ह्या पॉइंट चां विद्यार्थ्यांनी विचार करावा.. जर CSR विद्यार्थ्यांना सरसकट 25 गुण मिळाले तर इतर उमेदवारांची निवड कशी होईल ?सामाजिक उत्तरदायित्व योजना (CSR ) साठी काही % जागा राखीव असायला पाहिजे होत्या . ही योजना फक्त कोराडी इथे आहे आणि तिथे जवळपास 500 विद्यार्थी आहेत अशी माहिती आहे इथे 1 marks मध्ये 50-60 उमेदवार असतात.आणि जर CSR विद्यार्थ्यांना सरसकट 5 गुण प्रतिवर्ष म्हणजेच एकूण 25 गुण मिळत असेल तर जे सामान्य उमेदवार आहेत त्यांची निवड होणे अशक्य गोष्ट आहे. यामुळे फक्त CSR चेच जास्तीत जास्त उमेदवार ची निवड होईल. त्यामुळे हा CSR चां GR अन्यायकारक आहे . याचा विचार करावा..व याला ह्या CSR च्या GR लां रोध करावा लागेल.
फक्त असे Online वायफळ सल्ले comment देत बसण्यापेक्षा पैशाच्या मदतीसाठी एक होऊन निधी जमा करून द्या तेव्हा काही उपयोग होईल, नाहीतर 3 महिन्याने निकाल लिस्ट वर CSR chi selection यादी पाहून चोळत बसाल...
अरे तुम्ही Sagde जण कोर्टात जाऊन केस करायला सांगता, आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला शक्य तेवढे पैसे देऊन केस करायला मदत करा सांगतो तर sagde गप्प बसता... काय फ्री मध्ये तुम्हाला कोणता वकील केस लढणार आणि केस जिंकून देणार...
बरोबर आहे सर तूमच मूलभूत हक्क मिळालेच पाहिजे
Seriously it's a big scam all the aspirants must unite against it.
अच्छे दिन आहेत बाकी काही नाही
👍🙏
sir tumcha no dya
Csr radd zalach pahij
Right info sir ..bakiche RUclips channel course ghyasathi khipn khot info sangt ahe....csr radd zalach pahije
Awaj uthwaylach pahije
Csr रद्द झालाच पाहिजे
Sir तुम्ही या बदल काही तरी करा आम्ही सर्व विघ्यार्थी तुम्हाला सहकार्य करू. 🙏
Ho आम्ही पण तयार आहोत case करायला
नकीच सर्वांनी हा मुद्दा उचलायला पाहिजे
Csr radd zalach pahije
Gr cancel jala pahije nahitar court jave lagel
हायकोर्टात याचिका दाखल करा
ह्या पॉइंट चां विद्यार्थ्यांनी विचार करावा.. जर CSR विद्यार्थ्यांना सरसकट 25 गुण मिळाले तर इतर उमेदवारांची निवड कशी होईल ?सामाजिक उत्तरदायित्व योजना (CSR ) साठी काही % जागा राखीव असायला पाहिजे होत्या . ही योजना फक्त कोराडी इथे आहे आणि तिथे जवळपास 500 विद्यार्थी आहेत अशी माहिती आहे इथे 1 marks मध्ये 50-60 उमेदवार असतात.आणि जर CSR विद्यार्थ्यांना सरसकट 5 गुण प्रतिवर्ष म्हणजेच एकूण 25 गुण मिळत असेल तर जे सामान्य उमेदवार आहेत त्यांची निवड होणे अशक्य गोष्ट आहे. यामुळे फक्त CSR चेच जास्तीत जास्त उमेदवार ची निवड होईल. त्यामुळे हा CSR चां GR अन्यायकारक आहे . याचा विचार करावा..व याला ह्या CSR च्या GR लां रोध करावा लागेल.
Barobr..
This Vacancy are only for Csr and pap 400 So better luck nxt... time 😂😂😂😂
फक्त असे Online वायफळ सल्ले comment देत बसण्यापेक्षा पैशाच्या मदतीसाठी एक होऊन निधी जमा करून द्या तेव्हा काही उपयोग होईल, नाहीतर 3 महिन्याने निकाल लिस्ट वर CSR chi selection यादी पाहून चोळत बसाल...
🙏
Kuna kade jama karyche 🙏
अरे तुम्ही Sagde जण कोर्टात जाऊन केस करायला सांगता, आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला शक्य तेवढे पैसे देऊन केस करायला मदत करा सांगतो तर sagde गप्प बसता... काय फ्री मध्ये तुम्हाला कोणता वकील केस लढणार आणि केस जिंकून देणार...
Me tayar aaho sir Sanga tumhi per person kiti Paise kadhavet🙏
CSR विरोधात हायकोर्ट जावे लागेल तरच काही होऊ शकते
🔥
Pinna bharti kada
😂😂😂
Gr cancal jala puijae
nahi honar vatte cancel
😂😂😂😂😂
Mein nagpur se mujhe pata bjp ki government hai oo par pata oo par kon hai
Cancel kra
सर तुम्ही पुढाकार ग्या आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत.. 🙏
सर तुम्ही पुढाकार ग्या आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत.. 🙏
हो रद्द करा राव
CSR GR cancel jhalach pahije
not possible Sir 2019 also get marks
बरोबर आहे दादा काहीतरी करा लवकर व कलवा काय karauch