुम्हाला सारखे छळत राहील.
तुमचा कायमचा चाहता.
नितीश कुलकर्णी.
अगदी बरोबर बोललात खरेच आहे. घरचे खाऊन लष्करा चा भाकरी भाजणे सोडून द्या.
देवाभाऊंनी महाराष्ट्राला ,येथील जनतेला ( कुणाचीही जात न बघता ) खूप काही दिलं पुढेही देणारच होते त्या महाराष्ट्रातील जनतेने देवा भाऊंना काय देलं ? मोदीजी सोबतही जनतेने विश्वासघात च केलेला आहे .
बरोबर आहे . सुशील कुलकर्णी सर .
बीडमध्ये तर फक्त छोट्या जातीचा उमेदवार असल्याने पराभव झाला आहे.
I support Devendraji come what may!
I want to see him rising!
🚩🙏🪷🇮🇳🪷🙏
देवेंद्र नं 1 ग्रेट नेता, त्यांच्यासारखा दुसरा नेता होणे शक्य नाही
कपटी शकुनी मामा. अनाजी पंत.
महाराष्ट्राला लागलेला कलंक. टरबूज फडणवीस
म्हणुनच उद्योग गुजरातला बिनधास्त देउन टाकले, सेर मार्केटचे कार्यालय मुंबईतले देऊन टाकतील.
@@AnantaKhawle
तुमच्या राज्यात ऊद्योग
आले की मातोश्री पक्ष
परिवार आंघोळ न करताच आरतीचे ताट घेऊन दक्षिणे साठी ऊभी असते त्याचे काय?
फक्त २% टाळक्याने certificate देऊन चालत नाही
निष्ठावान भाजपचा कार्यकर्ता विजयानंतर हुरळून जात नाही व पराभव झाल्यानंतर खचून जात नाही पुन्हा नवीन उमेदीने संघर्ष करतो 🙏
जय श्रीराम
आपल्याला मागे हाटुन चालणार नाही, मोदी खुप मोठे निर्णय घेणार आहेत आपल्या सर्वांची त्यांना साथ हवी आहे..
फडणवीस यांना मनापासून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा..महाराष्ट्राचे भले फक्त तेच करू शकतात याची पूर्ण खात्री आहे
फक्त देवेंद्रच....मागे पुढे अजू बाजू......फक्त आमचे लाडके नेते देवेन्द्रजी❤
उ ठा ला विधानपरिषदेवर जाण्यास मदत करणे ही मोठी चूक होय चूकच! अन्यथा हे ठाकरे तेव्हाच संपले असते! आणि श प बाबत अजूनही मवाळ धोरण ठेवणे हेही चूकच अत्यंत पाताळयंत्री माणसे आहेत ही
Very Very true,BJP should never believe Uddhav Thakre hereafter
देवेंद्र जी यांना हलक्यात घेऊ नका.... त्यांचा डाॅयलाॅग आठवतो.... मैं समुदंर हुं लौटके आंयुगा..... तीन महाशक्ती नाही तर तीन लुटारू एकत्रित आले होते व जनतेला वाचवले..... त्यांच्या वर जरांगे सोडला अन प्रचंड जातीयवाद निर्माण केला.......... पण नाद नाही करायचा देवेंद्र जींचा. वेळ कोणालाही सोडत नाही.
टरबूज फुटलं😅
देवेंद्र जी राजकारणातले चाणक्य आहे.हा पराभव त्यांचे मुळे झालेला नाही.त्यांनी काही लोकांना सीट देण्यास उत्सुक नव्हते.पण मतदान हे जातीवर झाले. तसेच काही ठिकाणी योग्य प्रचार झाला नाही.
विहीरीतील बेडूक ओरडल .@@user-zk6sw4pl9h
@@ashokdod587 अगदी खरंच.
जे लोक अजूनही काँग्रेस किव्वा बाकीच्यांना मत देतात ते लोक त्या कुत्र्यासारखे आहेत ज्यांना सोन्याच्या ताटात खायला वाढलंय पण त्यांना उकिरडा च फुंकायला आवडतो.. 😵
सच्चा मुसलमान
हिंदू बेईमान🙏🏽🙏🏽
स्वार्थासाठी मुस्लीम लाड करणारा?
सत्य बोललात
देवेंद्रजी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धडा शिकवतील...
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे..🙏🏼💐
अंगणात साप पाळणाऱ्याला असे वाटते की तो साप फक्त शेजारच्यालाच चावेन परंतु कधीतरी तो साप अंगणात पाळणाऱ्यालाच चावेल हे नक्की ही भारतातील सध्याची स्थिती आहे...
हे हरलेत तरी ही पेढे वाटत आहेत. मी पडलो पण त्याला खरचटल ना,ह्याचा आनंद होत आहे.
देवेंद्रजी मैदानात असणं फार गरजेचं आहे!! नाहीतर सर्वांना रान मोकळं होईल.....
पण लढायच कुणासाठी? उठता बसता पाण्यात बघणाऱ्यांसाठी?
देशासाठी, हिंदुत्व साठी @@nitinsardesai3533
देशात महाराष्ट्रात आजही हिंदू म्हणून आम्ही एक होत नाही . जातीमध्ये एवढा बुडालेला हिंदूच आपल्या कर्मदरीद्रतेचा ठरला आहे . छत्रपती संभाजी महाराज , महाराणा प्रताप , राजा चौहान , 1857 ची लढाई , सुभाषबाबू आणि अनेक स्वातंत्र्यवीरांशी दगाबाजी आतल्याच लोकांनी केली . आजही वेगळ नाही .
तुम्ही मांडलेले विचार एकदम बरोबर आहेत. ✅✅✅
देवेन्द्र जी सारखा नेता होण नाही ,साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत 👍
आपले तळमळीचे विश्लेषण ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
खरच मन हेलावून गेले आहे प्रत्येक वेळी त्यांना अन्यायाचा सामना करावा लागतो प्रचंड मेहनत, हुशारी असुनही त्यांच्या वाटेला फक्त काटेच आले.
सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपा देशात वरच्या नंबर वर आहे...उगाच नकारात्मक विचार पसरवत रहायचे हाच विपक्षां चा डाव आहे...
सर्वात मोठा पक्ष जरी ठरला असला तरी भाजपचा मार्ग खडतर नक्कीच आहे. चुकीच्या पक्षांना आणि नेत्यांना सोबत घेणं महागात पडले हे नाकारता येत नाही. पलटूराम नितीश कुमार आणि एन.चंद्राबाबू नायडू खेळ बिघडवू शकतात.
खुप चांगला विचार मांडला आहे. देवेंद्र फडणवीस खुप हुशार आणि विचारी नेता आहे
सुशीलजी अगदी योग्य विवेचन
देवेंद्र जीं चा त्याग खूप मोठा आहे.हे सर्व सामान्य माणसाला कळत नाही.
खरं आहे सुशील. आपण जातीपातीच्या भिंती उभ्या करुन हिंदू म्हणून कमी पडलो म्हणूनच या यशाला महाराष्ट्रात गालबोट लागलं आहे.
सुशील जी काल निकाल पाहून खरच खूप खूप वाईट वाटल..असो कमळ चिखलातून च फुलत अगदी तशाच पदधतीने we will come back definitely...🙏🙏🙏
खूपच छान विश्लेषण सुशीलजी. खूप छान
पाच वर्ष भाजप सत्तेपासून दुर असता तर मराठा आरक्षण विषय पेटला नसता
आणि आज भाजप 48 जागेवर उभेदवार दिले असते